राजकीय
महाराष्ट्र  राजकीय  लॉक डाऊन  राजकारण 

लॉकडाऊनमुळे लोक कंटाळलेत, संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेऊन मनोरंजन करा; राष्ट्रवादीचे राज ठाकरेंना पत्र

लॉकडाऊनमुळे लोक कंटाळलेत, संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेऊन मनोरंजन करा; राष्ट्रवादीचे राज ठाकरेंना पत्र औरंगाबाद : गेली दोन वर्ष लॉकडाऊनमुळे सर्व लोक कंटाळलेले आहेत व आता उन्हामुळे त्रस्त झालेले आहेत. आपण उत्तर महाराष्ट्रातही सभा घेऊन या सर्व लोकांचे आपल्या उत्कृष्ट अशाा स्टॅन्डअप कॉमेडीने मनोरंजन करुन सर्वांना हसवावे, अशी विनंती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या विद्यासागर घुगे यांनी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. विद्यासागर घुगे राज… Continue reading लॉकडाऊनमुळे लोक कंटाळलेत, संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेऊन मनोरंजन करा; राष्ट्रवादीचे राज ठाकरेंना पत्र
Read More...
death 

वरळी गॅस दुर्घटना : अनाथ बालकाच पालकत्व शिवसेना स्विकारणार – महापौर

वरळी गॅस दुर्घटना : अनाथ बालकाच पालकत्व शिवसेना स्विकारणार – महापौर मुंबई : वरळी येथील केशवआळीत राहणाऱ्या पुरी कुटुंबावर सोमवारी मोठं संकट ओढवलं. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने कुटुंबातील 4 जण भाजले. यातील महिला विद्या पुरी यांचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यातील चार महिन्यांच्या मुलाचा सोमवारीच मृत्यू झाला. 24 तासानंतर वडिलांचा मृत्यू झाला. आता या दुर्घटनेतील पाच वर्षाच्या मुलावर उपचार सुरू आहेत. या अनाथ मुलाची जबाबदारी शिवसेना… Continue reading वरळी गॅस दुर्घटना : अनाथ बालकाच पालकत्व शिवसेना स्विकारणार – महापौर
Read More...
राजकीय 

“महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही आम्ही…”; यूपीएच्या नेतृत्वावरुन संजय राऊतांचा ममतांना सल्ला

“महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही आम्ही…”; यूपीएच्या नेतृत्वावरुन संजय राऊतांचा ममतांना सल्ला यूपीए म्हणजे काय? आता युपीए नाही या ममता बॅनर्जींच्या यांच्या मुंबईतील वक्तव्यांनंतर २०२४ पूर्वी राष्ट्रीय राजकारणात नव्या प्रकारचा प्रयोग होण्याची चिन्हे आहेत. ममता बॅनर्जी या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचे अस्तित्व पूर्णपणे नाकारत आहे. पण काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी मोदी-शहा यांच्या भाजपाला तोंड देऊ शकत नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया… Continue reading “महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही आम्ही…”; यूपीएच्या नेतृत्वावरुन संजय राऊतांचा ममतांना सल्ला
Read More...
राजकीय 

ओमायक्रॉनबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्त्वाची माहिती

ओमायक्रॉनबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्त्वाची माहिती नवी दिल्ली : दक्षिण आफ्रीकेत आलेल्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरीयंटचे नवे रूग्ण भारतात सापडल्याने चिंता वाढली आहे. देशात पुन्हा एकदा कडक निर्बंधांची शक्यता आहे. तर, देशात तातडीने लॉकडाऊनची गरज नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलं. ओमायक्रॉनचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज लोकसभेत… Continue reading ओमायक्रॉनबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्त्वाची माहिती
Read More...
राजकीय 

अमरावती दंगल; फडणवीसांनी काड्या करू नये : संजय राऊत

अमरावती दंगल; फडणवीसांनी काड्या करू नये : संजय राऊत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमरावती हिंसाचारावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकूणच भाजपावर सडकून टीका केलीय. तसेच फडणवीसांनी वादग्रस्त वक्तव्य करून काड्या करू नये, असं मत व्यक्त केलंय. हे ठाकरे सरकार आहे. महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. येथे कारवाई करताना गट, तट, पक्ष पाहिला जात नाही, असंही यावेळी त्यांनी नमूद केलं. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना… Continue reading अमरावती दंगल; फडणवीसांनी काड्या करू नये : संजय राऊत
Read More...
राजकीय 

गुटखा तस्करी प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख अडचणीत, उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर उचलबांगडी

गुटखा तस्करी प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख अडचणीत, उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर उचलबांगडी बीड : गुटखा तस्करी प्रकरणात गुन्हा दाखल झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे. नवीन शिवसेना बीड जिल्हा प्रमुखाची नियुक्ती लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे. काय आहे प्रकरण? पाच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात तीन ते चार ठिकाणी गुटख्याच्या गोदामावर छापा घालत प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कुमावत यांच्या… Continue reading गुटखा तस्करी प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख अडचणीत, उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर उचलबांगडी
Read More...
राजकीय 

राजकारणातील हे दिग्गज नेते, कोणाच्या लग्नात आलेत एकत्र!

राजकारणातील हे दिग्गज नेते, कोणाच्या लग्नात आलेत एकत्र! नाशिक :  एरव्ही महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकलेले दिग्गज नेते आज मात्र एका वेगळ्याच मूडमध्ये पाहायला मिळाले. निमित्त होतं नाशिकमध्ये रंगलेल्या लग्नसोहळ्याचं. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे.यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त राज्यातल्या दिग्गज राजकीय नेत्यांची मांदियाळी नाशिकमध्ये पाहायला मिळाली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत शेजारी-शेजारी बसल्याचे… Continue reading राजकारणातील हे दिग्गज नेते, कोणाच्या लग्नात आलेत एकत्र!
Read More...
राजकीय 

रविकांत तुपकर यांची तब्बेत बिघडली, आश्वासनानंतर आंदोलन तुर्तास स्थगित

रविकांत तुपकर यांची तब्बेत बिघडली, आश्वासनानंतर आंदोलन तुर्तास स्थगित बुलडाणा :  रविकांत तुपकर आंदोलन पुढे ढकलले शेतकरी प्रश्नावर आंदोलन करणारे ‘स्वाभिमान’चे नेते रविकांत तुपकर यांची तब्बेत बिघडली. त्यानंतर शेतकरी अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. तर दुसरीकडे आंदोनल ठिकाणी मोठ्या प्रमाणात फौजफाटा वाढविण्यात आला. तुपकरांच्या आंदोलनामुळे पोलीस ॲक्शन मोडमध्ये दिसून आलेत. राज्य राखीव दलासह दंगा काबूचे पथक आंदोलनस्थळी दाखल झाले होते. पोलीस तुपकरांना उचलण्याच्या तयारीत होते. तर… Continue reading रविकांत तुपकर यांची तब्बेत बिघडली, आश्वासनानंतर आंदोलन तुर्तास स्थगित
Read More...
राजकीय  pm 

आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते, कारण…: संजय राऊत

आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते, कारण…: संजय राऊत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनानंतर मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेतल्याचा निर्णय घेतल्यानंतर हल्लाबोल केलाय. “ज्या पद्धतीने ईस्ट इंडियाच्या लोकांनी जालियनवाला बागमध्ये आमच्या विरांना चिरडलं, तसंच लखीमपूर खेरीत सुद्धा या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी जालियनवाला बागेप्रमाणे शेतकऱ्यांना चिरडून मारलं. म्हणूनच मला आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.… Continue reading आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते, कारण…: संजय राऊत
Read More...
राजकीय 

विरोधकांचे नव्हे हे आंदोलनाचे यश, अण्णा हजारेंनी व्यक्त केला आनंद

विरोधकांचे नव्हे हे आंदोलनाचे यश, अण्णा हजारेंनी व्यक्त केला आनंद अहमदनगर: ‘केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा ऐकून मलाही आनंद झाला, समाधान वाटले. हे विरोधी पक्षांचे नव्हे तर आंदोलनाचे यश आहे. केवळ पंजाब-हरियाणाच नव्हे तर देशभरातील शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून यासंबंधी आंदोलन करीत होते,’ अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे  यांनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांनी ही घोषणा केल्यानंतर हजारे प्रसारमाध्यमांशी बोलत… Continue reading विरोधकांचे नव्हे हे आंदोलनाचे यश, अण्णा हजारेंनी व्यक्त केला आनंद
Read More...
राजकीय 

सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली! मुख्यमंत्र्यांनी केलं निर्णयाचं स्वागत

सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली! मुख्यमंत्र्यांनी केलं निर्णयाचं स्वागत मुंबई : कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचं उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.  शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचं पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत.… Continue reading सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली! मुख्यमंत्र्यांनी केलं निर्णयाचं स्वागत
Read More...
राजकीय 

“पवार कधीच खोटं बोलत नाहीत असं संजय राऊत यांनी सांगणं म्हणजे…” ; भाजपा नेत्याचा टोला!

“पवार कधीच खोटं बोलत नाहीत असं संजय राऊत यांनी सांगणं म्हणजे…” ; भाजपा नेत्याचा टोला! भाजपा नेते व राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर त्यांच्याच विधानावरून निशाणा साधला आहे. “शरद पवार कधीच खोटं बोलत नाही असं संजय राऊत म्हणातात, हे असं म्हणण्यासारखं आहे की मांजर कधीच उंदीर खात नाही. ” असं अनिल बोंडे यांनी पत्रकारपरिषदेत बोलून दाखवलं आहे. याचबरोबर, “शरद पवारांना मी कालच विनंती केली… Continue reading “पवार कधीच खोटं बोलत नाहीत असं संजय राऊत यांनी सांगणं म्हणजे…” ; भाजपा नेत्याचा टोला!
Read More...

Advertisement