भाजप

<% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %> <%= node_description %>
<% } %> <% catList.forEach(function(cat){ %> <%= cat.label %> <% }); %>
Read More... ‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात
Published On
By Aadhunik Kesari
औरंगाबाद : महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत… Continue reading ‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘मविआ’ सरकार न्यायालयात जाणार
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणचे आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता त्या जामिनावर बाहेर असून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरे यांना आव्हान देणारे वक्तव्य केले आहे. जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, न्यायालयाने… Continue reading नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘मविआ’ सरकार न्यायालयात जाणार ‘उत्तर प्रदेशात पुन्हा भोंगे लावण्याची हिंमत करू नये अन्यथा…’; योगी आदित्यनाथांचा इशारा
Published On
By Aadhunik Kesari
लखनऊ : महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे उतरवण्यावरुन मोठा गदारोळ सुरु आहे तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील १ लाखांहून अधिक भोंगे उतरवण्यात आले आहेत. आता हे भोंगे पुन्हा लावल्यास कठोर कारवाईचा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. याबाबत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, आमच्या सरकारने हा मुद्दा चांगल्याप्रकारे हाताळला आहे. उत्तर प्रदेशातील विविध धार्मिक… Continue reading ‘उत्तर प्रदेशात पुन्हा भोंगे लावण्याची हिंमत करू नये अन्यथा…’; योगी आदित्यनाथांचा इशारा नवनीत राणांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली गेली; देवेंद्र फडणवीस यांचा ‘मविआ’वर हल्लाबोल
Published On
By Aadhunik Kesari
नागपूर : मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण प्रकरणी आमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अटक झाली होती. त्यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार आशिष शेलार यांनी लिलावती रुग्णालयात त्यांची भेट घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, आता नवनीत राणा यांची तब्येत… Continue reading नवनीत राणांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली गेली; देवेंद्र फडणवीस यांचा ‘मविआ’वर हल्लाबोल ‘यांच्या विचारधारेतच आरक्षण नाही’; ओबीसी आरक्षणावरुन धनंजय मुंडेची भाजपवर टीका
Published On
By Aadhunik Kesari
जळगाव : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक दोन आठवड्यात अधिसूचित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या निवडणुका पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता आहे. यावरुन आता भाजपाने महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे… Continue reading ‘यांच्या विचारधारेतच आरक्षण नाही’; ओबीसी आरक्षणावरुन धनंजय मुंडेची भाजपवर टीका भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, महागाईवर बोला; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्याचा प्रश्न उपस्थित केल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांनी जरी हा मुद्दा सामाजिक असल्याचे सांगितले असले तरी याचे राजकीय पडसाद राज्यात उमटत आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय… Continue reading भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, महागाईवर बोला; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला भोंगा वादात शरद पवारांनी मध्यस्थी करावी; गुणरत्न सदावर्तेंची मागणी
Published On
By Aadhunik Kesari
पुणे : राज्यात हनुमान चालीसा आणि भोंग्यांच्या मुद्द्यावर राजकारण तापलेले आहे. मनसेने अल्टिमेटम दिल्यानंतर राज्यभरात पोलिसांवर प्रचंड ताण आला. त्यामुळे मनसेच्या नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली तसेच अनेक नेत्यांची धरपकड झाली. अनेक मशिदींच्या बाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. आता या वादात एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे.… Continue reading भोंगा वादात शरद पवारांनी मध्यस्थी करावी; गुणरत्न सदावर्तेंची मागणी बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत राज ठाकरेंनी साधला शिवसेनेवर निशाना
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोरील भोंगे उतरवण्याबाबत महाविकास आघाडी सरकारला ३ मेचा अल्टीमेटम दिला होता. अन्यथा ४ तारखेपासून मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले होते. दरम्यान आज पहाटे राज्यातील अनेक भागात मशिदींमध्ये आवाजाची मर्यादा पाळण्यात आल्याचे दिसून आले. तत्पूर्वी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे.… Continue reading बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत राज ठाकरेंनी साधला शिवसेनेवर निशाना भाऊ असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर थातूर मातूर कलमं लावली गेली – इम्तियाज जलील
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेत दंगे भडकवण्याच्या हेतूने चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर कलम 116, 117, 135 आणि 153 अ अंतर्गत औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता राज ठाकरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या प्रकरणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली… Continue reading भाऊ असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर थातूर मातूर कलमं लावली गेली – इम्तियाज जलील महाराष्ट्रात कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही – नाना पटोले
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कायद्याचे उल्लंघन केले असेल तर पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील. महाराष्ट्रात कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यावर कायद्याप्रमाणे शासन व प्रशासन योग्य ती कारवाई करेल. राज्यातील वातावरण बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न मविआ सरकार खपवून घेणार नाही. असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. उद्या राज… Continue reading महाराष्ट्रात कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही – नाना पटोले देवेंद्र फडणवीस वर्षभरात मुख्यमंत्री होणार; चंद्रकांत पाटलांनी वर्तवलं भाकीत
Published On
By Aadhunik Kesari
कोल्हापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे भाकीत अनेकवेळा वर्तवलं आहे. आता चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे येत्या वर्षभरात मुख्यमंत्री होतील असा दावा कोल्हापूर जिल्ह्रयातील आजरा तालुक्यात एका कार्यक्रमात बोलताना केला आहे. चंदकांत पाटील म्हणाले, येत्या वर्षभरात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील व त्यांच्याच हस्ते स्वामी विवेकानंद… Continue reading देवेंद्र फडणवीस वर्षभरात मुख्यमंत्री होणार; चंद्रकांत पाटलांनी वर्तवलं भाकीत आता नकोसे झाले भाजपचे अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन- नाना पटोले
Published On
By Aadhunik Kesari
मुंबई : राज्यात पेट्रोल 45 टक्के तर डिझेल 75 टक्क्यांनी महागले आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत भाजपवर निशाना साधला आहे. नाना पटोले ट्विट करत म्हणाले, आता नको अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन! आठ वर्षांत पेट्रोल 45 टक्के तर डिझेल 75 टक्के महाग केले. नकोसे झालेत भाजपचे हे अच्छे दिन, असा… Continue reading आता नकोसे झाले भाजपचे अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन- नाना पटोले 