Chief Minister Uddhav Thackeray

<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... ‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका…’; मनसैनिकांच्या धरपकडीवर राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत मांडलेल्या भूमिकेवरून देशभरात वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात आता राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले पत्र आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केले आहे. या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट इशारा दिला आहे. राज ठाकरे पत्रात म्हणतात, “सरकारला माझं एकच सांगणं आहे की, राज्य सरकारने आमच्या… Continue reading ‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका…’; मनसैनिकांच्या धरपकडीवर राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र ‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात
Published On
By Aadhunik Kesari
औरंगाबाद : महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत… Continue reading ‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘मविआ’ सरकार न्यायालयात जाणार
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणचे आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता त्या जामिनावर बाहेर असून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरे यांना आव्हान देणारे वक्तव्य केले आहे. जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, न्यायालयाने… Continue reading नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘मविआ’ सरकार न्यायालयात जाणार भाऊ असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर थातूर मातूर कलमं लावली गेली – इम्तियाज जलील
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेत दंगे भडकवण्याच्या हेतूने चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर कलम 116, 117, 135 आणि 153 अ अंतर्गत औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता राज ठाकरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या प्रकरणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली… Continue reading भाऊ असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर थातूर मातूर कलमं लावली गेली – इम्तियाज जलील महाराष्ट्रात कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही – नाना पटोले
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कायद्याचे उल्लंघन केले असेल तर पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील. महाराष्ट्रात कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यावर कायद्याप्रमाणे शासन व प्रशासन योग्य ती कारवाई करेल. राज्यातील वातावरण बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न मविआ सरकार खपवून घेणार नाही. असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. उद्या राज… Continue reading महाराष्ट्रात कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही – नाना पटोले २१ तालुक्यातील कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान; मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई : राज्यातील २१ तालुक्यातील कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान देण्याचा मोठा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक महाविद्यालय किंवा विद्याशाखा अनुदानावर आणण्याच्या योजनेंतर्गत २० तालुक्यांतील २१ विद्याशाखांना १०० टक्के अनुदान मंजूर करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्याच्या उच्च आणि तंत्रज्ञान खात्याकडून हा प्रस्ताव मांडण्यात आला… Continue reading २१ तालुक्यातील कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान; मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय राजद्रोहाच्या कलमाचा गैरवापर झाल्याचे पहायला मिळाले, हे कलमच रद्द करा- शरद पवार
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई: खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा या दाम्पत्याविरोधात, ‘मातोश्री’समोर हनुमान चालीसा पठणप्रकरणी भारतीय दंड संहितेतील १२४-अ हे राजद्रोहाचे अत्यंत गंभीर कलम लावण्यात आले. या कायद्याचा देशभरात विविध ठिकाणी झालेल्या गैरवापराप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी व्यक्तव्य केले आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार घटनेची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर मांडलेल्या सुचना प्रतिज्ञापत्रात शरद पवार यांनी हे मत… Continue reading राजद्रोहाच्या कलमाचा गैरवापर झाल्याचे पहायला मिळाले, हे कलमच रद्द करा- शरद पवार 