Stories
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... पोल्सन बटर जगभर गाजलेला ब्रँड नाहीसा,कसा झाला जाणून घ्या...
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज राजरत्न भोजने छत्रपती संभाजीनगर : पोल्सन बटर एकेकाळी गाजलेला ब्रँड. या ब्रॅंडने आपली जगभर क्रेझ बनवली.मात्र आपण त्याच पोल्सन बटर बद्दल जाणून घेवूया,पोल्सन बटर प्रत्येकाच्या ओठांवर असलेलं नाव अचानक कसे नाहीसे झाले. १९४० मध्ये पोल्सन बटर कंपनी... सरकारकडे भरपूर पैसा आहे; मग कृत्रिम पाऊस का? पाडत नाही,शेतकऱ्यांची सरकारला मागणी...
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज राजरत्न भोजने औरंगाबाद : या वर्षीचा मान्सूनचा पाऊस सुरुवातीला थोड्या प्रमाणात झाला मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात खरिपाची पिके उध्वस्त होत असून खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, मका, बाजरी हे पिके कोलमडून गेली आहे.... वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी का काढावी?...जाणून घ्या
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज मुंबई :एका माहितीनुसार भारतामध्ये दर तासाला ५५ अपघात होतात. म्हणजे जवळपास मिनिटाला एका अपघाताची नोंद होते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार २०१६ मध्ये देशात पाच लाख अपघात झाले. परिणामी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही भारतात सर्वाधिक आहे.... चला फिरायला अजिंठयाला... श्रावण सौंदर्य बहरलं !
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज सुधीर कोर्टीकर,मो.नं.९७६५५५३३१२,जुई बी-६ , अपार्टमेंट, तिरुपती पार्क , गुरु साहनी नगर , एन-४ सिडको , औरंगाबाद गेल्या वर्षभरापासून सारी पर्यटन स्थळाची द्वारे बंद होती. यंदा ती उघडली गेलेली आहेत. पावसाने श्रावण मासाची सुरुवात छान केलेली आहे त्यामुळे... वाघाच्या अधिवासाचा विस्तार आवश्यक
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी वाघाच्या संरक्षणासाठी आखलेले प्रकल्प देशात सर्वत्र पसरले आहेत. या प्रकल्पांच्या साहाय्याने पहिल्या दोन दशकात जवळजवळ 4 हजार 400 पर्यंत वाघांची संख्या पोहचली होती. मग यात आणखी का घट झाली? कारण त्यांच्या अधिवासाचा विस्तार करण्यात आला नाही. फक्त तामिळनाडूमध्ये... ।। वाघ : पर्यटकांचे आकर्षण ।।
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी हज्जारो पर्यटक अभयारण्यात भेटी देत असतात. निरनिराळे, प्राणी, पशू, पक्षी ते बघतात. पण त्यांच खास आकर्षण असते ते व्याघ्रदर्शन. दरवर्षी २९ जुलै रोजी जागतिक "व्याघ्रदिन" साजरा केला जातो. २९ जुलै २०१० रोजी रशियातील सेंटपीटर्सबर्गला भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा... मीनाकुमारी : एक शोकांतिका
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी बऱ्याचदा खुलताबादला जाण्याचा योग आला आणि जेंव्हा जेंव्हा खुलताबादला आलो तेव्हा तेव्हा मीनाकुमारी आणि पाकिजा चित्रपट समोर उभा ठाकायचा. कारण पाकिजाचे काही चित्रीकरण खुलताबादच्या कब्रस्थानाचे व गावातील काही भागाचे झालेले आहे. कब्रस्थानाच्या ज्या भागाचे चित्रीकरण झालेले आहे, तो... "महाआघाडी सरकारचे भवितव्य ठरवणारी राज्यसभेची निवडणूक"
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी प्रकाश महागांवकर, पुणे सहा राज्यसभा जागांची निवडणूक दहा जूनला आहे. आणि लगेच वीस जूनला विधान परिषदेवर पाठवायच्या जागांची निवडणूक आहे. राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी सात उमेदवार उभे आहेत. ते कायम राहतील असे आत्ता तरी वाटत आहे. फॉर्म मागे... लाल बावटा शेतमजूर युनियनचे कलेक्टर कार्यालयावर धरणे आंदोलन
Published On
By Aadhunik Kesari
भुमीहीनांना जमीन, मजूरांना किमान वेतन,पूरेशे राशन, वृध्दापकाळात पेन्शन, मुलांना मोफत शिक्षण आदी मागण्यांकडे वेधले लक्ष. अंबऋषी संस्थानला 'ब' दर्जा देण्यासाठी प्रस्ताव सादर करा
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज संदीप मानकर अजिंठा : नैसर्गिक व आध्यात्मिक वारसा लाभलेल्या सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथील श्री. अंबऋषी संस्थानला 'ब' दर्जा देण्यासह येथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 2 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आले आहे. शासनास तातडीने... बारा किलोमीटर च्या रस्त्यावर बारा हजार खड्डे..!
Published On
By Aadhunik Kesari
कन्नड-चिखलठान रस्त्यावर मरणयातना; रस्ता रोको, आंदोलन करून ही परिस्थिति "जैसे थी वैसी है" आधुनिक केसरी स्पेशल: जगातील पहिली महिला सर्पमित्र ‘वनिता बोराडे’
Published On
By Aadhunik Kesari
राष्ट्रपतींच्या हस्ते ‘नारी-शक्ती’पुरस्कार प्रदान ! वन्यजीव संवर्धन चळवळ उभारली !तीस वर्षांत ५१ हजार सापांना जीवनदान! प्रा.बाळासाहेब बोराडे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’या उक्तीप्रमाणे महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांनी वन्यजीव संवर्धन मोहीम हाती घेतली.वयाच्या दहाव्या वर्षांपासून सापांशी मैत्री केली.मागील तीस वर्षांत एक्कावन्न हजार सापांना जीवनदान दिले.पर्यावरण हेच प्राणसंजीवनआहे. मानवजातीचे हित त्यात सामावले आहे.वनिता बोराडे म्हणतात, वन्यजीव, नैसर्गिक… Continue reading आधुनिक केसरी स्पेशल: जगातील पहिली महिला सर्पमित्र ‘वनिता बोराडे’ 