<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.adhunikkesari.com/tag/498/ncp" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Adhunik Kesari RSS Feed Generator</generator>
                <title>NCP - Adhunik Kesari</title>
                <link>https://www.adhunikkesari.com/tag/498/rss</link>
                <description>NCP RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>&amp;#8216;नवनीत राणा &amp;#8216;चारआणे&amp;#8217;, अन् इतक्या मोठ्या &amp;#8230;मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे&amp;#8217;; आब्दुल सत्तारांचा घणाघात</title>
                                    <description>
                        <![CDATA[औरंगाबाद : महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत… Continue reading ‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3662/-e0-a4-a8-e0-a4-b5-e0-a4-a8-e0-a5-80-e0-a4-a4--e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-a3-e0-a4-be--e0-a4-9a-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-86-e0-a4-a3-e0-a5-87--e0-a4-85-e0-a4-a8-e0-a5-8d--e0-a4-87-e0-a4-a4-e0-a4-95"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-57.jpg" alt=""></a><br /><p><strong>औरंगाबाद :</strong> महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी<br />
राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन<br />
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे<br />
अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत होते.</p>
<p>सत्तार पुढे म्हणाले, राणे चार आण्यांसारखी गोष्ट करत आहेत. चारआणेवाला इतक्या मोठ्या डोंगराला आव्हान<br />
देत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे जे बोलले ते ते त्यांनी करुन दाखवले आहे. त्यांचे नाव लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देशभर आहे. काही लोकांना बोलण्यासाठी माईक पाहिजे, काही तरी विषय पाहिजे. म्हणून ते अशा विषयांवर बोलतात. मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल.</p>
<p>छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे होते तेव्हाही दुष्काळ पडला, पण महाराजांनी त्यावेळी गुजरातमधील<br />
सुरतहून महाराष्ट्रात पैसा आणला. आज संपूर्ण देशाचा पैसा गुजरातला चालला आहे. त्याचा रावसाहेब दानवे यांनी<br />
हिशोब घेतला आणि महाराष्ट्राला, बीड जिल्ह्याला न्याय दिला तर त्यांनी काही कर्तव्य केलं असं म्हणता येईल.<br />
त्यांनी कमीत कमी जालना ते जळगाव रेल्वे आणावी, असं म्हणत सत्तार यांनी खासदार रावसाहेब दानवेंवर टीका केली.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3662/-e0-a4-a8-e0-a4-b5-e0-a4-a8-e0-a5-80-e0-a4-a4--e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-a3-e0-a4-be--e0-a4-9a-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-86-e0-a4-a3-e0-a5-87--e0-a4-85-e0-a4-a8-e0-a5-8d--e0-a4-87-e0-a4-a4-e0-a4-95</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3662/-e0-a4-a8-e0-a4-b5-e0-a4-a8-e0-a5-80-e0-a4-a4--e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-a3-e0-a4-be--e0-a4-9a-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-86-e0-a4-a3-e0-a5-87--e0-a4-85-e0-a4-a8-e0-a5-8d--e0-a4-87-e0-a4-a4-e0-a4-95</guid>
                <pubDate>Mon, 09 May 2022 11:19:09 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-57.jpg"                         length="52038"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>‘यांच्या विचारधारेतच आरक्षण नाही’; ओबीसी आरक्षणावरुन धनंजय मुंडेची भाजपवर टीका</title>
                                    <description>
                        <![CDATA[जळगाव : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक दोन आठवड्यात अधिसूचित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या निवडणुका पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता आहे. यावरुन आता भाजपाने महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे… Continue reading ‘यांच्या विचारधारेतच आरक्षण नाही’; ओबीसी आरक्षणावरुन धनंजय मुंडेची भाजपवर टीका
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3614/-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-82-e0-a4-9a-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be--e0-a4-b5-e0-a4-bf-e0-a4-9a-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-a7-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a5-87-e0-a4-a4-e0-a4-9a--e0-a4-86-e0-a4-b0-e0-a4-95"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-17.jpg" alt=""></a><br /><p><strong>जळगाव :</strong> महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक दोन आठवड्यात अधिसूचित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या निवडणुका पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता आहे. यावरुन आता भाजपाने महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.</p>
<p>धनंजय मुंडे जळगावमध्ये बोलताना म्हणाले, ओबीसी आरक्षणाविषयी कोणताही निर्णय न घेता महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे बाण चालवणार्‍या देवेंद्र फडणवीस यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. ओबीसी आरक्षणाला आम्ही विरोध केला किंवा हे सरकारचे अपयश आहे म्हणणार्‍यांना खरंतर जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे. कारण ज्यांच्या विचारधारेतच आरक्षण नाही त्या विचारधारेने आम्हाला सांगावं की आम्ही ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहोत.</p>
<p>माझं हे स्पष्ट मत आहे की मागच्या पाच वर्षांच्या काळात भाजपाच्या राज्यातील आणि केंद्रातील सरकारने आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात केस चालू होती त्यावेळी जो इम्पेरिकल डेटा देणं अपेक्षित होतं तो दिला गेला नाही. हा ओबीसींचा डेटा केंद्र सरकारने दिला नाही. त्यामुळे हे त्यांचं अपयश आहे. आज आम्हाला ते जबाबदार धरत आहेत. निकाल लागल्यानंतर ते आमच्यावर जबाबदारी टाकत आहेत हे चुकीचं आहे. लोकांचा बुद्धीभेद करणं ही भाजपाची पद्धत आहे आणि आत्ताही ते आरक्षणाच्या मुद्द्यावर तेच करत आहेत. भाजपाने आता महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा विश्वास पूर्णपणे गमावला आहे. त्यामुळे ओबीसी असेल किंवा इतर आरक्षणाचा विषय असेल, जातीपातीचं राजकारण, धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं असेल काहीही केलं तरीही भाजपाला महाराष्ट्रातली जनता ओळखून आहे. त्यांना ही जनता कधीही खपवून घेणार नाही, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.</p>
<p>मुंबई येथे भाजपा ओबीसी मोर्चाच्या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर टीका केली होती. आरक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारची आहे असे म्हणतात. मग तुम्ही कशाला सरकारमध्ये आहात, द्या केंद्र सरकारच्या हातात द्या. ते सरकार चालवून ही दाखवेल आणि करुनही दाखवेल. तुम्हाला इथे वसुली करण्यासाठी निवडून दिले आहे का?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला होता.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>high court</category>
                                            <category>राजकारण</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3614/-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-82-e0-a4-9a-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be--e0-a4-b5-e0-a4-bf-e0-a4-9a-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-a7-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a5-87-e0-a4-a4-e0-a4-9a--e0-a4-86-e0-a4-b0-e0-a4-95</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3614/-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-82-e0-a4-9a-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be--e0-a4-b5-e0-a4-bf-e0-a4-9a-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-a7-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a5-87-e0-a4-a4-e0-a4-9a--e0-a4-86-e0-a4-b0-e0-a4-95</guid>
                <pubDate>Sat, 07 May 2022 15:07:19 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-17.jpg"                         length="53712"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, येणार्‍या सर्व निवडणुका एकत्र लढवणार : संजय राऊत</title>
                                    <description>
                        <![CDATA[पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही, तर राष्ट्रीय स्तरावरच्या इतर निवडणुकाही एकत्र लढण्यासंदर्भात तीन पक्षात एकमत झाले. त्यामुळे महाविकास आघाडी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. राऊत पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक निवडणुका आम्ही जिंकलो. देशाच्या राजकारणात महाविकास आगाडीचा हा जो… Continue reading महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, येणार्‍या सर्व निवडणुका एकत्र लढवणार : संजय राऊत
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3572/-e0-a4-ae-e0-a4-b9-e0-a4-be-e0-a4-b5-e0-a4-bf-e0-a4-95-e0-a4-be-e0-a4-b8--e0-a4-86-e0-a4-98-e0-a4-be-e0-a4-a1-e0-a5-80-e0-a4-9a-e0-a4-be--e0-a4-aa-e0-a5-8d-e0-a4-b0-e0-a4-af-e0-a5-8b-e0-a4-97"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-10.jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे :</strong> स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही, तर राष्ट्रीय स्तरावरच्या इतर निवडणुकाही एकत्र लढण्यासंदर्भात तीन पक्षात एकमत झाले. त्यामुळे महाविकास आघाडी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.</p>
<p>राऊत पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक निवडणुका आम्ही जिंकलो. देशाच्या राजकारणात महाविकास आगाडीचा हा जो प्रयोग आहे, तो यशस्वी झाला आहे. त्यामुळे भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच काय इतर निवडणुकाही, राष्ट्रीय स्तरावरच्या या एकत्र लढण्यासंदर्भात तीन पक्षात एकमत होत आहे.<br />
महाविकास आघाडी सरकार अडीच महिनेही टीकणार नाही. पत्त्याच्या बंगल्यासारखं हे सरकार कोसळेल, अशा प्रकारचं विरोधकांचं मत होतं. देव पाण्याच घालून बसले होते. तारखांवर तारखा देत राहिले. कोणीतरी 1 जून ही शेवटची तारीख दिलीये. यासर्व परिस्थीतीत आमच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांपासून केंद्र सरकार द्वेष आणि सूडभावनेने वागत राहिली.</p>
<p>महाराष्ट्राशी वैरच आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि भाजप सत्तेत येऊ शकलं नाही या सूडापोटी महाराष्ट्राला कोणतंही सहकार्य करायचं नाही, संकटावर संकट टाकायची. या परिस्थितीची सामना मविआने फार ताकदीने केलाय.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>राजकारण</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3572/-e0-a4-ae-e0-a4-b9-e0-a4-be-e0-a4-b5-e0-a4-bf-e0-a4-95-e0-a4-be-e0-a4-b8--e0-a4-86-e0-a4-98-e0-a4-be-e0-a4-a1-e0-a5-80-e0-a4-9a-e0-a4-be--e0-a4-aa-e0-a5-8d-e0-a4-b0-e0-a4-af-e0-a5-8b-e0-a4-97</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3572/-e0-a4-ae-e0-a4-b9-e0-a4-be-e0-a4-b5-e0-a4-bf-e0-a4-95-e0-a4-be-e0-a4-b8--e0-a4-86-e0-a4-98-e0-a4-be-e0-a4-a1-e0-a5-80-e0-a4-9a-e0-a4-be--e0-a4-aa-e0-a5-8d-e0-a4-b0-e0-a4-af-e0-a5-8b-e0-a4-97</guid>
                <pubDate>Fri, 06 May 2022 14:52:43 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-10.jpg"                         length="84207"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>‘राणा दाम्पत्याचा तुरुंगातील अनुभव ऐकला अन् इंग्रजांची आठवण झाली’; किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया</title>
                                    <description>
                        <![CDATA[मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्याप्रकरणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि वडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने अखेर बारा दिवसांनी त्यांना जामीन मंजूर केला. आज सकाळी भायखळा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा थेट लीलावती… Continue reading ‘राणा दाम्पत्याचा तुरुंगातील अनुभव ऐकला अन् इंग्रजांची आठवण झाली’; किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3546/-e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-a3-e0-a4-be--e0-a4-a6-e0-a4-be-e0-a4-ae-e0-a5-8d-e0-a4-aa-e0-a4-a4-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-9a-e0-a4-be--e0-a4-a4-e0-a5-81-e0-a4-b0-e0-a5-81-e0-a4-82-e0-a4-97"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-8.jpg" alt=""></a><br /><p><strong>मुंबई :</strong> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्याप्रकरणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि वडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने अखेर बारा दिवसांनी त्यांना जामीन मंजूर केला. आज सकाळी भायखळा तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा थेट लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राणा दाम्पत्याची भेट घेत विचारपूस केली. त्यानंतर सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.</p>
<p>किरीट सोमय्या म्हणाले, रवी राणांचा तुरुंगातील अनुभव ऐकला आणि इंग्रजांची आठवण झाली. इंग्रजांच्या काळातील जेलर कैद्यांसोबत काय करायचे? याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. पण रवी राणा यांना याचा प्रत्यक्ष अनुभव आला आहे. रवी राणा यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसली तरी, त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यांना भेटलो तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, असंही सोमय्या यावेळी म्हणाले.</p>
<p>नवनीत राणा यांना मणक्याचा जुना आजार होता. या आजाराबाबत सांगूनही प्रशासनाकडून त्यांना वाईट वागणूक देण्यात आली. त्यांना खाली बसवण्यात आले. सात-सात तास रांगेत उभे केले. त्यामुळे त्यांचा मणक्याचा त्रास वाढला आहे. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उद्याही काही तपासण्या केल्या जातील. पत्नीला भेटल्यानंतर रवी राणा यांच्या डोळ्यात अश्रू होते. हे अश्रू पत्नीबाबत असलेल्या चिंतेचे होते, असे किरीट सोमय्या माध्यमांशी बोलताना म्हणाले.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>court</category>
                                            <category>राजकारण</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3546/-e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-a3-e0-a4-be--e0-a4-a6-e0-a4-be-e0-a4-ae-e0-a5-8d-e0-a4-aa-e0-a4-a4-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-9a-e0-a4-be--e0-a4-a4-e0-a5-81-e0-a4-b0-e0-a5-81-e0-a4-82-e0-a4-97</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3546/-e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-a3-e0-a4-be--e0-a4-a6-e0-a4-be-e0-a4-ae-e0-a5-8d-e0-a4-aa-e0-a4-a4-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-9a-e0-a4-be--e0-a4-a4-e0-a5-81-e0-a4-b0-e0-a5-81-e0-a4-82-e0-a4-97</guid>
                <pubDate>Thu, 05 May 2022 14:43:07 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-8.jpg"                         length="60010"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>भोंगा वादात शरद पवारांनी मध्यस्थी करावी; गुणरत्न सदावर्तेंची मागणी</title>
                                    <description>
                        <![CDATA[पुणे : राज्यात हनुमान चालीसा आणि भोंग्यांच्या मुद्द्यावर राजकारण तापलेले आहे. मनसेने अल्टिमेटम दिल्यानंतर राज्यभरात पोलिसांवर प्रचंड ताण आला. त्यामुळे मनसेच्या नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली तसेच अनेक नेत्यांची धरपकड झाली. अनेक मशिदींच्या बाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. आता या वादात एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे.… Continue reading भोंगा वादात शरद पवारांनी मध्यस्थी करावी; गुणरत्न सदावर्तेंची मागणी
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3502/-e0-a4-ad-e0-a5-8b-e0-a4-82-e0-a4-97-e0-a4-be--e0-a4-b5-e0-a4-be-e0-a4-a6-e0-a4-be-e0-a4-a4--e0-a4-b6-e0-a4-b0-e0-a4-a6--e0-a4-aa-e0-a4-b5-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-82-e0-a4-a8-e0-a5-80"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-38.jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे :</strong> राज्यात हनुमान चालीसा आणि भोंग्यांच्या मुद्द्यावर राजकारण तापलेले आहे. मनसेने अल्टिमेटम दिल्यानंतर राज्यभरात पोलिसांवर प्रचंड ताण आला. त्यामुळे मनसेच्या नेत्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली तसेच अनेक नेत्यांची धरपकड झाली. अनेक मशिदींच्या बाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. आता या वादात एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे.</p>
<p>सदावर्ते हे पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन या ठिकाणी आले होते. या वादावर ते प्रतिक्रिया देताना म्हणाले, राज्य सरकार भोंग्यांचा आणि हनुमान चालीसाच्या मुद्द्यावर मुस्कटदाबी करत आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलले पाहिजे. कोर्टाच्या आदेशानुसार आपण इथे आलो आहोत. राज्य घटनेने सर्वांनाच धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. अशा वेळी कोणी हनुमान चालीसा म्हणत असेल तर त्याचा काय गुन्हा? असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणी शरद पवार यांच्या मध्यस्थीची गरज असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.</p>
<p>दरम्यान एसटी आंदोलन आणि त्यातील वादग्रस्त भूमिकांमुळे सदावर्ते यांच्यावर राज्यातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. नुकतेच ते पोलीस कोठडीतून जामीन मिळवून बाहेर आले आहेत. आता भोंगा आणि हनुमान चालिसा या वादातही त्यांनी उडी घेतली आहे. भोंग्यांच्या आंदोलनाबाबत भाष्य करून त्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.</p>
<p> </p>
<p> </p>
<p> </p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>पोलिस</category>
                                            <category>राजकारण</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3502/-e0-a4-ad-e0-a5-8b-e0-a4-82-e0-a4-97-e0-a4-be--e0-a4-b5-e0-a4-be-e0-a4-a6-e0-a4-be-e0-a4-a4--e0-a4-b6-e0-a4-b0-e0-a4-a6--e0-a4-aa-e0-a4-b5-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-82-e0-a4-a8-e0-a5-80</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3502/-e0-a4-ad-e0-a5-8b-e0-a4-82-e0-a4-97-e0-a4-be--e0-a4-b5-e0-a4-be-e0-a4-a6-e0-a4-be-e0-a4-a4--e0-a4-b6-e0-a4-b0-e0-a4-a6--e0-a4-aa-e0-a4-b5-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-82-e0-a4-a8-e0-a5-80</guid>
                <pubDate>Thu, 05 May 2022 04:57:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-38.jpg"                         length="51311"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>बाळासाहेबांचा &amp;#8216;तो&amp;#8217; व्हिडीओ ट्विट करत राज ठाकरेंनी साधला शिवसेनेवर निशाना</title>
                                    <description>
                        <![CDATA[मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोरील भोंगे उतरवण्याबाबत महाविकास आघाडी सरकारला ३ मेचा अल्टीमेटम दिला होता. अन्यथा ४ तारखेपासून मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले होते. दरम्यान आज पहाटे राज्यातील अनेक भागात मशिदींमध्ये आवाजाची मर्यादा पाळण्यात आल्याचे दिसून आले. तत्पूर्वी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे.… Continue reading बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत राज ठाकरेंनी साधला शिवसेनेवर निशाना
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3456/-e0-a4-ac-e0-a4-be-e0-a4-b3-e0-a4-be-e0-a4-b8-e0-a4-be-e0-a4-b9-e0-a5-87-e0-a4-ac-e0-a4-be-e0-a4-82-e0-a4-9a-e0-a4-be--e0-a4-a4-e0-a5-8b--e0-a4-b5-e0-a5-8d-e0-a4-b9-e0-a4-bf-e0-a4-a1-e0-a5-80"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-34.jpg" alt=""></a><br /><p><strong>मुंबई:</strong> मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोरील भोंगे उतरवण्याबाबत महाविकास आघाडी सरकारला ३ मेचा अल्टीमेटम दिला होता. अन्यथा ४ तारखेपासून मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले होते. दरम्यान आज पहाटे राज्यातील अनेक भागात मशिदींमध्ये आवाजाची मर्यादा पाळण्यात आल्याचे दिसून आले. तत्पूर्वी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे मशिदीवरील भोंग्याबाबत भूमिका मांडताना दिसून येत आहेत.</p>
<p>बाळासाहेब या व्हिडीओत म्हणतात, “ज्यादिवशी आमचे सरकार महाराष्ट्रात येईल, त्यादिवशी आम्ही रस्त्यावरील नमाज पढणे बंद केल्याशिवाय राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो, जो राष्ट्र विकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. हिंदू धर्माचा कुठे उपद्रव होत असेल त्यांनी आम्हाला येऊन सांगावे, आम्ही बंदोबस्त करूत. माशिदिवरील लाऊडस्पीकर खाली येतील.”, असे बाळासाहेब ठाकरे या व्हिडिओमध्ये म्हणतात दिसून येत आहेत.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p lang="und" dir="ltr" xml:lang="und"><a href="https://t.co/S0t3vi9X48">pic.twitter.com/S0t3vi9X48</a></p>
<p>— Raj Thackeray (@RajThackeray) <a href="https://twitter.com/RajThackeray/status/1521694002197975040?ref_src=twsrc%5Etfw">May 4, 2022</a></p></blockquote>
<p></p>
<p>दरम्यान, राज ठाकरे कालच्या प्रिसद्धीपत्रकात म्हणतात, “आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही, त्यांना एकदा हनुमान चालीसा ऐकवाच” असं म्हणत माघार घेण्यास साफ नकार दिला आहे. तसेच “महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, कै. हिंदूहदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत, हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे.”, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यातच हा व्हिडिओ ट्वीट करत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>राजकारण</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3456/-e0-a4-ac-e0-a4-be-e0-a4-b3-e0-a4-be-e0-a4-b8-e0-a4-be-e0-a4-b9-e0-a5-87-e0-a4-ac-e0-a4-be-e0-a4-82-e0-a4-9a-e0-a4-be--e0-a4-a4-e0-a5-8b--e0-a4-b5-e0-a5-8d-e0-a4-b9-e0-a4-bf-e0-a4-a1-e0-a5-80</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3456/-e0-a4-ac-e0-a4-be-e0-a4-b3-e0-a4-be-e0-a4-b8-e0-a4-be-e0-a4-b9-e0-a5-87-e0-a4-ac-e0-a4-be-e0-a4-82-e0-a4-9a-e0-a4-be--e0-a4-a4-e0-a5-8b--e0-a4-b5-e0-a5-8d-e0-a4-b9-e0-a4-bf-e0-a4-a1-e0-a5-80</guid>
                <pubDate>Wed, 04 May 2022 05:19:40 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-34.jpg"                         length="62780"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>भाऊ असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर थातूर मातूर कलमं लावली गेली &amp;#8211; इम्तियाज जलील</title>
                                    <description>
                        <![CDATA[मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेत दंगे भडकवण्याच्या हेतूने चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर कलम 116, 117, 135 आणि 153 अ अंतर्गत औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता राज ठाकरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या प्रकरणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली… Continue reading भाऊ असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर थातूर मातूर कलमं लावली गेली – इम्तियाज जलील
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3452/-e0-a4-ad-e0-a4-be-e0-a4-8a--e0-a4-85-e0-a4-b8-e0-a4-b2-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-ae-e0-a5-81-e0-a4-b3-e0-a5-87--e0-a4-ae-e0-a5-81-e0-a4-96-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-ae-e0-a4-82-e0-a4-a4-e0-a5-8d"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-2.jpg" alt=""></a><br /><p><strong>मुंबई :</strong> मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेत दंगे भडकवण्याच्या हेतूने चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर कलम 116, 117, 135 आणि 153 अ अंतर्गत औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता राज ठाकरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या प्रकरणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.</p>
<p>खा. जलील म्हणाले, भाऊ असल्यामुळे मुख्यमंत्री देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत नाहीत का? फक्त दाखवण्यासाठी राज ठाकरेंवर कारवाई नको. राज ठाकरेंना सहज जामिन मिळेल अशी कलमं दाखल केली आहेत. आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी ही कलमे लावली आहेत. राणा दाम्पत्याप्रमाणे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा का दाखल केला नाही? पोलिसांनी अशी थातूर मातुर कलमं का लावली? असा थेट सवाल त्यांनी महाविकास आघाडीला विचारला आहे.</p>
<p>राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेत भाषण सुरु असताना, मध्येच अजानचा आवाज आल्याने. राज ठाकरे संतापून म्हणाले होते, जर हे सभेच्य वेळेला बांग देणार असतील, बांग सुरु करणार असतील तर आपण आताच्या आता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा. जर यांना सहज आणि सरळ मार्गाने समजत नसेल तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल, मला माहिती नाही. पोलिसांनी आताच्या आता जाऊन हे बंद करा. त्यांना जर सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ देत. अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही, हे जर या पद्धतीने वागणार असतील, यांना सरळ सांगून जर समजात नसेल, महाराष्ट्राचं मनगटात काय टाकत आहे हे यांना दाखवावंच लागेल. माझी पोलिसांना विनंती आहे की, या लोकांची थोबाडं बंद करा. माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की, मागचा पुढचा विचार करू नका. हे भोंगे उतरवले गेले पाहिजेच. अभी नही तो कभी नही. या चिथावणीखोर वक्तव्यामुळेच राज ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>पोलिस</category>
                                            <category>राजकारण</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3452/-e0-a4-ad-e0-a4-be-e0-a4-8a--e0-a4-85-e0-a4-b8-e0-a4-b2-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-ae-e0-a5-81-e0-a4-b3-e0-a5-87--e0-a4-ae-e0-a5-81-e0-a4-96-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-ae-e0-a4-82-e0-a4-a4-e0-a5-8d</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3452/-e0-a4-ad-e0-a4-be-e0-a4-8a--e0-a4-85-e0-a4-b8-e0-a4-b2-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-ae-e0-a5-81-e0-a4-b3-e0-a5-87--e0-a4-ae-e0-a5-81-e0-a4-96-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-ae-e0-a4-82-e0-a4-a4-e0-a5-8d</guid>
                <pubDate>Tue, 03 May 2022 14:42:58 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-2.jpg"                         length="0"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>महाराष्ट्रात कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही &amp;#8211; नाना पटोले</title>
                                    <description>
                        <![CDATA[मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कायद्याचे उल्लंघन केले असेल तर पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील. महाराष्ट्रात कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यावर कायद्याप्रमाणे शासन व प्रशासन योग्य ती कारवाई करेल. राज्यातील वातावरण बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न मविआ सरकार खपवून घेणार नाही. असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. उद्या राज… Continue reading महाराष्ट्रात कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही – नाना पटोले
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3450/-e0-a4-ae-e0-a4-b9-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-b7-e0-a5-8d-e0-a4-9f-e0-a5-8d-e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-a4--e0-a4-95-e0-a4-be-e0-a4-af-e0-a4-a6-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-aa-e0-a5-87-e0-a4-95"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-1.jpg" alt=""></a><br /><p>मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कायद्याचे उल्लंघन केले असेल तर पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील. महाराष्ट्रात कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यावर कायद्याप्रमाणे शासन व प्रशासन योग्य ती कारवाई करेल. राज्यातील वातावरण बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न मविआ सरकार खपवून घेणार नाही. असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.</p>
<p>उद्या राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसे मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्यभरात आंदोलन करणार आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या पाश्‍वभूमीवर नाना पटोले म्हणाले, कोणाच्याही धर्माबद्दल थेट टीका करणे चुकीचे आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचे राज्य असून या विचाराचे रक्षण करण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे.</p>
<p>सुप्रीम कोर्टाने लाऊडस्पीकरबाबत जे निर्देश दिले आहेत त्याचे पालन प्रशासन करेल. कायद्याच्या पुढे जाऊन कोणी भूमिका घेत असेल तर ती महाराष्ट्रात चालणार नाही. हा विषय राज ठाकरे या व्यक्तीपुरता मर्यादित नाही. कायदा तोडणारा कोणीही असो त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याशी काँग्रेसने या विषयांवर चर्चा केली आहे. राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याबाबत सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी. असे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>पोलिस</category>
                                            <category>राजकारण</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3450/-e0-a4-ae-e0-a4-b9-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-b7-e0-a5-8d-e0-a4-9f-e0-a5-8d-e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-a4--e0-a4-95-e0-a4-be-e0-a4-af-e0-a4-a6-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-aa-e0-a5-87-e0-a4-95</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3450/-e0-a4-ae-e0-a4-b9-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-b7-e0-a5-8d-e0-a4-9f-e0-a5-8d-e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-a4--e0-a4-95-e0-a4-be-e0-a4-af-e0-a4-a6-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-aa-e0-a5-87-e0-a4-95</guid>
                <pubDate>Tue, 03 May 2022 14:22:31 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-1.jpg"                         length="0"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        