राजकीय
<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%= node_description %>
<% } %> Read More... <%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... मोठी बातमी ....पालकमंत्रीपदावरून महायुतीत तणाव वाढला....अजित पवार गटाने दिला मंत्री भरत गोगावलेंना 'हा" इशारा
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर वैयक्तिक टिका कुणी करु नये तसे झाले तर ती टिका राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे...
Read More... वाल्मिक कराडवर सुप्रियाताईंचे मोठे भाष्य ...ED ची कारवाई ...
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला आरोपी वाल्मिक कराडला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने यापूर्वीच नोटीस दिली होती. मात्र, कुठलीही कारवाई न झाल्याने वाल्मिक कराड बिनधास्त असून वेळेवर ईडीने कारवाई केली...
Read More... भूमिपुत्रचा लढा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी - विष्णुपंत भुतेकर
Published On
By Aadhunik Kesari
रिसोड: भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त एक जानेवारीला जिल्ह्यातील तथा जिल्हा बाहेरील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून वाशिम येथील जिल्हा कार्यालयावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
Read More... स्वतःचा रक्ताने पहिली सही करून एक लाख सह्यांच्या शुभारंभाला सुरुवात
Published On
By Aadhunik Kesari
रिसोड: - सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसकट हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत द्यावी म्हणून भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा सभापती रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती विष्णुपंत भुतेकर यांनी आज रिसोड स्थित कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये स्वतःच्या रक्ताने...
Read More... स्वतःचा रक्ताने पहिली सही करून एक लाख सह्यांचे निवेदन देणार - विष्णुपंत भुतेकर
Published On
By Aadhunik Kesari
कोड: सोयाबीन उत्पादक शेतकरी राज्य सरकार सरसकट हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत द्यावी म्हणून भूमित्र कर्जाचे संस्थापक अध्यक्ष तथा अध्यक्ष रिसोड कृषी उत्पन्न बाजार विष्णुपंत भुतेरिस यांनी कृषी उत्पन्न बाजार रिसॉर्टमध्ये उत्तरे दिली . या पत्रकार आणि बाजारातून शेतकरी स्व....
Read More... ईव्हीएमवर अजितदादांचे मोठे भाष्य.....'हा' रडीचा डाव
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : महायुतीला इतके मोठे बहुमत मिळाले आहे की आता ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर माध्यमांशी बोलताना केला. आम्ही...
Read More... देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच गांधी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष..!
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. याचे थेट प्रक्षेपण गांधी चौकातील महानगरपालिकेच्या पटांगणावर करण्यात आले. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी...
Read More... Braking News : बिंग फुट नये म्हणूनच मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्यास प्रशासनाने मज्जाव...
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : विधानसभा निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या नाहीत अशी राज्यातील जनतेला शंका असल्यानेच विविध मार्गाने ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या कारभाराचा पंचनामा जनता करत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती पण पोलीस...
Read More... शरद पवारांचा गंभीर आरोप....शेवटच्या तासात वाढलेली मतदानाची टक्केवारी धक्कादायक
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज पुणे : राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेली थट्टा यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून २८ नोव्हेंबर महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरू केलं आहे. बाबा...
Read More... ईव्हीएमला दोष देणाऱ्या विरोधकांना मुनगंटीवारांनी धू धू धुतले..!
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची दाणादाण उडवली. आता त्यांचे नेते ईव्हीएममध्ये गोंधळ केला असल्याचे कारण पुढे करत आहेत. जो तो कॅमेऱ्यासमोर येईन ईव्हीएमवर आणि निवडणूक आयोगावर आगपाखड करत आहे. अशा विरोधकांच्या बाबतीत बोलताना भाजप नेते...
Read More... मोठी बातमी : एका दिवसात तब्बल ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची वाढ कशी झाली ?
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतील महाघोटाळा दिसत असल्याने जनभावना अत्यंत तीव्र झाल्या आहेत. मतांमधील ७.८३ टक्के वाढीवर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली मतांची आकडेवारी पाहता मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजल्यानंतर...
Read More... राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान
Published On
By Aadhunik Kesari
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे: अहमदनगर - ३२.९० टक्के,अकोला - २९.८७...
Read More...