उमरी तालुका माहिती अधिकार संपर्क प्रमुखपदी संदीप गोवंदे

उमरी तालुका माहिती अधिकार संपर्क प्रमुखपदी संदीप गोवंदे

आधुनिक केसरी न्यूज 

साईनाथ हामदे
उमरी  : शहरातील आंबेडकर नगर येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप गोवंदे यांची उमरी तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माहिती अधिकार महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी १४मार्च २०२४रोजी संदीप पुंडलिक गोवंदे हे उमरी तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ संपर्क प्रमुख म्हणून पुढील तीन वर्ष्यासाठी किंवा पुढील आदेश येई परियंत लागू राहणार आहे अशा असयाचे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. उमरी संपर्क प्रमुख म्हणून दिलेले पत्र मानद स्वरूपाचे असून भारतीय संविधान भारतीय कायदे या माहीती अधीकार कार्यकर्ता फेडरेशन नियमाच्या अधीन राहून माहिती अधिकार अधिनियम २००५च्या व्यापक जनहितासाठी वापर करावा तसेच सामान्य नागरिकात व समाजा मध्ये माहिती अधिकार २००५प्रचार व प्रसार व्हावा हे पद जबाबदारीने वापर करावे असे नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले संदीप गोवंदे हे अनेक सामाजिक पक्ष संघनेचे पक्षाचे तालुकाध्यक्ष पद सांभाळले असून तरी माहिती अधिकार उमरी तालुकाध्यक्ष पदाची भर पडल्याने संदीप गोवंदे यांचे मित्रमंडळी व सामाजिक व राजकीय स्तरातून अभिनंदन होत आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

श्रीरामसागर जलाशयातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग; सिरोंचा तालुक्यात पूरस्थितीची शक्यता श्रीरामसागर जलाशयातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग; सिरोंचा तालुक्यात पूरस्थितीची शक्यता
आधुनिक केसरी न्यूज गडचिरोली, दि. 29 सप्टेंबर (जि.मा.का.) : तेलंगणातील श्रीरामसागर जलाशयातून सुमारे 13 लाख क्युसेक पाणी सोडण्यात येणार असून...
राज्यातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, त्यांना मिळणारी नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे
खडकपूर्णाचे सर्व वकद्वार दीड मीटरने उघडले महामार्गावरील पूल ५ वर्षां नंतर पाण्याखाली 
नाथ मंदिराकडे जाणारा रस्ता पाण्याखाली, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यापाऱ्यांनी साहीत्य हलवले 
श्री संत गजानन महाराज संस्थान ची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी 11 लाखांची मदत
औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
येरळा नदी पत्रातून एक जण वाहून गेले