येरळा नदी पत्रातून एक जण वाहून गेले

येरळा नदी पत्रातून एक जण वाहून गेले

आधुनिक केसरी न्यूज

नितीन राजे.

सातारा : जिल्ह्यातील खटाव तालुक्यात गोरेगाव (निम.) ते अंबवडे जाणारे येरळा नदीवरील पुलावरून पुराच्या पाण्याच् प्रवाहात  सुरेश रघुनाथ गायकवाड वय - ४७  रा. अंबवडे, ता. खटाव. जिल्हा.सातारा हे वाहून गेले आहेत. दोन दिवस पडणाऱ्या संततदार पावसामुळे खटाव तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. येरळा नदी दुथडी वाहत असून येरळाकडच्या लोकांना  धोक्याचा इशारा शासनाने देण्यात आलेला आहे. तरी देखील काल सायंकाळी गोरेगाव अंबवडे यांना जोडणाऱ्या पुलावर पाण्याचा प्रवाह जास्त होता. त्यावेळी सुरेश गायकवाड यांनी फुल ओलांडण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले इतर लोकांनी समजून सांगून देखील त्यांनी ना ऐकल्याने ते वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. सदर घटनेची माहिती वडूज पोलीस स्टेशनला मिळाले असून शोधकार्य चालू आहे अद्यापही सदर व्यक्तीचा शोध लावला नाही. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

श्रीरामसागर जलाशयातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग; सिरोंचा तालुक्यात पूरस्थितीची शक्यता श्रीरामसागर जलाशयातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग; सिरोंचा तालुक्यात पूरस्थितीची शक्यता
आधुनिक केसरी न्यूज गडचिरोली, दि. 29 सप्टेंबर (जि.मा.का.) : तेलंगणातील श्रीरामसागर जलाशयातून सुमारे 13 लाख क्युसेक पाणी सोडण्यात येणार असून...
राज्यातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, त्यांना मिळणारी नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे
खडकपूर्णाचे सर्व वकद्वार दीड मीटरने उघडले महामार्गावरील पूल ५ वर्षां नंतर पाण्याखाली 
नाथ मंदिराकडे जाणारा रस्ता पाण्याखाली, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यापाऱ्यांनी साहीत्य हलवले 
श्री संत गजानन महाराज संस्थान ची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी 11 लाखांची मदत
औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
येरळा नदी पत्रातून एक जण वाहून गेले