<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.adhunikkesari.com/tag/430/thackeray-government" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Adhunik Kesari RSS Feed Generator</generator>
                <title>Thackeray Government - Adhunik Kesari</title>
                <link>https://www.adhunikkesari.com/tag/430/rss</link>
                <description>Thackeray Government RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सत्तेचा दुरुपयोग : रवी राणा</title>
                                    <description>
                        <![CDATA[अमरावती : 14 दिवस तुरुंगवास भोगल्यानंतर खासदार नवनीत राणा मुंबईच्या लीलावती रुग्णालयात भरती झाल्या. त्यावेळी त्यांचा एमआरआय करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी एमआरआय दाखविण्यावरून गदारोळ केला आणि प्रशासनाला धारेवर धरले. यामुळे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेचा दुरुपयोग करीत असल्याची टीका केली आहे. रवी राणा म्हणाले की, शिवसेनेचे काही लोक मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून लिलावतीमध्ये गेले.… Continue reading मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सत्तेचा दुरुपयोग : रवी राणा
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3694/-e0-a4-ae-e0-a5-81-e0-a4-96-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-ae-e0-a4-82-e0-a4-a4-e0-a5-8d-e0-a4-b0-e0-a5-80--e0-a4-89-e0-a4-a6-e0-a5-8d-e0-a4-a7-e0-a4-b5--e0-a4-a0-e0-a4-be-e0-a4-95-e0-a4-b0-e0-a5-87-e0-a4-82"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-19.jpg" alt=""></a><br /><p><strong>अमरावती :</strong> 14 दिवस तुरुंगवास भोगल्यानंतर खासदार नवनीत राणा मुंबईच्या लीलावती रुग्णालयात भरती झाल्या. त्यावेळी त्यांचा एमआरआय करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी एमआरआय दाखविण्यावरून गदारोळ केला आणि प्रशासनाला धारेवर धरले. यामुळे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेचा दुरुपयोग करीत असल्याची टीका केली आहे.<br />
रवी राणा म्हणाले की, शिवसेनेचे काही लोक मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून लिलावतीमध्ये गेले. डॉक्टरांसोबत अर्वाच्च भाषेमध्ये शिवसैनिक त्यांच्याशी बोलले. डॉक्टरांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला की, एमआरआयचे फोटो बाहेर कसे गेले. मला असं वाटतं ज्या महिलेवर तुम्ही हनुमान चालिसा वाचली त्यामुळे राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. जेलमध्ये टाकलं तरी आज हॉस्पिटमध्ये देखील तुम्ही सत्तेचा दुरूपयोग केला. सत्तेचा अहंकार या मुख्यमंत्र्यामध्ये आलेला आहे. तो अहंकार महाराष्ट्राची जनता मोडून काढेल, असे रवी राणा यांनी यावेळी सांगितले.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3694/-e0-a4-ae-e0-a5-81-e0-a4-96-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-ae-e0-a4-82-e0-a4-a4-e0-a5-8d-e0-a4-b0-e0-a5-80--e0-a4-89-e0-a4-a6-e0-a5-8d-e0-a4-a7-e0-a4-b5--e0-a4-a0-e0-a4-be-e0-a4-95-e0-a4-b0-e0-a5-87-e0-a4-82</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3694/-e0-a4-ae-e0-a5-81-e0-a4-96-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-ae-e0-a4-82-e0-a4-a4-e0-a5-8d-e0-a4-b0-e0-a5-80--e0-a4-89-e0-a4-a6-e0-a5-8d-e0-a4-a7-e0-a4-b5--e0-a4-a0-e0-a4-be-e0-a4-95-e0-a4-b0-e0-a5-87-e0-a4-82</guid>
                <pubDate>Tue, 10 May 2022 14:49:28 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-19.jpg"                         length="69991"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>२० फूट जमिनीत गाडण्याची धमकी देणाऱ्या संजय राऊतांवर गुन्हा नोंदविणार &amp;#8211; नवनीत राणा</title>
                                    <description>
                        <![CDATA[नवी दिल्ली : १३ दिवसांचा तुरुंगवास भोगून बाहेर आलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी सोमवारी सायंकाळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. राज्य सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या छळाची तक्रार त्यांनी यावेळी केली. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मला २० फुट जमीनीत गाडण्याची… Continue reading २० फूट जमिनीत गाडण्याची धमकी देणाऱ्या संजय राऊतांवर गुन्हा नोंदविणार – नवनीत राणा
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3674/-e0-a5-a8-e0-a5-a6--e0-a4-ab-e0-a5-82-e0-a4-9f--e0-a4-9c-e0-a4-ae-e0-a4-bf-e0-a4-a8-e0-a5-80-e0-a4-a4--e0-a4-97-e0-a4-be-e0-a4-a1-e0-a4-a3-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-9a-e0-a5-80--e0-a4-a7"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-61.jpg" alt=""></a><br /><p><strong>नवी दिल्ली :</strong> १३ दिवसांचा तुरुंगवास भोगून बाहेर आलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत<br />
राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी सोमवारी सायंकाळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला<br />
यांची भेट घेतली. राज्य सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या छळाची तक्रार त्यांनी यावेळी<br />
केली. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मला २० फुट जमीनीत<br />
गाडण्याची धमकी दिल्याने त्यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदविणार असल्याचे सांगितले.<br />
लोकसभेचे अध्यक्ष या नात्याने ते आपल्याला न्याय देतील, अशी आशा नवनीत राणा यांनी भेटीनंतर<br />
व्यक्त केली.</p>
<p>दिल्लीत आल्यानंतर नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत<br />
तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर टीका केली. सायंकाळी साडेपाच वाजता राणा<br />
दाम्पत्याने लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ‘अटकेपासून तुरुंगापर्यंत<br />
पोलिसांनी कसा छळ केला, याची तपशीलवार माहिती आपण लोकसभा अध्यक्षांना दिली. २३ मे रोजी<br />
लोकसभेच्या विशेषाधिकार समितीची बैठक होणार असून त्यात आपला लेखी व तोंडी जबाब नोंदवून<br />
घेण्यात येणार आहे’, असे नवनीत राणा यांनी सांगितले.</p>
<p> </p>
<p> </p>
<p> </p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>राजकीय</category>
                                            <category>देश-विदेश</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3674/-e0-a5-a8-e0-a5-a6--e0-a4-ab-e0-a5-82-e0-a4-9f--e0-a4-9c-e0-a4-ae-e0-a4-bf-e0-a4-a8-e0-a5-80-e0-a4-a4--e0-a4-97-e0-a4-be-e0-a4-a1-e0-a4-a3-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-9a-e0-a5-80--e0-a4-a7</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3674/-e0-a5-a8-e0-a5-a6--e0-a4-ab-e0-a5-82-e0-a4-9f--e0-a4-9c-e0-a4-ae-e0-a4-bf-e0-a4-a8-e0-a5-80-e0-a4-a4--e0-a4-97-e0-a4-be-e0-a4-a1-e0-a4-a3-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-9a-e0-a5-80--e0-a4-a7</guid>
                <pubDate>Tue, 10 May 2022 05:19:26 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-61.jpg"                         length="72770"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>&amp;#8216;काही विकृत मनोवृत्ती महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत&amp;#8217;; रुपाली चाकणकरांचा नवनीत राणांवर निशाणा</title>
                                    <description>
                        <![CDATA[पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात भेट दिली. यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा हे जर केंद्रात प्रतिनिधित्व करत आहे तर त्यांना माझा एक प्रश्न आहे. जेव्हा महाराष्ट्र अडचणीत होता, तेव्हा त्यांनी केंद्राकडे राज्याबाबत मदत मागितली असती तर ती लोकांच्या लक्षात आली… Continue reading ‘काही विकृत मनोवृत्ती महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत’; रुपाली चाकणकरांचा नवनीत राणांवर निशाणा
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3672/-e0-a4-95-e0-a4-be-e0-a4-b9-e0-a5-80--e0-a4-b5-e0-a4-bf-e0-a4-95-e0-a5-83-e0-a4-a4--e0-a4-ae-e0-a4-a8-e0-a5-8b-e0-a4-b5-e0-a5-83-e0-a4-a4-e0-a5-8d-e0-a4-a4-e0-a5-80--e0-a4-ae-e0-a4-b9-e0-a4-be"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-60.jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे :</strong> राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात<br />
भेट दिली. यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा<br />
हे जर केंद्रात प्रतिनिधित्व करत आहे तर त्यांना माझा एक प्रश्न आहे. जेव्हा महाराष्ट्र अडचणीत<br />
होता, तेव्हा त्यांनी केंद्राकडे राज्याबाबत मदत मागितली असती तर ती लोकांच्या लक्षात आली असती.<br />
हे जे काही चाललं आहे, ते शांत महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न काही विकृत मनोवृत्तीकडून होत<br />
आहे, अशी घणाघाती टीका यावेळी रुपाली चाकणकरांनी नवनीत राणांवर केली.</p>
<p>राज्यातील ठाकरे सरकारविरोधात नवनीत राणा या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार<br />
करणार आहेत. यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विचारलं असता त्या<br />
म्हणाल्या, कोरोनाच्या महामारीतून अत्ताच महाराष्ट्र बाहेर आला आहे. महागाई, बेरोजगारी,<br />
अर्थव्यवस्था, शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न असे खूप मोठे प्रश्न राज्यासमोर आहे. अनेक संकटे या<br />
राज्यात आली. विरोधकांनी महाराष्ट्र सावरण्यासाठी मदत करावी, याउलट या राज्यात कसा वाद<br />
निर्माण होईल याकडे काहींचे लक्ष आहे, असा टोलाही रुपाली चाकणकरांनी यावेळी लगावला.</p>
<p> </p>
<p> </p>
<p> </p>
<p> </p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3672/-e0-a4-95-e0-a4-be-e0-a4-b9-e0-a5-80--e0-a4-b5-e0-a4-bf-e0-a4-95-e0-a5-83-e0-a4-a4--e0-a4-ae-e0-a4-a8-e0-a5-8b-e0-a4-b5-e0-a5-83-e0-a4-a4-e0-a5-8d-e0-a4-a4-e0-a5-80--e0-a4-ae-e0-a4-b9-e0-a4-be</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3672/-e0-a4-95-e0-a4-be-e0-a4-b9-e0-a5-80--e0-a4-b5-e0-a4-bf-e0-a4-95-e0-a5-83-e0-a4-a4--e0-a4-ae-e0-a4-a8-e0-a5-8b-e0-a4-b5-e0-a5-83-e0-a4-a4-e0-a5-8d-e0-a4-a4-e0-a5-80--e0-a4-ae-e0-a4-b9-e0-a4-be</guid>
                <pubDate>Tue, 10 May 2022 04:47:05 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-60.jpg"                         length="64134"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>&amp;#8216;आम्ही तुमचा जामीन का रद्द करु नये&amp;#8217;; न्यायालयाची नवनीत राणांना कारणे दाखवा नोटीस</title>
                                    <description>
                        <![CDATA[मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि वडनेरा मतदार संघाचे अपक्ष आमदार रवी राणा या दाम्पत्याला न्यायालयाकडून जामीन काही अटी आणि शर्थीसह मंजूर झाला होता. राणा दाम्पत्यावर लादून दिलेल्या अटी आणि शर्थीचे उल्लंघण झाल्यास त्यांचा मंजूर जामीर रद्द होऊ शकतो, असे न्यायालयाने सांगितले होते. जामीन मिळाल्यावर राणा दाम्पत्याने पुन्हा ठाकरे सरकारवर टीका मुख्यमंत्र्यांना आव्हान… Continue reading ‘आम्ही तुमचा जामीन का रद्द करु नये’; न्यायालयाची नवनीत राणांना कारणे दाखवा नोटीस
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3670/-e0-a4-86-e0-a4-ae-e0-a5-8d-e0-a4-b9-e0-a5-80--e0-a4-a4-e0-a5-81-e0-a4-ae-e0-a4-9a-e0-a4-be--e0-a4-9c-e0-a4-be-e0-a4-ae-e0-a5-80-e0-a4-a8--e0-a4-95-e0-a4-be--e0-a4-b0-e0-a4-a6-e0-a5-8d-e0-a4-a6"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-59.jpg" alt=""></a><br /><p><strong>मुंबई :</strong> अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि वडनेरा मतदार संघाचे अपक्ष आमदार रवी<br />
राणा या दाम्पत्याला न्यायालयाकडून जामीन काही अटी आणि शर्थीसह मंजूर झाला होता. राणा<br />
दाम्पत्यावर लादून दिलेल्या अटी आणि शर्थीचे उल्लंघण झाल्यास त्यांचा मंजूर जामीर रद्द होऊ<br />
शकतो, असे न्यायालयाने सांगितले होते. जामीन मिळाल्यावर राणा दाम्पत्याने पुन्हा ठाकरे सरकारवर<br />
टीका मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला असून<br />
न्यायालयाने राणा दाम्पत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.</p>
<p>न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन देताना घालून दिलेल्या अटींचे उल्लघंन झाल्याचे सरकारी वकील<br />
प्रदीप घरत यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने आम्ही तुमचा जामीन रद्द<br />
का करु नये, असे स्पष्टीकरण राणा दाम्पत्याकडून मागवले आहे.</p>
<p>न्यायालयाने नवनीत राणा यांना जामीन देताना प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देण्याची अट<br />
ठेवली होती. मात्र नवनीत राणा यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत, तसेच मुख्यमंत्र्यांना आव्हान<br />
देऊन न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. असे<br />
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवनीत राणा अडचणीत<br />
येण्याची शक्यता आहे.</p>
<p>कारागृहातून सुटका झाल्यानंतर प्रकृती बरी नसल्याने नवनीत राणा यांना मुंबईतील लिलावती<br />
रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद<br />
साधताना नवनीत राणा म्हणाल्या की, “मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की जनतेमधून<br />
निवडणूक लढून विजयी होऊन दाखवा. महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा निवडा, तुमच्यासमोर एक<br />
महिला उभी राहून लढून दाखवेल.’ तसेच रामाच्या आणि हनुमानाच्या नावावर सरकारने ज्याप्रकारे<br />
माझ्यावर अत्याचार केला त्याचे उत्तर महाराष्ट्राची जनता यांना नक्की देईल.” असे नवनीत राणा<br />
म्हणाल्या आहेत.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3670/-e0-a4-86-e0-a4-ae-e0-a5-8d-e0-a4-b9-e0-a5-80--e0-a4-a4-e0-a5-81-e0-a4-ae-e0-a4-9a-e0-a4-be--e0-a4-9c-e0-a4-be-e0-a4-ae-e0-a5-80-e0-a4-a8--e0-a4-95-e0-a4-be--e0-a4-b0-e0-a4-a6-e0-a5-8d-e0-a4-a6</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3670/-e0-a4-86-e0-a4-ae-e0-a5-8d-e0-a4-b9-e0-a5-80--e0-a4-a4-e0-a5-81-e0-a4-ae-e0-a4-9a-e0-a4-be--e0-a4-9c-e0-a4-be-e0-a4-ae-e0-a5-80-e0-a4-a8--e0-a4-95-e0-a4-be--e0-a4-b0-e0-a4-a6-e0-a5-8d-e0-a4-a6</guid>
                <pubDate>Tue, 10 May 2022 04:16:40 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-59.jpg"                         length="40371"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>&amp;#8216;नवनीत राणा &amp;#8216;चारआणे&amp;#8217;, अन् इतक्या मोठ्या &amp;#8230;मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे&amp;#8217;; आब्दुल सत्तारांचा घणाघात</title>
                                    <description>
                        <![CDATA[औरंगाबाद : महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत… Continue reading ‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3662/-e0-a4-a8-e0-a4-b5-e0-a4-a8-e0-a5-80-e0-a4-a4--e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-a3-e0-a4-be--e0-a4-9a-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-86-e0-a4-a3-e0-a5-87--e0-a4-85-e0-a4-a8-e0-a5-8d--e0-a4-87-e0-a4-a4-e0-a4-95"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-57.jpg" alt=""></a><br /><p><strong>औरंगाबाद :</strong> महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी<br />
राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन<br />
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे<br />
अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत होते.</p>
<p>सत्तार पुढे म्हणाले, राणे चार आण्यांसारखी गोष्ट करत आहेत. चारआणेवाला इतक्या मोठ्या डोंगराला आव्हान<br />
देत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे जे बोलले ते ते त्यांनी करुन दाखवले आहे. त्यांचे नाव लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देशभर आहे. काही लोकांना बोलण्यासाठी माईक पाहिजे, काही तरी विषय पाहिजे. म्हणून ते अशा विषयांवर बोलतात. मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल.</p>
<p>छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे होते तेव्हाही दुष्काळ पडला, पण महाराजांनी त्यावेळी गुजरातमधील<br />
सुरतहून महाराष्ट्रात पैसा आणला. आज संपूर्ण देशाचा पैसा गुजरातला चालला आहे. त्याचा रावसाहेब दानवे यांनी<br />
हिशोब घेतला आणि महाराष्ट्राला, बीड जिल्ह्याला न्याय दिला तर त्यांनी काही कर्तव्य केलं असं म्हणता येईल.<br />
त्यांनी कमीत कमी जालना ते जळगाव रेल्वे आणावी, असं म्हणत सत्तार यांनी खासदार रावसाहेब दानवेंवर टीका केली.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3662/-e0-a4-a8-e0-a4-b5-e0-a4-a8-e0-a5-80-e0-a4-a4--e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-a3-e0-a4-be--e0-a4-9a-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-86-e0-a4-a3-e0-a5-87--e0-a4-85-e0-a4-a8-e0-a5-8d--e0-a4-87-e0-a4-a4-e0-a4-95</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3662/-e0-a4-a8-e0-a4-b5-e0-a4-a8-e0-a5-80-e0-a4-a4--e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-a3-e0-a4-be--e0-a4-9a-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-86-e0-a4-a3-e0-a5-87--e0-a4-85-e0-a4-a8-e0-a5-8d--e0-a4-87-e0-a4-a4-e0-a4-95</guid>
                <pubDate>Mon, 09 May 2022 11:19:09 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-57.jpg"                         length="52038"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी &amp;#8216;मविआ&amp;#8217; सरकार न्यायालयात जाणार</title>
                                    <description>
                        <![CDATA[मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणचे आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता त्या जामिनावर बाहेर असून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरे यांना आव्हान देणारे वक्तव्य केले आहे. जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, न्यायालयाने… Continue reading नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘मविआ’ सरकार न्यायालयात जाणार
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3654/-e0-a4-a8-e0-a4-b5-e0-a4-a8-e0-a5-80-e0-a4-a4--e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-a3-e0-a4-be-e0-a4-82-e0-a4-a8-e0-a5-80--e0-a4-a8-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-b2-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-9a"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-55.jpg" alt=""></a><br /><p><strong>मुंबई :</strong> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणचे आव्हान देणाऱ्या खासदार<br />
नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता त्या जामिनावर बाहेर असून त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री<br />
ठाकरे यांना आव्हान देणारे वक्तव्य केले आहे. जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारी वकील प्रदीप घरत<br />
यांनी याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे.</p>
<p>दरम्यान, न्यायालयाने नवनीत राणा यांना जामीन देताना प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देण्याची अट ठेवली<br />
होती. मात्र नवनीत राणा यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत, तसेच मुख्यमंत्र्यांना आव्हान देऊन न्यायालयाच्या<br />
आदेशाचा अवमान केल्याचे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले आहे.<br />
त्यामुळे पुन्हा एकदा नवनीत राणा अडचणीत येण्याची शक्यता आहे.</p>
<p>कारागृहातून सुटका झाल्यानंतर प्रकृती बरी नसल्याने नवनीत राणा यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात<br />
आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नवनीत राणा म्हणाल्या की, “मी<br />
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देते की जनतेमधून निवडणूक लढून विजयी होऊन दाखवा. महाराष्ट्रातील कोणताही<br />
जिल्हा निवडा, तुमच्यासमोर एक महिला उभी राहून लढून दाखवेल.’ तसेच रामाच्या आणि हनुमानाच्या नावावर<br />
सरकारने ज्याप्रकारे माझ्यावर अत्याचार केला त्याचे उत्तर महाराष्ट्राची जनता यांना नक्की देईल.” असे नवनीत राणा<br />
म्हणाल्या आहेत.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3654/-e0-a4-a8-e0-a4-b5-e0-a4-a8-e0-a5-80-e0-a4-a4--e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-a3-e0-a4-be-e0-a4-82-e0-a4-a8-e0-a5-80--e0-a4-a8-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-b2-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-9a</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3654/-e0-a4-a8-e0-a4-b5-e0-a4-a8-e0-a5-80-e0-a4-a4--e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-a3-e0-a4-be-e0-a4-82-e0-a4-a8-e0-a5-80--e0-a4-a8-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-b2-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-9a</guid>
                <pubDate>Mon, 09 May 2022 06:49:32 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-55.jpg"                         length="60932"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>&amp;#8216;मविआ&amp;#8217;त असल्याने तत्वात नसलेली बंधने पाळावी लागतात; संजय राऊतांचा अमोल कोल्हेंवर निशाणा </title>
                                    <description>
                        <![CDATA[पिंपरी चिंचवड : राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला भोंग्याचा मुद्दा सध्या प्रचंड गाजत आहे.  यावरुन राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. तसेच आगामी महापालिका निवडणूका लक्षात घेता राजकीय नेत्यांच्या सभा सुरु झाल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सध्या पुणे दौरा सुरु आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल कोल्हेवर… Continue reading ‘मविआ’त असल्याने तत्वात नसलेली बंधने पाळावी लागतात; संजय राऊतांचा अमोल कोल्हेंवर निशाणा 
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3620/-e0-a4-ae-e0-a4-b5-e0-a4-bf-e0-a4-86-e0-a4-a4--e0-a4-85-e0-a4-b8-e0-a4-b2-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-a8-e0-a5-87--e0-a4-a4-e0-a4-a4-e0-a5-8d-e0-a4-b5-e0-a4-be-e0-a4-a4--e0-a4-a8-e0-a4-b8"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-48.jpg" alt=""></a><br /><p>पिंपरी चिंचवड : राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला भोंग्याचा मुद्दा सध्या प्रचंड गाजत आहे.  यावरुन राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. तसेच आगामी महापालिका निवडणूका लक्षात घेता राजकीय नेत्यांच्या सभा सुरु झाल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सध्या पुणे दौरा सुरु आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल कोल्हेवर निशाणा साधला आहे.</p>
<p>राऊत म्हणाले, माझा आत्मविश्वास तुम्हाला माहीतच आहे, इकडची दुनिया तिकडे करू,  हे दार नाही तर ते दार, ते दार नाही तर पलीकडचं दार आपण कुठं ही जाऊ, पण शिवाजी आढळराव पाटील संसदेत जाणारच. शिवाजी आढळराव पाटील हे 24 बाय 7 ऍक्टिव्ह असतात. पण शिरूरचे खासदार कधी दिसतात का तुम्हाला असं म्हणत राऊतांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंवर निशाणा साधला.</p>
<p>राऊत पुढे म्हणाले, मी क्रिकेट खेळत नसलो तरी मला त्यातलं ज्ञान आहे. मला सगळ्या गुगल्या टाकता येतात. कारण मला बाळासाहेबांची शिकवण आहे आणि पवार साहेब सोबतीला आहेत. मला दोन गुरू आहेत त्यामुळे मैदानात बघा, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. ते पुढे म्हणाले, आता महाविकास आघाडी असल्याने मला काही पथ्य, बंधनं पाळावी लागतायेत. जी माझ्या तत्वात बसत नाहीत, नाहीतर हा राऊत गप बसला असता का? असा सवाल ही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केला.</p>
<p> </p>
<p> </p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>राजकारण</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3620/-e0-a4-ae-e0-a4-b5-e0-a4-bf-e0-a4-86-e0-a4-a4--e0-a4-85-e0-a4-b8-e0-a4-b2-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-a8-e0-a5-87--e0-a4-a4-e0-a4-a4-e0-a5-8d-e0-a4-b5-e0-a4-be-e0-a4-a4--e0-a4-a8-e0-a4-b8</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3620/-e0-a4-ae-e0-a4-b5-e0-a4-bf-e0-a4-86-e0-a4-a4--e0-a4-85-e0-a4-b8-e0-a4-b2-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-a8-e0-a5-87--e0-a4-a4-e0-a4-a4-e0-a5-8d-e0-a4-b5-e0-a4-be-e0-a4-a4--e0-a4-a8-e0-a4-b8</guid>
                <pubDate>Sun, 08 May 2022 04:26:57 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-48.jpg"                         length="49052"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>‘यांच्या विचारधारेतच आरक्षण नाही’; ओबीसी आरक्षणावरुन धनंजय मुंडेची भाजपवर टीका</title>
                                    <description>
                        <![CDATA[जळगाव : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक दोन आठवड्यात अधिसूचित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या निवडणुका पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता आहे. यावरुन आता भाजपाने महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे… Continue reading ‘यांच्या विचारधारेतच आरक्षण नाही’; ओबीसी आरक्षणावरुन धनंजय मुंडेची भाजपवर टीका
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3614/-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-82-e0-a4-9a-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be--e0-a4-b5-e0-a4-bf-e0-a4-9a-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-a7-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a5-87-e0-a4-a4-e0-a4-9a--e0-a4-86-e0-a4-b0-e0-a4-95"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-17.jpg" alt=""></a><br /><p><strong>जळगाव :</strong> महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक दोन आठवड्यात अधिसूचित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता या निवडणुका पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता आहे. यावरुन आता भाजपाने महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.</p>
<p>धनंजय मुंडे जळगावमध्ये बोलताना म्हणाले, ओबीसी आरक्षणाविषयी कोणताही निर्णय न घेता महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे बाण चालवणार्‍या देवेंद्र फडणवीस यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. ओबीसी आरक्षणाला आम्ही विरोध केला किंवा हे सरकारचे अपयश आहे म्हणणार्‍यांना खरंतर जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे. कारण ज्यांच्या विचारधारेतच आरक्षण नाही त्या विचारधारेने आम्हाला सांगावं की आम्ही ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहोत.</p>
<p>माझं हे स्पष्ट मत आहे की मागच्या पाच वर्षांच्या काळात भाजपाच्या राज्यातील आणि केंद्रातील सरकारने आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात केस चालू होती त्यावेळी जो इम्पेरिकल डेटा देणं अपेक्षित होतं तो दिला गेला नाही. हा ओबीसींचा डेटा केंद्र सरकारने दिला नाही. त्यामुळे हे त्यांचं अपयश आहे. आज आम्हाला ते जबाबदार धरत आहेत. निकाल लागल्यानंतर ते आमच्यावर जबाबदारी टाकत आहेत हे चुकीचं आहे. लोकांचा बुद्धीभेद करणं ही भाजपाची पद्धत आहे आणि आत्ताही ते आरक्षणाच्या मुद्द्यावर तेच करत आहेत. भाजपाने आता महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा विश्वास पूर्णपणे गमावला आहे. त्यामुळे ओबीसी असेल किंवा इतर आरक्षणाचा विषय असेल, जातीपातीचं राजकारण, धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं असेल काहीही केलं तरीही भाजपाला महाराष्ट्रातली जनता ओळखून आहे. त्यांना ही जनता कधीही खपवून घेणार नाही, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.</p>
<p>मुंबई येथे भाजपा ओबीसी मोर्चाच्या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर टीका केली होती. आरक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारची आहे असे म्हणतात. मग तुम्ही कशाला सरकारमध्ये आहात, द्या केंद्र सरकारच्या हातात द्या. ते सरकार चालवून ही दाखवेल आणि करुनही दाखवेल. तुम्हाला इथे वसुली करण्यासाठी निवडून दिले आहे का?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला होता.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>high court</category>
                                            <category>राजकारण</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3614/-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-82-e0-a4-9a-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be--e0-a4-b5-e0-a4-bf-e0-a4-9a-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-a7-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a5-87-e0-a4-a4-e0-a4-9a--e0-a4-86-e0-a4-b0-e0-a4-95</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3614/-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-82-e0-a4-9a-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be--e0-a4-b5-e0-a4-bf-e0-a4-9a-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-a7-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a5-87-e0-a4-a4-e0-a4-9a--e0-a4-86-e0-a4-b0-e0-a4-95</guid>
                <pubDate>Sat, 07 May 2022 15:07:19 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-17.jpg"                         length="53712"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>ओबीसी आरक्षणविरोधी याचिका दाखल करणारा काँग्रेसचा कार्यकर्ता; अशिष शेलारांचा गौप्यस्फोट</title>
                                    <description>
                        <![CDATA[मुंबई : ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा फेटाळून लावत 15 दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय यंदाच्या निवडणुका होतील. यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारला जबाबदार धरत जोरदार हल्लाबोल केला आहे. शेलार म्हणाले, ओबीसी आरक्षणाला नख… Continue reading ओबीसी आरक्षणविरोधी याचिका दाखल करणारा काँग्रेसचा कार्यकर्ता; अशिष शेलारांचा गौप्यस्फोट
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3610/-e0-a4-93-e0-a4-ac-e0-a5-80-e0-a4-b8-e0-a5-80--e0-a4-86-e0-a4-b0-e0-a4-95-e0-a5-8d-e0-a4-b7-e0-a4-a3-e0-a4-b5-e0-a4-bf-e0-a4-b0-e0-a5-8b-e0-a4-a7-e0-a5-80--e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-9a-e0-a4-bf-e0-a4-95"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-15.jpg" alt=""></a><br /><p><strong>मुंबई :</strong> ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा फेटाळून लावत 15 दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय यंदाच्या निवडणुका होतील. यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारला जबाबदार धरत जोरदार हल्लाबोल केला आहे.</p>
<p>शेलार म्हणाले, ओबीसी आरक्षणाला नख लावण्याचे आघाडी सरकारचे षडयंत्र होते, हे आम्ही वारंवार सागत होतो. ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात गेल्या अडीच वर्षातील घटनाक्रम पाहिला, तर हे एक नियोजनबद्द षडयंत्र होते, हे आता उघड झाले आहे. या बाबत न्यायालयात जाणारा याचिकाकर्ता हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. तो प्रदेशाध्यक्षांचा जवळचा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षापूर्वी सरकारला सांगितले होते की, मागासवर्गीय आयोग गठीत करा. ट्रिपल टेस्ट करा. पण, सरकारने काही ऐकलं नाही. अलीकडेच आयोग गठीत करण्यात आला. जो अंतिम अहवाल दिला तो न्यायालयाने फेकून दिला. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला नख लावण्याचे आघाडी सरकारचे षडयंत्र होते, असा आरोप आशिष शेलार यांनी केला.</p>
<p>दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्या लागणार आहे. ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी भाजप पक्षांतर्गत तोडगा काढणार, असं आशिष शेलार यांनी सांगितलं. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणे आम्हाला मान्य नाही. जर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या तर भाजपने पक्षांतर्गत तोडगा काढला आहे. आरक्षणाएवढ्या किंबहुना त्याही पेक्षा जास्त जागा ओबीसी समाजाला देऊ, असे आशिष शेलार म्हणाले.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>high court</category>
                                            <category>राजकारण</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3610/-e0-a4-93-e0-a4-ac-e0-a5-80-e0-a4-b8-e0-a5-80--e0-a4-86-e0-a4-b0-e0-a4-95-e0-a5-8d-e0-a4-b7-e0-a4-a3-e0-a4-b5-e0-a4-bf-e0-a4-b0-e0-a5-8b-e0-a4-a7-e0-a5-80--e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-9a-e0-a4-bf-e0-a4-95</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3610/-e0-a4-93-e0-a4-ac-e0-a5-80-e0-a4-b8-e0-a5-80--e0-a4-86-e0-a4-b0-e0-a4-95-e0-a5-8d-e0-a4-b7-e0-a4-a3-e0-a4-b5-e0-a4-bf-e0-a4-b0-e0-a5-8b-e0-a4-a7-e0-a5-80--e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-9a-e0-a4-bf-e0-a4-95</guid>
                <pubDate>Sat, 07 May 2022 14:34:15 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-15.jpg"                         length="57262"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>भोंग्याबाबत केंद्र सरकारने संपूर्ण देशात एक धोरण आणावे &amp;#8211; गृहमंत्री वळसे पाटील</title>
                                    <description>
                        <![CDATA[मुंबई : भोंग्याच्या संदर्भात केंद्रातील सरकारनेच संपूर्ण देशासाठी एक धोरण आणावे, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. राज्यात सध्या भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजीपर्यंतच अल्टिमेटम दिल्यानंतर 4 मे रोजी अनेक मशिदींवरील भोंगे बंद होते. तसेच, मंदिरांवरील भोंग्यांना आता या आंदोलनाचा फटका बसताना… Continue reading भोंग्याबाबत केंद्र सरकारने संपूर्ण देशात एक धोरण आणावे – गृहमंत्री वळसे पाटील
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3578/-e0-a4-ad-e0-a5-8b-e0-a4-82-e0-a4-97-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-ac-e0-a4-be-e0-a4-ac-e0-a4-a4--e0-a4-95-e0-a5-87-e0-a4-82-e0-a4-a6-e0-a5-8d-e0-a4-b0--e0-a4-b8-e0-a4-b0-e0-a4-95-e0-a4-be-e0-a4-b0"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-13.jpg" alt=""></a><br /><p><strong>मुंबई :</strong> भोंग्याच्या संदर्भात केंद्रातील सरकारनेच संपूर्ण देशासाठी एक धोरण आणावे, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. राज्यात सध्या भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजीपर्यंतच अल्टिमेटम दिल्यानंतर 4 मे रोजी अनेक मशिदींवरील भोंगे बंद होते. तसेच, मंदिरांवरील भोंग्यांना आता या आंदोलनाचा फटका बसताना दिसला. याबाबत राज्य सरकार काही निर्णय घेणार का असा प्रश्न होता. मात्र, राज ठाकरेंचे आंदोलन फ्लॉप झाल्यानंतर आता गृहमंत्र्यांनी भोंगे विषयावर केंद्राने निर्णय घ्यावा असे म्हटले आहे.</p>
<p>गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, मी याविषयी सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोललो, सर्व पक्षांच्या नेत्यांशी बोललो. खरंतर यासंदर्भातील एक धोरण हे केंद्र सरकारनेच पूर्ण देशासाठी आणायला पाहिजे. ज्या काही घटना घडल्या त्यामध्ये मी हिंदू-मुस्लिम सर्वांनाच मनापासून धन्यवाद देईल, त्यांचे आभार मानेल, त्यांनी सहकार्य केले म्हणूनच अतिशय शांततेने हा प्रश्न मार्गी लागला, असेही ते म्हणाले.</p>
<p>मशिदीवरील भोंग्यांसोबतच आता राज्यातील मंदिरांवरील भोंगेही अडचणीत आले आहेत. आता मशिदीसह मंदिरांवरील भोंग्यासाठीही पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर, रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे बंद ठेवावे लागणार आहेत. तसेच, आवाजाची मर्यादाही पाळावी लागणार आहे. असेही गृहमंत्री म्हणाले.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>केंद्र सरकार</category>
                                            <category>राजकारण</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3578/-e0-a4-ad-e0-a5-8b-e0-a4-82-e0-a4-97-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-ac-e0-a4-be-e0-a4-ac-e0-a4-a4--e0-a4-95-e0-a5-87-e0-a4-82-e0-a4-a6-e0-a5-8d-e0-a4-b0--e0-a4-b8-e0-a4-b0-e0-a4-95-e0-a4-be-e0-a4-b0</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3578/-e0-a4-ad-e0-a5-8b-e0-a4-82-e0-a4-97-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-ac-e0-a4-be-e0-a4-ac-e0-a4-a4--e0-a4-95-e0-a5-87-e0-a4-82-e0-a4-a6-e0-a5-8d-e0-a4-b0--e0-a4-b8-e0-a4-b0-e0-a4-95-e0-a4-be-e0-a4-b0</guid>
                <pubDate>Fri, 06 May 2022 15:16:25 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-13.jpg"                         length="46420"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, येणार्‍या सर्व निवडणुका एकत्र लढवणार : संजय राऊत</title>
                                    <description>
                        <![CDATA[पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही, तर राष्ट्रीय स्तरावरच्या इतर निवडणुकाही एकत्र लढण्यासंदर्भात तीन पक्षात एकमत झाले. त्यामुळे महाविकास आघाडी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. राऊत पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक निवडणुका आम्ही जिंकलो. देशाच्या राजकारणात महाविकास आगाडीचा हा जो… Continue reading महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी, येणार्‍या सर्व निवडणुका एकत्र लढवणार : संजय राऊत
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3572/-e0-a4-ae-e0-a4-b9-e0-a4-be-e0-a4-b5-e0-a4-bf-e0-a4-95-e0-a4-be-e0-a4-b8--e0-a4-86-e0-a4-98-e0-a4-be-e0-a4-a1-e0-a5-80-e0-a4-9a-e0-a4-be--e0-a4-aa-e0-a5-8d-e0-a4-b0-e0-a4-af-e0-a5-8b-e0-a4-97"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-10.jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे :</strong> स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही, तर राष्ट्रीय स्तरावरच्या इतर निवडणुकाही एकत्र लढण्यासंदर्भात तीन पक्षात एकमत झाले. त्यामुळे महाविकास आघाडी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले.</p>
<p>राऊत पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक निवडणुका आम्ही जिंकलो. देशाच्या राजकारणात महाविकास आगाडीचा हा जो प्रयोग आहे, तो यशस्वी झाला आहे. त्यामुळे भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच काय इतर निवडणुकाही, राष्ट्रीय स्तरावरच्या या एकत्र लढण्यासंदर्भात तीन पक्षात एकमत होत आहे.<br />
महाविकास आघाडी सरकार अडीच महिनेही टीकणार नाही. पत्त्याच्या बंगल्यासारखं हे सरकार कोसळेल, अशा प्रकारचं विरोधकांचं मत होतं. देव पाण्याच घालून बसले होते. तारखांवर तारखा देत राहिले. कोणीतरी 1 जून ही शेवटची तारीख दिलीये. यासर्व परिस्थीतीत आमच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांपासून केंद्र सरकार द्वेष आणि सूडभावनेने वागत राहिली.</p>
<p>महाराष्ट्राशी वैरच आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि भाजप सत्तेत येऊ शकलं नाही या सूडापोटी महाराष्ट्राला कोणतंही सहकार्य करायचं नाही, संकटावर संकट टाकायची. या परिस्थितीची सामना मविआने फार ताकदीने केलाय.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>राजकारण</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3572/-e0-a4-ae-e0-a4-b9-e0-a4-be-e0-a4-b5-e0-a4-bf-e0-a4-95-e0-a4-be-e0-a4-b8--e0-a4-86-e0-a4-98-e0-a4-be-e0-a4-a1-e0-a5-80-e0-a4-9a-e0-a4-be--e0-a4-aa-e0-a5-8d-e0-a4-b0-e0-a4-af-e0-a5-8b-e0-a4-97</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3572/-e0-a4-ae-e0-a4-b9-e0-a4-be-e0-a4-b5-e0-a4-bf-e0-a4-95-e0-a4-be-e0-a4-b8--e0-a4-86-e0-a4-98-e0-a4-be-e0-a4-a1-e0-a5-80-e0-a4-9a-e0-a4-be--e0-a4-aa-e0-a5-8d-e0-a4-b0-e0-a4-af-e0-a5-8b-e0-a4-97</guid>
                <pubDate>Fri, 06 May 2022 14:52:43 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-10.jpg"                         length="84207"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>आगामी निवडणूक मी भोंग्याविना लढविणार; राज्यमंत्री बच्चू कडूंची घोषणा</title>
                                    <description>
                        <![CDATA[अकोला : आगामी निवडणूक मी भोंग्याविना लढविणार आहे. केवळ सभेसाठी एक दिवस भोंग्याचा वापर करेल, अशी घोषणा राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. ते अकोल्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी बोलत असतांना बच्चू कडू म्हणाले की, येत्या निवडणुकीत मी फक्त सभेच्या दिवशीच भोंगे वाजवील, सभेशिवाय भोंगा वाजवणार नाही. कारण त्याचा… Continue reading आगामी निवडणूक मी भोंग्याविना लढविणार; राज्यमंत्री बच्चू कडूंची घोषणा
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3548/-e0-a4-86-e0-a4-97-e0-a4-be-e0-a4-ae-e0-a5-80--e0-a4-a8-e0-a4-bf-e0-a4-b5-e0-a4-a1-e0-a4-a3-e0-a5-82-e0-a4-95--e0-a4-ae-e0-a5-80--e0-a4-ad-e0-a5-8b-e0-a4-82-e0-a4-97-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-9.jpg" alt=""></a><br /><p><strong>अकोला :</strong> आगामी निवडणूक मी भोंग्याविना लढविणार आहे. केवळ सभेसाठी एक दिवस भोंग्याचा वापर करेल, अशी घोषणा राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. ते अकोल्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.</p>
<p>यावेळी बोलत असतांना बच्चू कडू म्हणाले की, येत्या निवडणुकीत मी फक्त सभेच्या दिवशीच भोंगे वाजवील, सभेशिवाय भोंगा वाजवणार नाही. कारण त्याचा सगळ्यात जास्त त्रास आहे. तसेच भोंग्याच्या आवाजामुळे निश्चितच प्रदुषण होते, मग ते भोंगे मंदिराचे असू दे, मशिदीवरील असू दे, बुद्ध विहार किंवा राजकीय लोकांचे भोंगे असू दे. निवडणुकीत भोंगे का वाजवायचे? आम्हाला मतं द्या, आम्हाला मतं द्या असं भोंग्यावर सांगण्याची काय गरज आहे. ते देखील बंद व्हावेत. यासाठी आम्ही देखील प्रयत्न करणार आहोत, असेही कडू यावेळी म्हणाले.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>राजकारण</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3548/-e0-a4-86-e0-a4-97-e0-a4-be-e0-a4-ae-e0-a5-80--e0-a4-a8-e0-a4-bf-e0-a4-b5-e0-a4-a1-e0-a4-a3-e0-a5-82-e0-a4-95--e0-a4-ae-e0-a5-80--e0-a4-ad-e0-a5-8b-e0-a4-82-e0-a4-97-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3548/-e0-a4-86-e0-a4-97-e0-a4-be-e0-a4-ae-e0-a5-80--e0-a4-a8-e0-a4-bf-e0-a4-b5-e0-a4-a1-e0-a4-a3-e0-a5-82-e0-a4-95--e0-a4-ae-e0-a5-80--e0-a4-ad-e0-a5-8b-e0-a4-82-e0-a4-97-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be</guid>
                <pubDate>Thu, 05 May 2022 14:57:12 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-9.jpg"                         length="35556"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        