दारणा गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्याने गोदावरी नदी तुडुंब भरून वाहती

दारणा गंगापूर धरणातून विसर्ग वाढवल्याने गोदावरी नदी तुडुंब भरून वाहती

आधुनिक केसरी न्यूज 

  शिर्डी : दारणा गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला असून नाशिक शहर व निफाड भागातील ओढायला यांची पाणी नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यात दाखल होत असल्याने चार ऑगस्ट रोजी गोदावरीत ३६ हजार ७३१ व्युसेक सुरू झाला होता तो दुपारी बारा वाजता ४४७६८   व्युसेक  इतका केल्यामुळे गोदावरी नंदी कोपरगाव येथे  तुडुंब भरून वाहती झाली हे पाणी जायकवाडी धरणाच्या  फुगवट्यात पोहचत आहे  
    ४ ऑगस्ट रोजी जायकवाडी जयाश्यात १५,,१८५  पाण्याची आवक सुरू होती या जलाशयात ११,२० इतका उपयुक्त जलसाठा आहे म्हणजेच उपयुक्त साठा ८ .५  टीएमसी इतका तर मृत एकुण   साठा ३४,६ . टीएमसी इतका झाला आहे रात्रीतून जास्तीचे विसर्ग या धरणात सामावण्यास  सुरवात होईल जायकवाडी धरण हे मराठवाड्यातील  जनतेच्या विकासात परिवर्तन करण्यात मोठा वाटा असला तरी या धरणामुळे हजारो लोकाच्या जमीणी संपादीत केल्या गेल्या हजारो लोक भुमिहीन व प्रकल्प ग्रस्त झाले असून हे लोक आपली गावे सोडून परागंदा झाली आहे  ह्या धरणाचे काम १९७२साली पुर्ण झाले होते

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

आषाढी वारी २०२६ – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा आषाढी वारी २०२६ – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा
आधुनिक केसरी न्यूज  छत्रपती संभाजीनगर : सर्व वारकरी, भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की, इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात...
हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर नांदेड मनपा आयुक्त ॲक्शन मोडवर 
समृद्धी महामार्ग प्रकरणाला मोठे वळण; APCO Infratech Pvt. Ltd. विरुद्ध परतूर पोलिसांत गुन्हा दाखल
गोंडवाना विद्यापीठाचा विद्यार्थी रोहीत राठोडची भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड
एक पेड पिता के नाम ' उपक्रमातून पितृस्मृतीला हरित अभिवादन
जनतेचा विश्वास सार्थक करण्यासाठी कार्यालय : ना.डॉ.अशोक उईके
शाळेतील व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू  पिंपळगाव काळे येथील दुर्दैवी घटना