मानवतेचा पूजक हरपला : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते , सरचिटणीस विलास मानेकर

 मानवतेचा पूजक हरपला : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते , सरचिटणीस विलास मानेकर

आधुनिक केसरी न्यूज 

चंद्रपूर : फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे लेखक होते.मराठी साहित्यातील संतवचनांचा त्यांचा अभ्यास होता. सर्वधर्मसमभावाचे ते प्रणेते होते तसेच, ख्रिश्चन मराठी साहित्याचे अध्वर्यू होते.साहित्य क्षेत्रात त्यानी स्वतःचे एक स्थान निर्माण केले होते .मानवता जपणाऱ्या संवेदनशील फादर दिब्रिटो यांच्या लेखी सर्व धर्म सामान होते..पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी केलेले  कार्य अतुलनीय आहे. धाराशिव येथे २०२० साली झालेल्या ९३ व्या अखिलभारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ५ नोव्हेम्बर २०१९ रोजी विदर्भ साहित्य संघाने त्यांचा सत्कार केला होता. विदर्भ साहित्य संघाचे आणि त्यांचे जुने ऋणानुबंध होते .त्यांच्या निधनाने मानवतेचा पूजक हरपला आहे. या शब्दात विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते आणि सरचिटणीस विलास मानेकर यांनी फादर दिब्रिटो यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

धनगर एसटी आरक्षण लढा तीव्र होणार! युवानेते दीपकभाऊ बोऱ्हाडे यांचे वझरगा येथे स्वागत; ३० ऑगस्ट रोजी नांदेड येथे महत्त्वपूर्ण बैठक धनगर एसटी आरक्षण लढा तीव्र होणार! युवानेते दीपकभाऊ बोऱ्हाडे यांचे वझरगा येथे स्वागत; ३० ऑगस्ट रोजी नांदेड येथे महत्त्वपूर्ण बैठक
आधुनिक केसरी न्यूज  माणिक सुर्यवंशी देगलूर : नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाच्या अंमलबजावणीचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी...
छत्रपती संभाजीनगरसाठी ‘विकासाचा रोडमॅप' ; सीएमआयए आणि सीएसएन फर्स्टने पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार संजीव सन्याल यांच्यासमोर मांडल्या मागण्या
अंतरवालीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त; जरांगे पाटील आक्रमक
संत मुक्ताईंनी लाडक्या भाऊरायासाठी जन्मभूमी आपेगावी पाठवली राखी, अलौकिक रक्षाबंधन सोहळा संपन्न
निपाणी सावरगाव येथे स्मशानभूमीच्या जागेसाठी २९ ऑगस्ट रोजी ‘प्रतीकात्मक सरण रचून’ आमरण उपोषणाचा इशारा
पिंपळवंडी येथील पीडित कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली भेट..!
टाकरखेडा येथील एकाच कुटुंबातील चौघंनी रेल्वेखाली झोकून देत केली आत्महत्या