लोणीकरांच्या वक्तव्यावर वडेट्टीवार संतापले  बबनराव लोणीकर यांचे वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे

शेतकऱ्यांचे कपडे, चपला, मोबाईल आमच्या पैशातून चालतात'

लोणीकरांच्या वक्तव्यावर वडेट्टीवार संतापले  बबनराव लोणीकर यांचे वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे

आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर : भाजप मंत्र्यांचा हा उद्धटपणा आणि भाषा म्हणजे सत्तेची आलेली मस्ती आणि भाजपचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन काय हे स्पष्ट करतो.माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेले वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे. त्यांना महाराष्ट्राने जागा दाखवायलाच हवी! सरकारी योजना या भाजपने स्वतःच्या खिशातून पैसे काढून दिल्यागत सांगणं ही महाराष्ट्रातील जनतेची थट्टा आहे. हे पैसे जनतेचे आहेत, त्यात महायुतीच्या मंत्र्यांच कर्तृत्व म्हणजे धनादेश वाटताना फोटो काढून घेणं ! सत्ताधाऱ्यांनो लक्षात ठेवा तुम्ही आज सत्तेत आहात ते शेतकरी आणि जनतेच्या मतांमुळे, आणि तोच शेतकरी गरज पडल्यास तुमचं मूल्यही शून्यावर आणू शकतो !अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आपला संताप त्यांच्या समाज माध्यमावर व्यक्त केलेला आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शेगाव पंढरपूर रोड लगतच्या सुलतानपूर तालुका लोणार येथील लोकांच्या घरामध्ये घुसणाऱ्या पावसाळी पाण्याची उपाययोजना करून विल्हेवाट न लावल्यास "जलसमाधी आंदोलन"    शेगाव पंढरपूर रोड लगतच्या सुलतानपूर तालुका लोणार येथील लोकांच्या घरामध्ये घुसणाऱ्या पावसाळी पाण्याची उपाययोजना करून विल्हेवाट न लावल्यास "जलसमाधी आंदोलन"   
आधुनिक केसरी न्यूज प्रणव वराडे  लोणार : सुलतानपूर येथे शेगाव पंढरपूर पालखी मार्गाच्या साईडला नाली न बांधल्याने नागरिकांच्या घरात शिरले...
लोणीकरांच्या वक्तव्यावर वडेट्टीवार संतापले  बबनराव लोणीकर यांचे वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे
शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या  माहूर तालुकाप्रमुख पदी जितू चोले यांची निवड 
CM Devendra Fadnavis : वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी..!
उस्माननगर  पोलीसांनी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा अडीच  महिन्यानंतर शोध घेवुन आरोपीस केली अटक 
Breaking News...आ.मंजुळा गावितांचे अनेक तासांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायरीवर ठिय्या आंदोलन,नवीन अजेंडा काढण्याची मागणी
राज्य कर्जबाजारी झालं असताना चांदीच्या ताटात जेवणावळी का झोडल्या जात आहेत?