जायकवाडी तुडुंब भरले ; धरणाचे सहा दरवाजे 0.5 फुटाने उघडले  ; गोदावरी पात्रात 3144 क्युसेकने विसर्ग 

जायकवाडी तुडुंब भरले ; धरणाचे सहा दरवाजे 0.5 फुटाने उघडले  ; गोदावरी पात्रात 3144 क्युसेकने विसर्ग 

आधुनिक केसरी न्यूज  

दादासाहेब घोडके.

पैैठण : दि. 09-09-2024 रोजी सकाळी ठिक 06.00 वा. जायकवाडी प्रकल्प (नाथसागर जलाशय) 97.30%* क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक व उर्ध्व भागातील धरणांमधुन येणारी आवक बघता  दि. 09-09-2024 रोजी ठिक 12:40  दरम्यान जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात 3144 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला.
 जायकवाडी धरणाच्या एकुण 27 दरवाज्या पैकी अनुक्रमे असे  10,27,18,19,16,21 एकुण साहा दरवाजे  प्रत्येकी 0.5 फुटाने उघडण्यात आले. असुन एकूण 3144   अधिक्षक अभियंता सबिनवार यांच्या हस्ते  धरणाच्या दरवाजे पुजन करून विसर्ग करण्यात आला.
धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
तरी कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये या करिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी,  असे आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

जनसामान्यांचा नेता हरवला : पालकमंत्री डॉ.अशोक उईके जनसामान्यांचा नेता हरवला : पालकमंत्री डॉ.अशोक उईके
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने जनसामान्यांचा नेता हरविला आहे. अजित दादांचा स्वभाव हा...
अजित पवार यांचे विमान उडवणारे कॅप्टन सुमित कपूर आणि फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक यांचेही दुःखद निधन 
महाराष्ट्राच्या राजकारणातील शिस्तप्रिय, कुशल प्रशासक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद 
जनसेवेसाठी तत्पर लोकनेता, सहृदय मित्र गमावला : आ सुधीर मुनगंटीवार यांची शोकभावना
संवेदनशील नेतृत्वाचा अस्त : आ.किशोर जोरगेवार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत दुःखद निधन
साहित्यकृतींतून जगण्यातील अस्वस्थतेची अभिव्यक्ती -‘लेखक संवाद’ कार्यक्रमात कवी-लेखक प्रभू राजगडकर यांचे प्रतिपादन -पदव्युत्तर मराठी विभागात लेखक संवाद कार्यक्रम