दारणा गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्याने गोदावरी नदी तुडुंब भरून वाहती

दारणा गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्याने गोदावरी नदी तुडुंब भरून वाहती

आधुनिक केसरी न्यूज 

  शिर्डी : दारणा गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला असून नाशिक शहर व निफाड भागातील ओढायला यांची पाणी नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात दाखल होत असल्याने चार ऑगस्ट रोजी गोदावरीत ३६ हजार ७३१ व्युसेक सुरू झाला होता तो दुपारी बारा वाजता ४४७६८   व्युसेक  इतका केल्यामुळे गोदावरी नंदी कोपरगाव येथे  तुडुंब भरून वाहती झाली हे पाणी जायकवाडी धरणाच्या  फुगवट्यात पोहचत आहे  
    ४ ऑगस्ट रोजी जायकवाडी जयाश्यात १५,,१८५  पाण्याची आवक सुरू होती या जलाशयात ११,२० इतका उपयुक्त जलसाठा आहे म्हणजेच उपयुक्त साठा ८ .५  टीएमसी इतका तर मृत एकुण   साठा ३४,६ . टीएमसी इतका झाला आहे रात्रीतून जास्तीचे विसर्ग या धरणात सामावण्यास  सुरवात होईल जायकवाडी धरण हे मराठवाड्यातील  जनतेच्या विकासात परिवर्तन करण्यात मोठा वाटा असला तरी या धरणामुळे हजारो लोकाच्या जमीणी संपादीत केल्या गेल्या हजारो लोक भुमिहीन व प्रकल्प ग्रस्त झाले असून हे लोक आपली गावे सोडून परागंदा झाली आहे  ह्या धरणाचे काम १९७२साली पुर्ण झाले होते

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अशोक चव्हाणानी घेतली जखमीची भेट..! अशोक चव्हाणानी घेतली जखमीची भेट..!
आधुनिक केसरी न्यूज  भोकर : लगत  गुरुवारी (ता १०)झालेल्या भीषण अपघातात  सात जण ठार झाल्याची माहिती  माजी मुख्यमंत्री तथा खासदार...
ट्रक व मॅजिकची समोरासमोर धडक सहाजण ठार..!
भोकर लगत कार अपघातात तीनजण जखमी बलुनमुळे प्राण वाचले
मराठा कुणबी जात प्रमाणपत्र; बैलपोळा असूनही शिबिरांना गर्दी माहिती,नोंदी बघून अर्ज केले दाखल
तलवाडा येथे ड्राॅ पद्धतीने सोळा सन साजरा; भावलाल किटे यांना मिळाला मान..!
अण्णा हजारे यांच्या प्रकृतीची विचारपूस; तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भेट
MPSC च्या अनागोंदी कारभाराप्रकरणी अध्यक्ष व सचिवांची हकालपट्टी करा, अध्यक्ष मुख्यमंत्र्यांचा ‘खास’ असल्याने कारवाई करत नाही का?: हर्षवर्धन सपकाळ