राज्य सरकार

<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... ‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका…’; मनसैनिकांच्या धरपकडीवर राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत मांडलेल्या भूमिकेवरून देशभरात वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात आता राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले पत्र आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केले आहे. या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट इशारा दिला आहे. राज ठाकरे पत्रात म्हणतात, “सरकारला माझं एकच सांगणं आहे की, राज्य सरकारने आमच्या… Continue reading ‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका…’; मनसैनिकांच्या धरपकडीवर राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र महापालिकांची अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील महापालिका निवडणुकांसदर्भात महत्वाचे परिपत्रक जारी केले आहे. नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी अंतिम प्रभाग रचना शासनाच्या राजपत्रात 17 मे रोजी प्रसिद्ध करण्यात येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे. राज्यात 14 महापालिकांच्या निवडणुकांचे… Continue reading महापालिकांची अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार महाबळेश्वर जवळचे मांघर होणार देशातील पहिले ‘मधाचे गाव’
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई : राज्यात देशातील पहिले ‘मधाचे गाव’ साकारले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी महाबळेश्वर जवळ असलेल्या मांघर गावाची निवड करण्यात आल्याची घोषणा राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. मधाचे गाव ही राज्य सरकारची एक महत्वपूर्ण संकल्पना असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. मधाचे गाव साकारण्यासाठी गावाची… Continue reading महाबळेश्वर जवळचे मांघर होणार देशातील पहिले ‘मधाचे गाव’ २० फूट जमिनीत गाडण्याची धमकी देणाऱ्या संजय राऊतांवर गुन्हा नोंदविणार – नवनीत राणा
Published On
By Aadhunik Kesari
नवी दिल्ली : १३ दिवसांचा तुरुंगवास भोगून बाहेर आलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी सोमवारी सायंकाळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. राज्य सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या छळाची तक्रार त्यांनी यावेळी केली. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मला २० फुट जमीनीत गाडण्याची… Continue reading २० फूट जमिनीत गाडण्याची धमकी देणाऱ्या संजय राऊतांवर गुन्हा नोंदविणार – नवनीत राणा ‘काही विकृत मनोवृत्ती महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत’; रुपाली चाकणकरांचा नवनीत राणांवर निशाणा
Published On
By Aadhunik Kesari
पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा हे जर केंद्रात प्रतिनिधित्व करत आहे तर त्यांना माझा एक प्रश्न आहे. जेव्हा महाराष्ट्र अडचणीत होता, तेव्हा त्यांनी केंद्राकडे राज्याबाबत मदत मागितली असती तर ती लोकांच्या लक्षात आली… Continue reading ‘काही विकृत मनोवृत्ती महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत’; रुपाली चाकणकरांचा नवनीत राणांवर निशाणा ‘आम्ही तुमचा जामीन का रद्द करु नये’; न्यायालयाची नवनीत राणांना कारणे दाखवा नोटीस
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि वडनेरा मतदार संघाचे अपक्ष आमदार रवी राणा या दाम्पत्याला न्यायालयाकडून जामीन काही अटी आणि शर्थीसह मंजूर झाला होता. राणा दाम्पत्यावर लादून दिलेल्या अटी आणि शर्थीचे उल्लंघण झाल्यास त्यांचा मंजूर जामीर रद्द होऊ शकतो, असे न्यायालयाने सांगितले होते. जामीन मिळाल्यावर राणा दाम्पत्याने पुन्हा ठाकरे सरकारवर टीका मुख्यमंत्र्यांना आव्हान… Continue reading ‘आम्ही तुमचा जामीन का रद्द करु नये’; न्यायालयाची नवनीत राणांना कारणे दाखवा नोटीस ‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात
Published On
By Aadhunik Kesari
औरंगाबाद : महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत… Continue reading ‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘मविआ’ सरकार न्यायालयात जाणार
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणचे आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता त्या जामिनावर बाहेर असून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरे यांना आव्हान देणारे वक्तव्य केले आहे. जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, न्यायालयाने… Continue reading नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘मविआ’ सरकार न्यायालयात जाणार किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला अनेक कंपन्यांकडून कोट्यवधींचा निधी; संजय राऊतांचा आरोप
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी ट्वीट करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा एकदा गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला ईडी, इनकम टॅक्सच्या रडारवर असलेल्या अनेक कंपन्यांनी कोट्यवधींचा निधी दिल्याचा आरोप संजय राऊतांनी ट्विट करत केला आहे. तसेच अनेक दावेही संजय राऊतांनी केले आहेत. Kirit ka Kamal! 2013-14:Kirit… Continue reading किरीट सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला अनेक कंपन्यांकडून कोट्यवधींचा निधी; संजय राऊतांचा आरोप नवनीत राणांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली गेली; देवेंद्र फडणवीस यांचा ‘मविआ’वर हल्लाबोल
Published On
By Aadhunik Kesari
नागपूर : मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण प्रकरणी आमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अटक झाली होती. त्यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार आशिष शेलार यांनी लिलावती रुग्णालयात त्यांची भेट घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, आता नवनीत राणा यांची तब्येत… Continue reading नवनीत राणांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली गेली; देवेंद्र फडणवीस यांचा ‘मविआ’वर हल्लाबोल ‘मविआ’त असल्याने तत्वात नसलेली बंधने पाळावी लागतात; संजय राऊतांचा अमोल कोल्हेंवर निशाणा
Published On
By Aadhunik Kesari
पिंपरी चिंचवड : राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला भोंग्याचा मुद्दा सध्या प्रचंड गाजत आहे. यावरुन राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. तसेच आगामी महापालिका निवडणूका लक्षात घेता राजकीय नेत्यांच्या सभा सुरु झाल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सध्या पुणे दौरा सुरु आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल कोल्हेवर… Continue reading ‘मविआ’त असल्याने तत्वात नसलेली बंधने पाळावी लागतात; संजय राऊतांचा अमोल कोल्हेंवर निशाणा ‘यांच्या विचारधारेतच आरक्षण नाही’; ओबीसी आरक्षणावरुन धनंजय मुंडेची भाजपवर टीका
Published On
By Aadhunik Kesari
जळगाव : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक दोन आठवड्यात अधिसूचित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या निवडणुका पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता आहे. यावरुन आता भाजपाने महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे… Continue reading ‘यांच्या विचारधारेतच आरक्षण नाही’; ओबीसी आरक्षणावरुन धनंजय मुंडेची भाजपवर टीका 