Central Government
महाराष्ट्र  जीवनमान  हटके  रोजगार 

महाबळेश्‍वर जवळचे मांघर होणार देशातील पहिले ‘मधाचे गाव’

महाबळेश्‍वर जवळचे मांघर होणार देशातील पहिले ‘मधाचे गाव’ मुंबई : राज्यात देशातील पहिले ‘मधाचे गाव’ साकारले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी महाबळेश्वर जवळ असलेल्या मांघर गावाची निवड करण्यात आल्याची घोषणा राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. मधाचे गाव ही राज्य सरकारची एक महत्वपूर्ण संकल्पना असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. मधाचे गाव साकारण्यासाठी गावाची… Continue reading महाबळेश्‍वर जवळचे मांघर होणार देशातील पहिले ‘मधाचे गाव’
Read More...
महाराष्ट्र  राजकीय 

‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात

‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात औरंगाबाद : महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत… Continue reading ‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात
Read More...
महाराष्ट्र  राजकारण 

भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, महागाईवर बोला; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला

भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, महागाईवर बोला; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्याचा प्रश्‍न उपस्थित केल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांनी जरी हा मुद्दा सामाजिक असल्याचे सांगितले असले तरी याचे राजकीय पडसाद राज्यात उमटत आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय… Continue reading भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, महागाईवर बोला; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला
Read More...
महाराष्ट्र  केंद्र सरकार  राजकारण 

भोंग्याबाबत केंद्र सरकारने संपूर्ण देशात एक धोरण आणावे – गृहमंत्री वळसे पाटील

भोंग्याबाबत केंद्र सरकारने संपूर्ण देशात एक धोरण आणावे – गृहमंत्री वळसे पाटील मुंबई : भोंग्याच्या संदर्भात केंद्रातील सरकारनेच संपूर्ण देशासाठी एक धोरण आणावे, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. राज्यात सध्या भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजीपर्यंतच अल्टिमेटम दिल्यानंतर 4 मे रोजी अनेक मशिदींवरील भोंगे बंद होते. तसेच, मंदिरांवरील भोंग्यांना आता या आंदोलनाचा फटका बसताना… Continue reading भोंग्याबाबत केंद्र सरकारने संपूर्ण देशात एक धोरण आणावे – गृहमंत्री वळसे पाटील
Read More...
महाराष्ट्र  राजकारण 

आगामी निवडणूक मी भोंग्याविना लढविणार; राज्यमंत्री बच्चू कडूंची घोषणा

आगामी निवडणूक मी भोंग्याविना लढविणार; राज्यमंत्री बच्चू कडूंची घोषणा अकोला : आगामी निवडणूक मी भोंग्याविना लढविणार आहे. केवळ सभेसाठी एक दिवस भोंग्याचा वापर करेल, अशी घोषणा राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. ते अकोल्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी बोलत असतांना बच्चू कडू म्हणाले की, येत्या निवडणुकीत मी फक्त सभेच्या दिवशीच भोंगे वाजवील, सभेशिवाय भोंगा वाजवणार नाही. कारण त्याचा… Continue reading आगामी निवडणूक मी भोंग्याविना लढविणार; राज्यमंत्री बच्चू कडूंची घोषणा
Read More...
महाराष्ट्र  court  high court  राजकारण 

दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा ; हाय कोर्टाचा राज्य सरकारला दणका

दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा ; हाय कोर्टाचा राज्य सरकारला दणका मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणावरून मोठा दणका दिला आहे. राज्य सरकारने या संदर्भात केलेला कायदा फेटाळून लावत १५ दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणा संदर्भात आज महत्वपूर्ण सुनावणी होती, यावेळी न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे आता ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक… Continue reading दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा ; हाय कोर्टाचा राज्य सरकारला दणका
Read More...
महाराष्ट्र  राजकारण 

देवेंद्र फडणवीस वर्षभरात मुख्यमंत्री होणार; चंद्रकांत पाटलांनी वर्तवलं भाकीत

देवेंद्र फडणवीस वर्षभरात मुख्यमंत्री होणार; चंद्रकांत पाटलांनी वर्तवलं भाकीत कोल्हापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे भाकीत अनेकवेळा वर्तवलं आहे. आता चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे येत्या वर्षभरात मुख्यमंत्री होतील असा दावा कोल्हापूर जिल्ह्रयातील आजरा तालुक्यात एका कार्यक्रमात बोलताना केला आहे. चंदकांत पाटील म्हणाले, येत्या वर्षभरात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील व त्यांच्याच हस्ते स्वामी विवेकानंद… Continue reading देवेंद्र फडणवीस वर्षभरात मुख्यमंत्री होणार; चंद्रकांत पाटलांनी वर्तवलं भाकीत
Read More...
महाराष्ट्र  केंद्र सरकार  राजकारण 

मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठीच धार्मिक मुद्द्यांचा आधार – नाना पटोले

मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठीच धार्मिक मुद्द्यांचा आधार – नाना पटोले पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे हे अपयश झाकण्यासाठीच भाजपकडून धार्मिक मुद्दे पुढे करुन समाजात तेढ निर्माण केले जात आहे. असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहेत. पटोले पुढे म्हणाले, भाजपाच्या या षडयंत्राला बळी न पडता भाजप व मोदी सरकारचे अपयश जनतेसमोर उघडे करा, असे… Continue reading मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठीच धार्मिक मुद्द्यांचा आधार – नाना पटोले
Read More...
महाराष्ट्र  केंद्र सरकार  महागाई  राजकारण 

आता नकोसे झाले भाजपचे अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन- नाना पटोले

आता नकोसे झाले भाजपचे अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन- नाना पटोले मुंबई : राज्यात पेट्रोल 45 टक्के तर डिझेल 75 टक्क्यांनी महागले आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत भाजपवर निशाना साधला आहे. नाना पटोले ट्विट करत म्हणाले, आता नको अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन! आठ वर्षांत पेट्रोल 45 टक्के तर डिझेल 75 टक्के महाग केले. नकोसे झालेत भाजपचे हे अच्छे दिन, असा… Continue reading आता नकोसे झाले भाजपचे अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन- नाना पटोले
Read More...

Advertisement