राज्यातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, त्यांना मिळणारी नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे
On
आधुनिक केसरी न्यूज
राज्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसानं झाले आहे या स्थितीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.राज्यातील ही परिस्थिती पाहता विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे आणि या प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय व्हावा ही मागणी वडेट्टीवार यांनी केली याबाबत विशेष अधिवेशनात चर्चा व्हावी म्हणून राज्यपालांना वडेट्टीवार यांनी लिहिले हे पत्र लिहिले आहे.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
29 Sep 2025 13:25:14
आधुनिक केसरी न्यूज गडचिरोली, दि. 29 सप्टेंबर (जि.मा.का.) : तेलंगणातील श्रीरामसागर जलाशयातून सुमारे 13 लाख क्युसेक पाणी सोडण्यात येणार असून...
Comment List