वर्षभर पडतो येवढा पाऊस एका रात्रीत 693 मी.मीटरची नोंद पैठण तालुक्यात दुसऱ्यांदा अतिवृष्टी 

वर्षभर पडतो येवढा पाऊस एका रात्रीत 693 मी.मीटरची नोंद पैठण तालुक्यात दुसऱ्यांदा अतिवृष्टी 

आधुनिक केसरी न्यूज

दादासाहेब घोडके 

पैठण : तालुक्यात रविवारी रात्री ते सोमवार पहाट पर्यंत दुसर्यांनदा अतिवृष्टी झाल्याने शेतातील फळ पिक व खरीपातील कपाशी, तुर, मुग, सोयाबीन पिकात पुन्हा जलमय परिस्थिती झाली. तालुक्यात वर्षभर पाऊसाची नोंद होते येवढा पाऊस एका रात्रीत म्हणजे 693 मि. मीटर पाऊस पडला असल्याची माहीती तहसील प्रशासनाने दिली. यात रविवारी रात्री ते पहाट पर्यंत  पैठण मंडळातील आपेगाव सह गावात 200 मि. मिटर ईतका पाऊस पडल्याने पिकात सर्वत्र तळे साचले आहे. कातपुर येथील शेतकरी विष्णु बर्डे याच्या रोड लगत असलेल्या मोसंबी च्या शेतात रोओडच्या कामामुळे पाणी साचल्याने  शेतकर्यानी साचलेल्या पाण्यात अत्महत्या करण्याता पर्यत्न करत असल्याची माहीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, पवन  शिसोदे, यांना मिळताच शेतकरी बर्डे यांची भेट घेवुन मार्ग काढण्यासाठी पैठण संभाजीनगर नँशनल हावये च्या अधिकार्यानी दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी संघटनेच्या वतीने एक तास रास्ता रोको करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. परिणामी एम. आय. डी सी पोलीसानी तात्काळ भेट देवुन परवानगी शिवाय रस्ता रोको करु नका सांगुन मार्ग सुरळीत केला. तद्नतर रोड चे हायवे इंजिनीयर धनंजय दाभोळकर यांनी शेतात भेट देवुन रस्ता करूध पाणी काढण्याचे अश्वासन देवुन तात्काळ पाणी काढण्यासाठी मशिन हजर झाले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

श्रीरामसागर जलाशयातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग; सिरोंचा तालुक्यात पूरस्थितीची शक्यता श्रीरामसागर जलाशयातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग; सिरोंचा तालुक्यात पूरस्थितीची शक्यता
आधुनिक केसरी न्यूज गडचिरोली, दि. 29 सप्टेंबर (जि.मा.का.) : तेलंगणातील श्रीरामसागर जलाशयातून सुमारे 13 लाख क्युसेक पाणी सोडण्यात येणार असून...
राज्यातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, त्यांना मिळणारी नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे
खडकपूर्णाचे सर्व वकद्वार दीड मीटरने उघडले महामार्गावरील पूल ५ वर्षां नंतर पाण्याखाली 
नाथ मंदिराकडे जाणारा रस्ता पाण्याखाली, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यापाऱ्यांनी साहीत्य हलवले 
श्री संत गजानन महाराज संस्थान ची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी 11 लाखांची मदत
औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
येरळा नदी पत्रातून एक जण वाहून गेले