<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.adhunikkesari.com/tag/297/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Adhunik Kesari RSS Feed Generator</generator>
                <title>केंद्र सरकार - Adhunik Kesari</title>
                <link>https://www.adhunikkesari.com/tag/297/rss</link>
                <description>केंद्र सरकार RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>महाबळेश्‍वर जवळचे मांघर होणार देशातील पहिले ‘मधाचे गाव’</title>
                                    <description>
                        <![CDATA[मुंबई : राज्यात देशातील पहिले ‘मधाचे गाव’ साकारले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी महाबळेश्वर जवळ असलेल्या मांघर गावाची निवड करण्यात आल्याची घोषणा राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. मधाचे गाव ही राज्य सरकारची एक महत्वपूर्ण संकल्पना असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. मधाचे गाव साकारण्यासाठी गावाची… Continue reading महाबळेश्‍वर जवळचे मांघर होणार देशातील पहिले ‘मधाचे गाव’
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3690/-e0-a4-ae-e0-a4-b9-e0-a4-be-e0-a4-ac-e0-a4-b3-e0-a5-87-e0-a4-b6-e0-a5-8d-e0-a4-b5-e0-a4-b0--e0-a4-9c-e0-a4-b5-e0-a4-b3-e0-a4-9a-e0-a5-87--e0-a4-ae-e0-a4-be-e0-a4-82-e0-a4-98-e0-a4-b0"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-18.jpg" alt=""></a><br /><p><strong>मुंबई :</strong> राज्यात देशातील पहिले ‘मधाचे गाव’ साकारले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठी महाबळेश्वर जवळ असलेल्या मांघर गावाची निवड करण्यात आल्याची घोषणा राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे.</p>
<p>मधाचे गाव ही राज्य सरकारची एक महत्वपूर्ण संकल्पना असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. मधाचे गाव साकारण्यासाठी गावाची निवड करणे हा अत्यंत महत्वाचा भाग होता. या गावाची निवड करताना अनेक बाबींची काळजी घेणे आवश्यक होते. गावाची भौगोलीक रचना, लोकांचे व्यवसाय, या संकल्पनेसाठी आवश्यक असणारी नैसर्गीक साधनसंपत्ती या आणि अश्या अनेक बाबींची पुर्तता होणे गरजेचे होते. राज्यातील अनेक गावांची तपासणी केल्यानंतर एका गावाची निवड करण्यात आली.</p>
<p>मांघर हे गाव महाबळेश्वरपासून 8 किलोमीटर अंतरावर डोंगर कड्याखाली वसलेले गाव आहे. गावाच्या भोवताली घनदाट जंगल असून या ठिकाणी वर्षभर सुंदर फुलं फुललेली असतात. या प्रकल्पासाठी याच गावाची निवड करण्याचे मुख्य कारण म्हणजे या गावात सामूहिक पद्धतीने मधमाशांचे संगोपन केले जाते. मांघर या गावातील 80 टक्के लोकसंख्या ही मधमाशापालनाचा व्यवसाय करते मधाचे गाव या उपक्रमांतर्गत या गावात मधमाशांची संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या निमित्ताने महाबळेश्वरला येणार्‍या पर्यटकांना शुद्ध व दर्जेदार मध मिळणार आहे. मधाचे गाव हे निसर्गाचे संरक्षण, संवर्धन करण्याबरोबरच डोंगराळ व जंगली भागात राहणार्‍या लोकांसाठी कायम स्वरुपी रोजगार निर्माण करणारा प्रकल्प ठरणार आहे.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>जीवनमान</category>
                                            <category>हटके</category>
                                            <category>रोजगार</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3690/-e0-a4-ae-e0-a4-b9-e0-a4-be-e0-a4-ac-e0-a4-b3-e0-a5-87-e0-a4-b6-e0-a5-8d-e0-a4-b5-e0-a4-b0--e0-a4-9c-e0-a4-b5-e0-a4-b3-e0-a4-9a-e0-a5-87--e0-a4-ae-e0-a4-be-e0-a4-82-e0-a4-98-e0-a4-b0</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3690/-e0-a4-ae-e0-a4-b9-e0-a4-be-e0-a4-ac-e0-a4-b3-e0-a5-87-e0-a4-b6-e0-a5-8d-e0-a4-b5-e0-a4-b0--e0-a4-9c-e0-a4-b5-e0-a4-b3-e0-a4-9a-e0-a5-87--e0-a4-ae-e0-a4-be-e0-a4-82-e0-a4-98-e0-a4-b0</guid>
                <pubDate>Tue, 10 May 2022 14:43:45 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-18.jpg"                         length="150768"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>&amp;#8216;नवनीत राणा &amp;#8216;चारआणे&amp;#8217;, अन् इतक्या मोठ्या &amp;#8230;मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे&amp;#8217;; आब्दुल सत्तारांचा घणाघात</title>
                                    <description>
                        <![CDATA[औरंगाबाद : महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत… Continue reading ‘नवनीत राणा ‘चारआणे’, अन् इतक्या मोठ्या …मुख्यमंत्र्यांना आव्हान देत आहे’; आब्दुल सत्तारांचा घणाघात
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3662/-e0-a4-a8-e0-a4-b5-e0-a4-a8-e0-a5-80-e0-a4-a4--e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-a3-e0-a4-be--e0-a4-9a-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-86-e0-a4-a3-e0-a5-87--e0-a4-85-e0-a4-a8-e0-a5-8d--e0-a4-87-e0-a4-a4-e0-a4-95"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-57.jpg" alt=""></a><br /><p><strong>औरंगाबाद :</strong> महसूल राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी<br />
राणा यांना थेट आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन<br />
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल,” असे<br />
अब्दुल सत्तार म्हणाले, ते रविवारी (८ मे) बीडमध्ये बोलत होते.</p>
<p>सत्तार पुढे म्हणाले, राणे चार आण्यांसारखी गोष्ट करत आहेत. चारआणेवाला इतक्या मोठ्या डोंगराला आव्हान<br />
देत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे जे बोलले ते ते त्यांनी करुन दाखवले आहे. त्यांचे नाव लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देशभर आहे. काही लोकांना बोलण्यासाठी माईक पाहिजे, काही तरी विषय पाहिजे. म्हणून ते अशा विषयांवर बोलतात. मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढेल.</p>
<p>छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे होते तेव्हाही दुष्काळ पडला, पण महाराजांनी त्यावेळी गुजरातमधील<br />
सुरतहून महाराष्ट्रात पैसा आणला. आज संपूर्ण देशाचा पैसा गुजरातला चालला आहे. त्याचा रावसाहेब दानवे यांनी<br />
हिशोब घेतला आणि महाराष्ट्राला, बीड जिल्ह्याला न्याय दिला तर त्यांनी काही कर्तव्य केलं असं म्हणता येईल.<br />
त्यांनी कमीत कमी जालना ते जळगाव रेल्वे आणावी, असं म्हणत सत्तार यांनी खासदार रावसाहेब दानवेंवर टीका केली.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3662/-e0-a4-a8-e0-a4-b5-e0-a4-a8-e0-a5-80-e0-a4-a4--e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-a3-e0-a4-be--e0-a4-9a-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-86-e0-a4-a3-e0-a5-87--e0-a4-85-e0-a4-a8-e0-a5-8d--e0-a4-87-e0-a4-a4-e0-a4-95</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3662/-e0-a4-a8-e0-a4-b5-e0-a4-a8-e0-a5-80-e0-a4-a4--e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-a3-e0-a4-be--e0-a4-9a-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-86-e0-a4-a3-e0-a5-87--e0-a4-85-e0-a4-a8-e0-a5-8d--e0-a4-87-e0-a4-a4-e0-a4-95</guid>
                <pubDate>Mon, 09 May 2022 11:19:09 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-57.jpg"                         length="52038"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, महागाईवर बोला; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला</title>
                                    <description>
                        <![CDATA[मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्याचा प्रश्‍न उपस्थित केल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांनी जरी हा मुद्दा सामाजिक असल्याचे सांगितले असले तरी याचे राजकीय पडसाद राज्यात उमटत आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय… Continue reading भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, महागाईवर बोला; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3608/-e0-a4-ad-e0-a5-8b-e0-a4-82-e0-a4-97-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-b5-e0-a4-b0--e0-a4-ac-e0-a5-8b-e0-a4-b2-e0-a4-a3-e0-a4-82--e0-a4-a4-e0-a5-81-e0-a4-ae-e0-a4-9a-e0-a4-82--e0-a4-95-e0-a4-be"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-14.jpg" alt=""></a><br /><p><strong>मुंबई :</strong> मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्याचा प्रश्‍न उपस्थित केल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज ठाकरे यांनी जरी हा मुद्दा सामाजिक असल्याचे सांगितले असले तरी याचे राजकीय पडसाद राज्यात उमटत आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.</p>
<p>यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची चिंता आहे. त्यासाठी ते मध्यस्थी करत आहेत. त्यासाठी त्यांचे भक्त त्यांची वाहवाह करत आहेत. मात्र, या देशातील जनता महागाईशी युद्ध करत आहे. पेट्रोल, डिझेल, सिलेंडर दर, बेरोजगारी या संदर्भात भाजपचा एकही नेता, मंत्री बोलत नाही. भोंग्यावर कसले बोलताय, महागाई, बेरोजगारीवर बोला. सरकार म्हणून अन्न, वस्त्र, निवारा, महागाई यावर बोलणं सरकारचे कर्तव्य आहे. भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>राजकारण</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3608/-e0-a4-ad-e0-a5-8b-e0-a4-82-e0-a4-97-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-b5-e0-a4-b0--e0-a4-ac-e0-a5-8b-e0-a4-b2-e0-a4-a3-e0-a4-82--e0-a4-a4-e0-a5-81-e0-a4-ae-e0-a4-9a-e0-a4-82--e0-a4-95-e0-a4-be</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3608/-e0-a4-ad-e0-a5-8b-e0-a4-82-e0-a4-97-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-b5-e0-a4-b0--e0-a4-ac-e0-a5-8b-e0-a4-b2-e0-a4-a3-e0-a4-82--e0-a4-a4-e0-a5-81-e0-a4-ae-e0-a4-9a-e0-a4-82--e0-a4-95-e0-a4-be</guid>
                <pubDate>Sat, 07 May 2022 14:29:37 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-14.jpg"                         length="69379"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>भोंग्याबाबत केंद्र सरकारने संपूर्ण देशात एक धोरण आणावे &amp;#8211; गृहमंत्री वळसे पाटील</title>
                                    <description>
                        <![CDATA[मुंबई : भोंग्याच्या संदर्भात केंद्रातील सरकारनेच संपूर्ण देशासाठी एक धोरण आणावे, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. राज्यात सध्या भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजीपर्यंतच अल्टिमेटम दिल्यानंतर 4 मे रोजी अनेक मशिदींवरील भोंगे बंद होते. तसेच, मंदिरांवरील भोंग्यांना आता या आंदोलनाचा फटका बसताना… Continue reading भोंग्याबाबत केंद्र सरकारने संपूर्ण देशात एक धोरण आणावे – गृहमंत्री वळसे पाटील
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3578/-e0-a4-ad-e0-a5-8b-e0-a4-82-e0-a4-97-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-ac-e0-a4-be-e0-a4-ac-e0-a4-a4--e0-a4-95-e0-a5-87-e0-a4-82-e0-a4-a6-e0-a5-8d-e0-a4-b0--e0-a4-b8-e0-a4-b0-e0-a4-95-e0-a4-be-e0-a4-b0"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-13.jpg" alt=""></a><br /><p><strong>मुंबई :</strong> भोंग्याच्या संदर्भात केंद्रातील सरकारनेच संपूर्ण देशासाठी एक धोरण आणावे, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. राज्यात सध्या भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे रोजीपर्यंतच अल्टिमेटम दिल्यानंतर 4 मे रोजी अनेक मशिदींवरील भोंगे बंद होते. तसेच, मंदिरांवरील भोंग्यांना आता या आंदोलनाचा फटका बसताना दिसला. याबाबत राज्य सरकार काही निर्णय घेणार का असा प्रश्न होता. मात्र, राज ठाकरेंचे आंदोलन फ्लॉप झाल्यानंतर आता गृहमंत्र्यांनी भोंगे विषयावर केंद्राने निर्णय घ्यावा असे म्हटले आहे.</p>
<p>गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, मी याविषयी सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोललो, सर्व पक्षांच्या नेत्यांशी बोललो. खरंतर यासंदर्भातील एक धोरण हे केंद्र सरकारनेच पूर्ण देशासाठी आणायला पाहिजे. ज्या काही घटना घडल्या त्यामध्ये मी हिंदू-मुस्लिम सर्वांनाच मनापासून धन्यवाद देईल, त्यांचे आभार मानेल, त्यांनी सहकार्य केले म्हणूनच अतिशय शांततेने हा प्रश्न मार्गी लागला, असेही ते म्हणाले.</p>
<p>मशिदीवरील भोंग्यांसोबतच आता राज्यातील मंदिरांवरील भोंगेही अडचणीत आले आहेत. आता मशिदीसह मंदिरांवरील भोंग्यासाठीही पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर, रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे बंद ठेवावे लागणार आहेत. तसेच, आवाजाची मर्यादाही पाळावी लागणार आहे. असेही गृहमंत्री म्हणाले.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>केंद्र सरकार</category>
                                            <category>राजकारण</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3578/-e0-a4-ad-e0-a5-8b-e0-a4-82-e0-a4-97-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-ac-e0-a4-be-e0-a4-ac-e0-a4-a4--e0-a4-95-e0-a5-87-e0-a4-82-e0-a4-a6-e0-a5-8d-e0-a4-b0--e0-a4-b8-e0-a4-b0-e0-a4-95-e0-a4-be-e0-a4-b0</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3578/-e0-a4-ad-e0-a5-8b-e0-a4-82-e0-a4-97-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-ac-e0-a4-be-e0-a4-ac-e0-a4-a4--e0-a4-95-e0-a5-87-e0-a4-82-e0-a4-a6-e0-a5-8d-e0-a4-b0--e0-a4-b8-e0-a4-b0-e0-a4-95-e0-a4-be-e0-a4-b0</guid>
                <pubDate>Fri, 06 May 2022 15:16:25 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-13.jpg"                         length="46420"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>आगामी निवडणूक मी भोंग्याविना लढविणार; राज्यमंत्री बच्चू कडूंची घोषणा</title>
                                    <description>
                        <![CDATA[अकोला : आगामी निवडणूक मी भोंग्याविना लढविणार आहे. केवळ सभेसाठी एक दिवस भोंग्याचा वापर करेल, अशी घोषणा राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. ते अकोल्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी बोलत असतांना बच्चू कडू म्हणाले की, येत्या निवडणुकीत मी फक्त सभेच्या दिवशीच भोंगे वाजवील, सभेशिवाय भोंगा वाजवणार नाही. कारण त्याचा… Continue reading आगामी निवडणूक मी भोंग्याविना लढविणार; राज्यमंत्री बच्चू कडूंची घोषणा
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3548/-e0-a4-86-e0-a4-97-e0-a4-be-e0-a4-ae-e0-a5-80--e0-a4-a8-e0-a4-bf-e0-a4-b5-e0-a4-a1-e0-a4-a3-e0-a5-82-e0-a4-95--e0-a4-ae-e0-a5-80--e0-a4-ad-e0-a5-8b-e0-a4-82-e0-a4-97-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design-9.jpg" alt=""></a><br /><p><strong>अकोला :</strong> आगामी निवडणूक मी भोंग्याविना लढविणार आहे. केवळ सभेसाठी एक दिवस भोंग्याचा वापर करेल, अशी घोषणा राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. ते अकोल्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.</p>
<p>यावेळी बोलत असतांना बच्चू कडू म्हणाले की, येत्या निवडणुकीत मी फक्त सभेच्या दिवशीच भोंगे वाजवील, सभेशिवाय भोंगा वाजवणार नाही. कारण त्याचा सगळ्यात जास्त त्रास आहे. तसेच भोंग्याच्या आवाजामुळे निश्चितच प्रदुषण होते, मग ते भोंगे मंदिराचे असू दे, मशिदीवरील असू दे, बुद्ध विहार किंवा राजकीय लोकांचे भोंगे असू दे. निवडणुकीत भोंगे का वाजवायचे? आम्हाला मतं द्या, आम्हाला मतं द्या असं भोंग्यावर सांगण्याची काय गरज आहे. ते देखील बंद व्हावेत. यासाठी आम्ही देखील प्रयत्न करणार आहोत, असेही कडू यावेळी म्हणाले.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>राजकारण</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3548/-e0-a4-86-e0-a4-97-e0-a4-be-e0-a4-ae-e0-a5-80--e0-a4-a8-e0-a4-bf-e0-a4-b5-e0-a4-a1-e0-a4-a3-e0-a5-82-e0-a4-95--e0-a4-ae-e0-a5-80--e0-a4-ad-e0-a5-8b-e0-a4-82-e0-a4-97-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3548/-e0-a4-86-e0-a4-97-e0-a4-be-e0-a4-ae-e0-a5-80--e0-a4-a8-e0-a4-bf-e0-a4-b5-e0-a4-a1-e0-a4-a3-e0-a5-82-e0-a4-95--e0-a4-ae-e0-a5-80--e0-a4-ad-e0-a5-8b-e0-a4-82-e0-a4-97-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be</guid>
                <pubDate>Thu, 05 May 2022 14:57:12 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design-9.jpg"                         length="35556"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा ; हाय कोर्टाचा राज्य सरकारला दणका</title>
                                    <description>
                        <![CDATA[मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणावरून मोठा दणका दिला आहे. राज्य सरकारने या संदर्भात केलेला कायदा फेटाळून लावत १५ दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे. ओबीसी आरक्षणा संदर्भात आज महत्वपूर्ण सुनावणी होती, यावेळी न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे आता ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक… Continue reading दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा ; हाय कोर्टाचा राज्य सरकारला दणका
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3488/-e0-a4-a6-e0-a5-8b-e0-a4-a8--e0-a4-86-e0-a4-a0-e0-a4-b5-e0-a4-a1-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-a4--e0-a4-a8-e0-a4-bf-e0-a4-b5-e0-a4-a1-e0-a4-a3-e0-a5-81-e0-a4-95-e0-a4-be--e0-a4-9c-e0-a4-be"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/untitled-design.png" alt=""></a><br /><p>मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणावरून मोठा दणका दिला आहे. राज्य सरकारने या संदर्भात केलेला कायदा फेटाळून लावत १५ दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आला आहे.</p>
<p>ओबीसी आरक्षणा संदर्भात आज महत्वपूर्ण सुनावणी होती, यावेळी न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे आता ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. राज्यात जवळपास १४ महापालिका आणि २५ जिल्हापरिषदांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका २०२० च्या जुन्याच प्रभागरचनेनुसार घेतल्या जाव्यात असे न्यायालयाने आदेश दिले आहेत. एवढच नाही तर निवडणुका सतत पुढे ढकलण्यात आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर देखील तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.</p>
<p> </p>
<p> </p>
<p> </p>
<p><img style="width:0;height:0;" src="https://cdn-mxpnl.com/metric/?wid=52249&amp;sid=&amp;tid=7070&amp;mid=&amp;rid=LOADED&amp;custom1=adhunikkesari.com&amp;custom2=%2Fwp-admin%2Fpost.php&amp;custom3=s3.amazonaws.com&amp;t=1651680583786" alt="?wid=52249&amp;sid=&amp;tid=7070&amp;mid=&amp;rid=LOADED&amp;custom1=adhunikkesari.com&amp;custom2=%2Fwp-admin%2Fpost.php&amp;custom3=s3.amazonaws.com&amp;t=1651680583786"></img><img style="width:0;height:0;" src="https://cdn-mxpnl.com/metric/?wid=52249&amp;sid=&amp;tid=7070&amp;mid=&amp;rid=BEFORE_OPTOUT_REQ&amp;t=1651680583788" alt="?wid=52249&amp;sid=&amp;tid=7070&amp;mid=&amp;rid=BEFORE_OPTOUT_REQ&amp;t=1651680583788"></img><img style="width:0;height:0;" src="https://cdn-mxpnl.com/metric/?wid=52249&amp;sid=&amp;tid=7070&amp;mid=&amp;rid=FINISHED&amp;custom1=adhunikkesari.com&amp;t=1651680583792" alt="?wid=52249&amp;sid=&amp;tid=7070&amp;mid=&amp;rid=FINISHED&amp;custom1=adhunikkesari.com&amp;t=1651680583792"></img></p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>court</category>
                                            <category>high court</category>
                                            <category>राजकारण</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3488/-e0-a4-a6-e0-a5-8b-e0-a4-a8--e0-a4-86-e0-a4-a0-e0-a4-b5-e0-a4-a1-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-a4--e0-a4-a8-e0-a4-bf-e0-a4-b5-e0-a4-a1-e0-a4-a3-e0-a5-81-e0-a4-95-e0-a4-be--e0-a4-9c-e0-a4-be</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3488/-e0-a4-a6-e0-a5-8b-e0-a4-a8--e0-a4-86-e0-a4-a0-e0-a4-b5-e0-a4-a1-e0-a5-8d-e0-a4-af-e0-a4-be-e0-a4-a4--e0-a4-a8-e0-a4-bf-e0-a4-b5-e0-a4-a1-e0-a4-a3-e0-a5-81-e0-a4-95-e0-a4-be--e0-a4-9c-e0-a4-be</guid>
                <pubDate>Wed, 04 May 2022 16:09:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/untitled-design.png"                         length="370040"                         type="image/png"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>देवेंद्र फडणवीस वर्षभरात मुख्यमंत्री होणार; चंद्रकांत पाटलांनी वर्तवलं भाकीत</title>
                                    <description>
                        <![CDATA[कोल्हापूर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे भाकीत अनेकवेळा वर्तवलं आहे. आता चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे येत्या वर्षभरात मुख्यमंत्री होतील असा दावा कोल्हापूर जिल्ह्रयातील आजरा तालुक्यात एका कार्यक्रमात बोलताना केला आहे. चंदकांत पाटील म्हणाले, येत्या वर्षभरात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील व त्यांच्याच हस्ते स्वामी विवेकानंद… Continue reading देवेंद्र फडणवीस वर्षभरात मुख्यमंत्री होणार; चंद्रकांत पाटलांनी वर्तवलं भाकीत
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3366/-e0-a4-a6-e0-a5-87-e0-a4-b5-e0-a5-87-e0-a4-82-e0-a4-a6-e0-a5-8d-e0-a4-b0--e0-a4-ab-e0-a4-a1-e0-a4-a3-e0-a4-b5-e0-a5-80-e0-a4-b8--e0-a4-b5-e0-a4-b0-e0-a5-8d-e0-a4-b7-e0-a4-ad-e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-a4"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-04/chandrakant-patil.jpg" alt=""></a><br /><p><img src="https://www.adhunikkesari.com/media/2022-04/images-2022-04-29t205337.868.jpeg" class="wp-image-9234 alignnone size-full" width="640" height="480" alt="images-2022-04-29t205337.868.jpeg"></img><strong></strong></p> <p><strong>कोल्हापूर :</strong> केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे भाकीत अनेकवेळा वर्तवलं आहे. आता चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे येत्या वर्षभरात मुख्यमंत्री होतील असा दावा कोल्हापूर जिल्ह्रयातील आजरा तालुक्यात एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.</p> <p>चंदकांत पाटील म्हणाले, येत्या वर्षभरात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील व त्यांच्याच हस्ते स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांचा 61 ची कार्यक्रम होईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. सुवर्ण महोत्सव साजरा करीत असलेल्या स्वामी विवेकानंद पत संस्थेच्या वतीने उभारलेल्या श्री लक्ष्मी देवी उद्यान लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.</p> <p>चंद्रकांत पाटील यांनी सरकार फार काळ टिकणार नाही असे विधान केले होते. ‘आठवीतलं पोरगं पण सांगेल हे सरकार फार काळ टिकणार नाही. आम्हाला ते पाडण्यात रस नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका योग्य पद्धतीने बजावत आहोत.’ असं पाटील म्हणाले.</p>]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>राजकारण</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3366/-e0-a4-a6-e0-a5-87-e0-a4-b5-e0-a5-87-e0-a4-82-e0-a4-a6-e0-a5-8d-e0-a4-b0--e0-a4-ab-e0-a4-a1-e0-a4-a3-e0-a4-b5-e0-a5-80-e0-a4-b8--e0-a4-b5-e0-a4-b0-e0-a5-8d-e0-a4-b7-e0-a4-ad-e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-a4</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3366/-e0-a4-a6-e0-a5-87-e0-a4-b5-e0-a5-87-e0-a4-82-e0-a4-a6-e0-a5-8d-e0-a4-b0--e0-a4-ab-e0-a4-a1-e0-a4-a3-e0-a4-b5-e0-a5-80-e0-a4-b8--e0-a4-b5-e0-a4-b0-e0-a5-8d-e0-a4-b7-e0-a4-ad-e0-a4-b0-e0-a4-be-e0-a4-a4</guid>
                <pubDate>Fri, 29 Apr 2022 14:59:27 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-04/chandrakant-patil.jpg"                         length="0"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठीच धार्मिक मुद्द्यांचा आधार &amp;#8211; नाना पटोले</title>
                                    <description>
                        <![CDATA[पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे हे अपयश झाकण्यासाठीच भाजपकडून धार्मिक मुद्दे पुढे करुन समाजात तेढ निर्माण केले जात आहे. असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहेत. पटोले पुढे म्हणाले, भाजपाच्या या षडयंत्राला बळी न पडता भाजप व मोदी सरकारचे अपयश जनतेसमोर उघडे करा, असे… Continue reading मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठीच धार्मिक मुद्द्यांचा आधार – नाना पटोले
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3362/-e0-a4-ae-e0-a5-8b-e0-a4-a6-e0-a5-80--e0-a4-b8-e0-a4-b0-e0-a4-95-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-9a-e0-a5-87--e0-a4-85-e0-a4-aa-e0-a4-af-e0-a4-b6--e0-a4-9d-e0-a4-be-e0-a4-95-e0-a4-a3-e0-a5-8d-e0-a4-af"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-04/nana-patole.jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे :</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे हे अपयश झाकण्यासाठीच भाजपकडून धार्मिक मुद्दे पुढे करुन समाजात तेढ निर्माण केले जात आहे. असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहेत.</p>
<p>पटोले पुढे म्हणाले, भाजपाच्या या षडयंत्राला बळी न पडता भाजप व मोदी सरकारचे अपयश जनतेसमोर उघडे करा, असे आवाहनही पटोले यांनी यावेळी केले. टिळक भवन येथे राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व सेलचे अध्यक्ष यांची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.</p>
<p>पटोले म्हणाले, काँग्रेस पक्ष सर्वात जुना व अनुभवी पक्ष आहे. काँग्रेसला माननार्‍यांची संख्या राज्यात मोठी आहे त्यांच्यापर्यंत पोहचण्याची गरज आहे. डिजिटल सदस्य नोंदणीच्या माध्यमातून घरा-घरात जाऊन लोकांना काँग्रेसशी जोडा. आतापर्यत झालेली सदस्य नोंदणी समाधानकारक असली तरी अजूनही काही भागात सदस्य नोंदणीवर भर देण्याची गरज आहे.</p>
<p>‘गाव तिथे काँग्रेस’ हा आपला संकल्प असून या सदस्य नोंदणीच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावात जाऊ शकतो. प्रत्येक बुथवर किमान 25 सदस्यांची नोंदणी करा. आपले लक्ष्य 2024 च्या निवडणुका आहेत त्यासाठी पक्ष संघटन मजबूत करा, काँग्रेसचा पराभव कोणीही करु शकणार नाही, असं पटोले म्हणाले.</p>
<p>भारत हा तरुणांचा देश आहे पण या तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात मोदी सरकार अयपशी ठरले आहे. दरवर्षी 2 कोटी नोकर्‍या देण्याचे आश्वासन हवेतच विरले. उलट खाजगीकरणामुळे देशातील 2 कोटींपेक्षा जास्त नोकर्‍या कमी झाल्या आणि आता तर देशातील 45 कोटी नोकरी इच्छुक तरुणांनी नोकरीची आशाच सोडून दिली आहे. एवढे भीषण वास्तव आहे.</p>
<p>महागाई, शेतकरी, कामगारांचे प्रश्नही आहेत, या सर्व प्रश्नांवर मोदी सरकारकडे उत्तर नाही म्हणूनच धार्मिक मुद्दे पुढे करून समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न सुरु आहे मात्र भाजपाच्या या षडयंत्राला बळी पडू नका त्याला चोख उत्तर देत मोदी सरकारचे अपयश जनतेसमोर मांडा, असेही पटोले यावेळी म्हणाले.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>केंद्र सरकार</category>
                                            <category>राजकारण</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3362/-e0-a4-ae-e0-a5-8b-e0-a4-a6-e0-a5-80--e0-a4-b8-e0-a4-b0-e0-a4-95-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-9a-e0-a5-87--e0-a4-85-e0-a4-aa-e0-a4-af-e0-a4-b6--e0-a4-9d-e0-a4-be-e0-a4-95-e0-a4-a3-e0-a5-8d-e0-a4-af</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3362/-e0-a4-ae-e0-a5-8b-e0-a4-a6-e0-a5-80--e0-a4-b8-e0-a4-b0-e0-a4-95-e0-a4-be-e0-a4-b0-e0-a4-9a-e0-a5-87--e0-a4-85-e0-a4-aa-e0-a4-af-e0-a4-b6--e0-a4-9d-e0-a4-be-e0-a4-95-e0-a4-a3-e0-a5-8d-e0-a4-af</guid>
                <pubDate>Fri, 29 Apr 2022 14:45:45 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-04/nana-patole.jpg"                         length="0"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>आता नकोसे झाले भाजपचे अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन- नाना पटोले</title>
                                    <description>
                        <![CDATA[मुंबई : राज्यात पेट्रोल 45 टक्के तर डिझेल 75 टक्क्यांनी महागले आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत भाजपवर निशाना साधला आहे. नाना पटोले ट्विट करत म्हणाले, आता नको अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन! आठ वर्षांत पेट्रोल 45 टक्के तर डिझेल 75 टक्के महाग केले. नकोसे झालेत भाजपचे हे अच्छे दिन, असा… Continue reading आता नकोसे झाले भाजपचे अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन- नाना पटोले
]]>
                    </description>
                
                                    <content:encoded>
                        <![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3076/-e0-a4-86-e0-a4-a4-e0-a4-be--e0-a4-a8-e0-a4-95-e0-a5-8b-e0-a4-b8-e0-a5-87--e0-a4-9d-e0-a4-be-e0-a4-b2-e0-a5-87--e0-a4-ad-e0-a4-be-e0-a4-9c-e0-a4-aa-e0-a4-9a-e0-a5-87--e0-a4-85-e0-a4-9a-e0-a5-8d"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-04/untitled-design-8.jpg" alt=""></a><br /><p><strong>मुंबई :</strong> राज्यात पेट्रोल 45 टक्के तर डिझेल 75 टक्क्यांनी महागले आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत भाजपवर निशाना साधला आहे.<br />
नाना पटोले ट्विट करत म्हणाले, आता नको अच्छे दिन, बरे होते जुनेच दिन! आठ वर्षांत पेट्रोल 45 टक्के तर डिझेल 75 टक्के महाग केले. नकोसे झालेत भाजपचे हे अच्छे दिन, असा टोला नाना पटोले यांनी भाजपला लगावला आहे.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p lang="mr" dir="ltr" xml:lang="mr">आता नको 'अच्छे दिन', होते बरे जुनेच दिन! आठ वर्षांत पेट्रोल ४५ टक्के तर डिझेल ७५ टक्के महाग केले. नकोसे झालेत भाजपचे हे 'अच्छे दिन'</p>
<p>— Nana Patole (@NANA_PATOLE) <a href="https://twitter.com/NANA_PATOLE/status/1514525153119531010?ref_src=twsrc%5Etfw">April 14, 2022</a></p></blockquote>
<p></p>
<p>गत आठ वर्षात भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक ते दिड पटीने वाढ केली आहे. इतर दैनंदिन वापराच्या वस्तुतही मोठी वाढ झाली आहे. महागाईच्या या परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईने नागरिक हैराण झाले आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारने केलेल्या महागाई विरोधात आंदोलने केली जात आहेत.</p>
]]>
                    </content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>केंद्र सरकार</category>
                                            <category>महागाई</category>
                                            <category>राजकारण</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3076/-e0-a4-86-e0-a4-a4-e0-a4-be--e0-a4-a8-e0-a4-95-e0-a5-8b-e0-a4-b8-e0-a5-87--e0-a4-9d-e0-a4-be-e0-a4-b2-e0-a5-87--e0-a4-ad-e0-a4-be-e0-a4-9c-e0-a4-aa-e0-a4-9a-e0-a5-87--e0-a4-85-e0-a4-9a-e0-a5-8d</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3076/-e0-a4-86-e0-a4-a4-e0-a4-be--e0-a4-a8-e0-a4-95-e0-a5-8b-e0-a4-b8-e0-a5-87--e0-a4-9d-e0-a4-be-e0-a4-b2-e0-a5-87--e0-a4-ad-e0-a4-be-e0-a4-9c-e0-a4-aa-e0-a4-9a-e0-a5-87--e0-a4-85-e0-a4-9a-e0-a5-8d</guid>
                <pubDate>Thu, 14 Apr 2022 09:17:09 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-04/untitled-design-8.jpg"                         length="54891"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator>
                        <![CDATA[Aadhunik Kesari]]>
                    </dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        