आषाढवारीत लाखो वारकरी नाथचरणी नतमस्तक ;मात्र पाऊस नसल्याने शेयकर्यांची चिंता वाढली 

आषाढवारीत लाखो वारकरी नाथचरणी नतमस्तक ;मात्र पाऊस नसल्याने शेयकर्यांची चिंता वाढली 

आधुनिक केसरी न्यूज

दादासाहेब घोडके

पैठण : आषाढीची वारी चुकायची नाही पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील तसेच ईतर राज्यातील वारकरी २०  दिवस पाई पंढरीची वारी नित्यांने करत आलेत परंतु पंढरीची वारी जर चुकली तर पैठण च्या वारीत नाथांचे तसेच आपेगावी संत ज्ञानेश्वराच्या चरणी वारकरी नतमस्तक होतात.
हि परंपरा वारकर्यांनीच माणली आसल्याने पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला न गेलेला वारकरी पैठणःआपेगावी नाथमाऊली नतमस्तक होतो. यंदा आषाढ सुरू होवून सप्ताह लोटला परंतु पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी चिंता करू लागला आसल्याने नाथांच्या चरणी पाऊसच पाड बाबा आशी मागणी नाथांच्या दरबारी लोटांगण घेत कान धरुन हसतमुखाने उड्या घेतलेल्या  वारकर्याच्या मुखावर दिसुन आली. दरम्यान वारीच्या दिवशी वारकर्यांना गर्दी,तसेच वाहनाचा अडथळा होवू नये म्हणून पैठण पोलीसाच्या वतीने दोन दिवसापासून ठिक ठिकाणी मंदिर व परिसरात नव्याने रूजु झालेले पैठण पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी  पोलीसाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.यामुळे दिवसभर वारकर्यांना सगळ्या रस्त्यावर मोकळीक मिळाली,गावात विविध ठिकाणी खाजगी वाहतूकीचे ठिकाण बदलून जड वाहणास वारीच्या दिवशी प्रवेश नसल्याने वारकर्यांची गर्दी असुनही वाटा मोकळ्या दिसत होत्या.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

6 जुलै ते 8 जुलै ,2025 या कालावधीत चंद्रपूर  जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट  6 जुलै ते 8 जुलै ,2025 या कालावधीत चंद्रपूर  जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट 
आधुनिक केसरी न्यूज   नागपूर : प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 6 जुलै ते 8 जुलै , 2025 या कालावधीत...
महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
महापालिकेत एकहाती सत्ता आणू : पालकमंत्री अशोक उईके
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी दाम्पत्य श्री.कैलास दामू उगले व श्रीमती कल्पना कैलास उगले यांचा सत्कार
पंढरपूरहून परतताना भिगवणमध्ये दुचाकीला अज्ञात टँकर वाहनाची धडक ; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू,पत्नी गंभीर जखमी
आषाढवारीत लाखो वारकरी नाथचरणी नतमस्तक ;मात्र पाऊस नसल्याने शेयकर्यांची चिंता वाढली 
पालकमंत्र्यांकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा