<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.adhunikkesari.com/rss" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Adhunik Kesari RSS Feed Generator</generator>
                <title>Adhunik Kesari</title>
                <link>https://www.adhunikkesari.com/rss</link>
                <description>RSS Feed of Adhunik Kesari</description>
                
                            <item>
                <title>Aadhunik Kesari 14 June 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 14 June 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1613/aadhunik-kesari-14-june-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-06/6a2d86e8f1f71-page.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1613/aadhunik-kesari-14-june-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1613/aadhunik-kesari-14-june-2026</guid>
                <pubDate>Sun, 14 Jun 2026 01:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/6a2d86e8f1f71-page.jpg"                         length="1345697"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>खून प्रकरणातील फरार आरोपीला भाग्यनगर पोलिसांनी पकडले </title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>नांदेड : भाग्यनगर पोलिस ठाण्यातील खुन प्रकरणात व उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दरोडा प्रकरणातील आरोपीला भाग्यनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने परभणी येथे पकडले असून अटक करण्यात आली आहे.<br />भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४ एप्रिल रोजी झालेल्या खून प्रकरणातील आरोपी सुरज सुनिल कदम हा गेल्या अनेक दिवसांपासून फरारा होता. सदरील आरोपी हा परभणी येथे असल्याची गुप्त माहिती भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले व पोलिस उपनिरीक्षक विनोद देशमुख यांना मिळाली. पोलिस उपनिरीक्षक विनोद देशमुख व नरेश वाडेवाले यांनी सदरील माहिती वरिष्ठांना कळवून आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन परभणी येथे पोहचले. आरोपी सुरज सुनिल कदम हा</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17142/crime"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260613_223914.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>नांदेड : भाग्यनगर पोलिस ठाण्यातील खुन प्रकरणात व उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दरोडा प्रकरणातील आरोपीला भाग्यनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने परभणी येथे पकडले असून अटक करण्यात आली आहे.<br />भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४ एप्रिल रोजी झालेल्या खून प्रकरणातील आरोपी सुरज सुनिल कदम हा गेल्या अनेक दिवसांपासून फरारा होता. सदरील आरोपी हा परभणी येथे असल्याची गुप्त माहिती भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले व पोलिस उपनिरीक्षक विनोद देशमुख यांना मिळाली. पोलिस उपनिरीक्षक विनोद देशमुख व नरेश वाडेवाले यांनी सदरील माहिती वरिष्ठांना कळवून आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन परभणी येथे पोहचले. आरोपी सुरज सुनिल कदम हा मानवत रेल्वे स्थानकावर असल्याचा सुगावा लागताच भाग्यनगर पोलिसांनी मानवत रेल्वे स्थानक येथे सापळा रचून आरोपी सुरज सुनिल कदम यास ताब्यात घेतले. सदरील आरोपीला भाग्यनगर पोलिस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता त्यांने उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०२४ या वर्षात दरोड्याचा गुन्हा केल्याची कबुली दिली. दरोड्यांचा गुन्हा केला तेव्हापासून आरोपी सुरज सुनिल कदम हा फरार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदरील कारवाई पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष तांबे, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले, पोलिस उपनिरीक्षक विनोद देशमुख व त्यांचे सहकारी विशाल माळवे, विष्णुकांत मुंडे, राहुल लाठकर, नागनाथ चापके, राजीव घुले, पठाण, सुधाकर मलदोडे यांनी केली आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>गुन्हेगारी</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17142/crime</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17142/crime</guid>
                <pubDate>Sat, 13 Jun 2026 22:42:56 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260613_223914.jpg"                         length="678557"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>बाफना येथील तीन दुकाने शाॅट सर्किटमुळे खाक..!</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>नांदेड : शहरातील बाफना येथील तीन दुकाने आगीत जळून खाक झाली असून चार दुकानांना वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सदरील आगीची घटना १२ जून रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. नांदेड शहरातील बाफना येथील गॅरेज येथील दुकानांना आग लागल्याची माहिती अब्दुल समी यांनी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे प्रमुख केरोजी दासरे यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी एम एच २६ सी एच ३०७१ क्रमांकाच्या वाहनांसह कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग मोठी असल्याचे कळविताच तातडीने एम एच २६ सी एच ०४८५ क्रमांकाच्या अग्नी बंब व कर्मचारी यांना घटनास्थळी पाठविले. दोन्ही वाॅटर</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17140/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260613_170540.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>नांदेड : शहरातील बाफना येथील तीन दुकाने आगीत जळून खाक झाली असून चार दुकानांना वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सदरील आगीची घटना १२ जून रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. नांदेड शहरातील बाफना येथील गॅरेज येथील दुकानांना आग लागल्याची माहिती अब्दुल समी यांनी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे प्रमुख केरोजी दासरे यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी एम एच २६ सी एच ३०७१ क्रमांकाच्या वाहनांसह कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग मोठी असल्याचे कळविताच तातडीने एम एच २६ सी एच ०४८५ क्रमांकाच्या अग्नी बंब व कर्मचारी यांना घटनास्थळी पाठविले. दोन्ही वाॅटर टेंडरचे सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सदरील आगीत महमंद सिद्दिकी यांचे एसी कार रिपेअर सेंटर, शेख हफीज यांचे कार डेकोर रिपेअरचे साहित्य व गॅस वेल्डिंग मशीन जळून नष्ट झाले. महंमद अमिनोदिन बॅटरी यांचे चार्जिंग व लाॅक रिपेअर सेंटर जळाले. यात मोठ्या प्रमाणात साहित्य जळून नष्ट झाले. सदरील आग ही शाॅट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीच्या तावडीतून चार दुकानांना वाचविण्यात यश मिळाले आहे. सदरील कारवाई अग्निशमन दलाचे प्रमुख केरोजी दासरे, अग्निशमन दलाचे जवान सुर्यवंशी, कदम, धुळगंडे, टारपे, नरवाडे, लांडगे, ताटे यांनी केली आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17140/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17140/maha</guid>
                <pubDate>Sat, 13 Jun 2026 17:06:22 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260613_170540.jpg"                         length="218752"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>बाबरगाव फाट्याजवळ भीषण अपघात; ट्रक व स्कुटीच्या धडकेत तिघांचा मृत्यू</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>गंगापूर : छत्रपती संभाजीनगर–गंगापूर मार्गावरील बाबरगाव फाट्याजवळ शनिवारी (दि. १३ जून) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि स्कुटीमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक KA-56-8768 हा कर्नाटकच्या दिशेने जात असताना जालना येथून शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघालेले युवक-युवती स्कुटी क्रमांक MH-20-HU-4407 वरून प्रवास करत होते. बाबरगाव फाट्याजवळ अपघात टाळण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाने वाहन वळविले. मात्र स्कुटी ट्रकच्या मागील चाकाखाली गेल्याने भीषण अपघात झाला.<br />या अपघातात महादेव चंद्रकांत घुले (वय ३०, रा. जालना) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मीरा कडूबा पांडव (वय २५, रा. जालना) या गंभीर</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>गंगापूर : छत्रपती संभाजीनगर–गंगापूर मार्गावरील बाबरगाव फाट्याजवळ शनिवारी (दि. १३ जून) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि स्कुटीमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक KA-56-8768 हा कर्नाटकच्या दिशेने जात असताना जालना येथून शिर्डी येथे देवदर्शनासाठी निघालेले युवक-युवती स्कुटी क्रमांक MH-20-HU-4407 वरून प्रवास करत होते. बाबरगाव फाट्याजवळ अपघात टाळण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाने वाहन वळविले. मात्र स्कुटी ट्रकच्या मागील चाकाखाली गेल्याने भीषण अपघात झाला.<br />या अपघातात महादेव चंद्रकांत घुले (वय ३०, रा. जालना) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मीरा कडूबा पांडव (वय २५, रा. जालना) या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात डॉ. पवन मुंदडा यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.<br />दरम्यान, अपघातानंतर ट्रक पलटी झाल्याने चालक ट्रकमध्ये अडकला होता. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले; मात्र काही वेळातच त्याचाही मृत्यू झाला. मृत चालकाची ओळख राजकुमार देवेंद्र आप्पा (वय ४६, रा. मंगलगी, जि. कर्नाटक) अशी पटली आहे.अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व सागर शेजूळ यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेमुळे मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17138/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17138/maha</guid>
                <pubDate>Sat, 13 Jun 2026 17:02:37 +0530</pubDate>
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 13 June 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 13 June 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1612/aadhunik-kesari-13-june-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-06/6a2c35c0a2bee-page.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1612/aadhunik-kesari-13-june-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1612/aadhunik-kesari-13-june-2026</guid>
                <pubDate>Sat, 13 Jun 2026 01:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/6a2c35c0a2bee-page.jpg"                         length="1540057"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>घराचा स्लॅब भरताना तरुणाचा तोल जाऊन पडून मृत्यू; पैठण तालुक्यातील पाचोड येथील दुर्दैवी घटना</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>पाचोड : पैठण तालुक्यातील पाचोड येथे घराच्या स्लॅबचे काम सुरू असताना एका २४ वर्षीय तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. १२ जून) दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर परिसरात घडली. प्रदीप मुकेश पिंपळे (वय २४, रा. पाचोड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.</p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप पिंपळे यांचे कुटुंब मागील सुमारे तीस वर्षांपासून पाचोड येथे वास्तव्यास असून बिगारी व प्लंबिंगच्या कामातून उदरनिर्वाह करत होते. प्रदीप हे आपल्या वडिलांसोबत बांधकाम क्षेत्रातील विविध कामांमध्ये हातभार लावत होते. मागील काही दिवसांपासून पाचोडच्या शिवाजीनगर भागातील संतोष मेहतर यांच्या घराचे स्लॅब भरण्याचे काम सुरू होते.</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17136/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260612_195651.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>पाचोड : पैठण तालुक्यातील पाचोड येथे घराच्या स्लॅबचे काम सुरू असताना एका २४ वर्षीय तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. १२ जून) दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर परिसरात घडली. प्रदीप मुकेश पिंपळे (वय २४, रा. पाचोड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.</p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप पिंपळे यांचे कुटुंब मागील सुमारे तीस वर्षांपासून पाचोड येथे वास्तव्यास असून बिगारी व प्लंबिंगच्या कामातून उदरनिर्वाह करत होते. प्रदीप हे आपल्या वडिलांसोबत बांधकाम क्षेत्रातील विविध कामांमध्ये हातभार लावत होते. मागील काही दिवसांपासून पाचोडच्या शिवाजीनगर भागातील संतोष मेहतर यांच्या घराचे स्लॅब भरण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास प्रदीप पिंपळे हे इतर कामगारांसोबत स्लॅब भरण्याच्या कामात व्यस्त होते. काम सुरू असताना सिमेंटने भरलेला गाडा (हातगाडी) सांभाळत असताना अचानक त्यांचा तोल गेला. स्लॅबच्या कडेला उभे असताना संतुलन बिघडल्याने ते थेट खाली कोसळले. पडताना त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागला. घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि सहकारी कामगारांनी तातडीने धाव घेत प्रदीप यांना उचलून उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी तपासणी करून प्रदीप यांना मृत घोषित केले. ही बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला, ग्रामीण रुग्णालय परिसरात नातेवाईक व नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणाची नोंद पाचोड पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अण्णासाहेब गव्हाणे आणि ताराचंद घडे करत आहेत.</p>
<p>दहा दिवसांच्या चिमुकलीच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले</p>
<p>अवघ्या दहा दिवसांपूर्वी जन्मलेल्या चिमुकलीच्या आयुष्यात वडिलांचे प्रेम मिळण्याआधीच तिच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले. प्रदीप यांच्या मृत्यूमुळे पत्नी, नवजात मुलगी आणि संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले असून गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17136/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17136/maha</guid>
                <pubDate>Fri, 12 Jun 2026 20:00:11 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260612_195651.jpg"                         length="118573"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>चंद्रपूर मनपा मध्ये गटनेता हटाव मोहीम तीव्र; काँग्रेसच्या दोन गटात धोबीपछाड</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर :  12/6/2026 चंद्रपूर काँग्रेसमध्ये खासदार धानोरकर आणि आमदार वडेट्टीवार हे दोन गट नेहमीच आमने-सामने येत असतात. दोन गटांमधला तीव्र संघर्ष हा नेहमीच पाहायला मिळतो. या आपसातील वादामुळेच काँग्रेसने हाता तोंडाशी आलेली मनपाची सत्ता घालवली. आता मात्र पुन्हा एकदा चंद्रपूर मनपा गटनेता पदावरून काँग्रेसमध्ये दोन गटात चांगलीच धोबीपछाड होताना दिसते आहे. चंद्रपूर मनपा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या दोन गटांमध्ये आपल्याच नगरसेवकांची पळवा पळवी, त्यांना धमकावणे असे विविध प्रकार चंद्रपूरकरांनी अनुभवले. त्यानंतर दोन्ही गटातील आपसातील भांडणामुळे काँग्रेसने येथील सत्ता गमावली. तर आता मात्र गटनेता पदावरून धानोरकरांनी वडेट्टीवारांना चांगलाच घाम फोडल्याचे चित्र दिसत आहे. सध्या गटनेता पदावर असलेले राजेश अडुर हे</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17134/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img-20260612-wa0131.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर :  12/6/2026 चंद्रपूर काँग्रेसमध्ये खासदार धानोरकर आणि आमदार वडेट्टीवार हे दोन गट नेहमीच आमने-सामने येत असतात. दोन गटांमधला तीव्र संघर्ष हा नेहमीच पाहायला मिळतो. या आपसातील वादामुळेच काँग्रेसने हाता तोंडाशी आलेली मनपाची सत्ता घालवली. आता मात्र पुन्हा एकदा चंद्रपूर मनपा गटनेता पदावरून काँग्रेसमध्ये दोन गटात चांगलीच धोबीपछाड होताना दिसते आहे. चंद्रपूर मनपा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या दोन गटांमध्ये आपल्याच नगरसेवकांची पळवा पळवी, त्यांना धमकावणे असे विविध प्रकार चंद्रपूरकरांनी अनुभवले. त्यानंतर दोन्ही गटातील आपसातील भांडणामुळे काँग्रेसने येथील सत्ता गमावली. तर आता मात्र गटनेता पदावरून धानोरकरांनी वडेट्टीवारांना चांगलाच घाम फोडल्याचे चित्र दिसत आहे. सध्या गटनेता पदावर असलेले राजेश अडुर हे वडेट्टीवार गटाचे आहेत. आणि त्यांना या गटनेता पदावरून हटविण्यासाठी काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंग बांधल्याचे चित्र दिसते आहे. यातूनच काँग्रेसचे काही नगरसेवक मान्सून पर्यटनाला गेले असून वडेट्टीवर गटाचे पाच नगरसेवक धानोरकरांच्या गळाला लागल्याचे चित्र आज तरी दिसते आहे. </p>
<p> गटनेतेपद आपल्या समर्थकाला मिळावे यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर या सुरुवातीपासूनच आग्रही होत्या. त्यांच्या या आग्रहाला आता नाट्यमय वळण मिळाले आहे. खासदार धानोरकर यांच्या १५ समर्थकांसह वडेट्टीवार गटाचे ५ नगरसेवक असे एकूण २० नगरसेवक अज्ञातस्थळी पर्यटनाला रवाना झाले आहेत. आणि सगळ्यांचे भ्रमणध्वनी सुद्धा बंद झालेले आहेत. धानोरकरांकडे आता संख्याबळ जास्त असल्याने त्यांनी गटनेता बदलण्याची पूर्ण तयारी केल्याची जोरदार चर्चा आहे. धानोरकरांनी केलेल्या या वारामुळे वडेट्टीवार गटामध्ये मात्र चांगलीच उलथापालथ माजलेली आहे.<br />        आपले उर्वरित नगरसेवक सुरक्षित ठेवण्यासाठी वडेट्टीवार समर्थकांनी नगरसेवकांची तातडीने बैठक घेतली आणि तेही आता 'देवदर्शन'च्या नावाखाली शहराबाहेर रवाना झाले आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर विद्यमान गटनेते राजेश अडूर यांनी अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. "मी दलित समाजाचा असल्यानेच मला या पदावरून हटवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत," असा खळबळजनक सनसनाटी आरोप राजेश अडुर यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता या अंतर्गत वादाला जातीय वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून काँग्रेस हायकमांड यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजारा नंतर आता गटनेता पदावरून घोडेबाजार सुरू होईल का? आणि धानोरकरांचा " वार " योग्य जागी लागून त्यांच्या गटाला गटनेता पद मिळणार का? की राजकारणात मुरब्बी व अनुभवी असलेले वडेट्टीवार धानोरकरांचा वार परतवून लावण्यात यशस्वी होईल ?  याची चांगलीच चर्चा आता चंद्रपूरमध्ये रंगायला लागली आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17134/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17134/maha</guid>
                <pubDate>Fri, 12 Jun 2026 13:26:23 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img-20260612-wa0131.jpg"                         length="402450"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>रॉयल लॉज वर पोलीसांचा छापा वेश्या व्यवसायाचा पर्दापाश</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>    श्रीकांत बरकते</p>
<p>कळंब : नायगाव-मुरुड रोडवरील रॉयल लॉजमध्ये अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या गोपनीय माहितीवरून शिराढोण पोलिसांनी आज 11/06/2026 रोजी छापा टाकला. डमी ग्राहक पाठवून केलेल्या कारवाईत 2 पिडीत महिलांची सुटका करून लॉज मॅनेजरला अटक करण्यात आली. पोलिस स्टेशन शिराढोणचे स.पो.नि. डी.बी. कोळेकर यांच्या पथकाने दोन पंच व महिला पंचांसह लॉजवर धाड टाकली. छाप्यात सांगली जिल्ह्यातील 2 महिला आढळून आल्या. त्यांना पैशाचे आमिष दाखवून नायगाव शिवारातील रॉयल लॉजमध्ये बोलावून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. </p>
<p>लॉज मॅनेजर अजय अच्युत रसाळ, रा. दत्तनगर मुरुड जि. लातूर याला ताब्यात घेण्यात आले. लॉज मालक अक्षय दादासाहेब घोगरे, रा. दत्तनगर मुरुड</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17132/crime"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260612_131522.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>  श्रीकांत बरकते</p>
<p>कळंब : नायगाव-मुरुड रोडवरील रॉयल लॉजमध्ये अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या गोपनीय माहितीवरून शिराढोण पोलिसांनी आज 11/06/2026 रोजी छापा टाकला. डमी ग्राहक पाठवून केलेल्या कारवाईत 2 पिडीत महिलांची सुटका करून लॉज मॅनेजरला अटक करण्यात आली. पोलिस स्टेशन शिराढोणचे स.पो.नि. डी.बी. कोळेकर यांच्या पथकाने दोन पंच व महिला पंचांसह लॉजवर धाड टाकली. छाप्यात सांगली जिल्ह्यातील 2 महिला आढळून आल्या. त्यांना पैशाचे आमिष दाखवून नायगाव शिवारातील रॉयल लॉजमध्ये बोलावून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. </p>
<p>लॉज मॅनेजर अजय अच्युत रसाळ, रा. दत्तनगर मुरुड जि. लातूर याला ताब्यात घेण्यात आले. लॉज मालक अक्षय दादासाहेब घोगरे, रा. दत्तनगर मुरुड हा पळून गेला. दोघांविरुद्ध BNS कलम 143, 144(2), 3(5) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 कलम 3,4,5,6 अन्वये गुन्हा रजि.नं. 141/2026 दाखल झाला आहे. पिडीत महिलांना वैद्यकीय तपासणीनंतर लातूर महिला सुधारगृहात दाखल केले आहे. पुढील तपास अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्ष धाराशिवचे पो.नि. शेळके करत आहेत.ही कारवाई एसपी धाराशिव मा. खोखर मॅडम, अप्पर एसपी श्री. पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व एसडीपीओ कळंब श्री. संजय पवार यांच्या देखरेखीखाली झाली.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>गुन्हेगारी</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17132/crime</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17132/crime</guid>
                <pubDate>Fri, 12 Jun 2026 13:22:05 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260612_131522.jpg"                         length="101955"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 12 June 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 12 June 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1611/aadhunik-kesari-12-june-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-06/6a2add4ecd571-page.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1611/aadhunik-kesari-12-june-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1611/aadhunik-kesari-12-june-2026</guid>
                <pubDate>Fri, 12 Jun 2026 01:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/6a2add4ecd571-page.jpg"                         length="1618626"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 11 June 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 11 June 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1610/aadhunik-kesari-11-june-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-06/6a299b19dbe68-page.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1610/aadhunik-kesari-11-june-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1610/aadhunik-kesari-11-june-2026</guid>
                <pubDate>Thu, 11 Jun 2026 01:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/6a299b19dbe68-page.jpg"                         length="1203280"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>बोट उलटल्याने दोन तरुण बुडाले गोंदिया जिल्ह्यातील घटना</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>  गोंदिया : जिल्ह्यातील बोदलकसा जलाशयात बोट उलटल्याने दोन तरुण बुडल्याची घटना १० जून रोजी दुपारी ४:३० च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, इतर सात तरुण पोहून सुरक्षित बाहेर पडले. माहिती मिळताच, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्या बेपत्ता तरुणांचा शोध सुरू केला. जलाशयात बुडून लापता झालेल्या  तरुणांची ओळख मोहित वसंत रहांगडाले आणि कुणाल शालिकराम भोंडे अशी पटली असून, ते दोघेही बारबसपुरा येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, तिरोडा तालुक्यात असलेले बोदलकसा जलाशय हे या भागातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. बरबसपुरा येथील सदर मित्र असलेले अक्षय बिसेन, राकेश लाडे, निखिल पटले, लकी रहांगडाले,</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17130/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260610_201721.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p> गोंदिया : जिल्ह्यातील बोदलकसा जलाशयात बोट उलटल्याने दोन तरुण बुडल्याची घटना १० जून रोजी दुपारी ४:३० च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, इतर सात तरुण पोहून सुरक्षित बाहेर पडले. माहिती मिळताच, आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्या बेपत्ता तरुणांचा शोध सुरू केला. जलाशयात बुडून लापता झालेल्या  तरुणांची ओळख मोहित वसंत रहांगडाले आणि कुणाल शालिकराम भोंडे अशी पटली असून, ते दोघेही बारबसपुरा येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, तिरोडा तालुक्यात असलेले बोदलकसा जलाशय हे या भागातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. बरबसपुरा येथील सदर मित्र असलेले अक्षय बिसेन, राकेश लाडे, निखिल पटले, लकी रहांगडाले, प्रलय परधी, मनीष कोकुडे, अविनाश टेकम, मोहित रहांगडाले आणि कुणाल भोंडे हे बोडलकसा जलाशयात सहलीसाठी गेले होते. त्यानंतर ते जलाशयात बोटी बसून आनंद घेत होते. दरम्यान बोट उलटल्याने, त्यातील सर्व तरुण जलाशयात बुडू लागले परंतु सात जण पोहून सुरक्षित ठिकाणी पोहोचले. मात्र,  दोघे जण अजूनही लापता आहेत त्या तरुणांचा शोध अजूनही सुरू होता.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17130/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17130/maha</guid>
                <pubDate>Wed, 10 Jun 2026 20:25:06 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260610_201721.jpg"                         length="184032"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>शेततळ्यात बुडून १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू ; अंबड तालुक्यातील माळेवाडी शिवारातील धक्कादायक घटना</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>अनिस कुरेशी</p>
<p>पाचोड  : अंबड तालुक्यातील माळेवाडी शिवारात शेततळ्यात बुडून १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. १०) सकाळी उघडकीस आली. तन्मय सोमनाथ गाडेकर (वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अधिक मासानिमित्त तन्मयचे वडील सोमनाथ गाडेकर आणि आई पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेले होते. घरातून निघताना त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना घरीच राहण्याची सूचना केली होती. मात्र आई-वडील गावाबाहेर गेल्यानंतर तन्मय आपल्या भावासोबत शेतात गेला.</p>
<p>गाडेकर कुटुंबाच्या शेतात पाण्याने भरलेले शेततळे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याकडे आकर्षित झालेल्या तन्मयला पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्याने शेततळ्यात उडी घेतली. मात्र त्याला व्यवस्थित पोहता येत</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17127/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/drowned.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>अनिस कुरेशी</p>
<p>पाचोड  : अंबड तालुक्यातील माळेवाडी शिवारात शेततळ्यात बुडून १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. १०) सकाळी उघडकीस आली. तन्मय सोमनाथ गाडेकर (वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अधिक मासानिमित्त तन्मयचे वडील सोमनाथ गाडेकर आणि आई पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेले होते. घरातून निघताना त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना घरीच राहण्याची सूचना केली होती. मात्र आई-वडील गावाबाहेर गेल्यानंतर तन्मय आपल्या भावासोबत शेतात गेला.</p>
<p>गाडेकर कुटुंबाच्या शेतात पाण्याने भरलेले शेततळे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याकडे आकर्षित झालेल्या तन्मयला पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्याने शेततळ्यात उडी घेतली. मात्र त्याला व्यवस्थित पोहता येत नसल्याने तो पाण्याच्या खोल भागात गेला आणि बुडू लागला. काही क्षणातच तो पाण्याखाली गेला. ही घटना पाहून त्याच्यासोबत असलेल्या भावाने घाबरून मोठ्याने आरडाओरडा केला. त्याचा आवाज ऐकून नातेवाईक आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी तत्काळ शेततळ्यात उडी घेऊन तन्मयचा शोध घेतला. काही वेळाने त्याला पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम ठाकरे यांनी तपासणी करून तन्मयला मृत घोषित केले. डॉक्टरांनी मृत्यूची खात्री दिल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. आई-वडील देवदर्शनासाठी गेले असताना त्यांच्या लाडक्या मुलाचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समजताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.या घटनेमुळे माळेवाडीसह परिसरात शोककळा पसरली आहे. तन्मय हा शांत व मनमिळावू स्वभावाचा असल्याने गावातील नागरिकांनी त्याच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. दरम्यान, या घटनेची नोंद अंबड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून मृत्यूबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17127/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17127/maha</guid>
                <pubDate>Wed, 10 Jun 2026 20:13:45 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/drowned.jpg"                         length="26674"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>पुरुषोत्तम पुरी येथे  गोदावरी नदीतील बोट दुर्घटनेत सिंदखेडराजा मतदारसंघातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>बाळासाहेब भोसले</p>
<p>सिदखेखराजा  : बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेदरम्यान गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी ठरली आहे. या अपघातात सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिबी येथील रहिवासी सौ. प्रमिला शेवराव राठोड (वय ५५ वर्षे) तसेच सौ. कांताबाई ज्ञानोबा आंधळे (वय ६० वर्षे) यांचे या दुर्घटनेत दुःखद निधन झाले. धार्मिक यात्रेसाठी गेलेल्या या दोन्ही महिला गोदावरी नदीत बोट उलटल्याने झालेल्या अपघाताच्या बळी ठरल्या. या दुर्घटनेत इतर काही भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर माजलगाव येथील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17125/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img-20260610-wa0093.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>बाळासाहेब भोसले</p>
<p>सिदखेखराजा  : बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेदरम्यान गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी ठरली आहे. या अपघातात सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिबी येथील रहिवासी सौ. प्रमिला शेवराव राठोड (वय ५५ वर्षे) तसेच सौ. कांताबाई ज्ञानोबा आंधळे (वय ६० वर्षे) यांचे या दुर्घटनेत दुःखद निधन झाले. धार्मिक यात्रेसाठी गेलेल्या या दोन्ही महिला गोदावरी नदीत बोट उलटल्याने झालेल्या अपघाताच्या बळी ठरल्या. या दुर्घटनेत इतर काही भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर माजलगाव येथील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. प्रशासनाकडून बचाव व मदतकार्य तत्काळ राबविण्यात आले असून जखमींना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे बिबी परिसरासह संपूर्ण सिंदखेडराजा मतदारसंघात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत महिलांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. ईश्वर दिवंगत आत्म्यांना चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17125/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17125/maha</guid>
                <pubDate>Wed, 10 Jun 2026 18:59:13 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img-20260610-wa0093.jpg"                         length="368330"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>आदरणीय दादांनी पक्षासाठी जे कार्य केले... जे योगदान दिले आणि जी निष्ठा दाखवली, ती कधीही विसरता येणार नाही : सुनेत्रा पवार </title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>नवी दिल्ली  : दि. १० जून - आदरणीय दादांनी पक्षासाठी जे कार्य केले... जे योगदान दिले आणि जी निष्ठा दाखवली, ती कधीही विसरता येणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिव-शाहू-फुले-आंबेडकर या विचारधारेचा वारसा पुढे नेण्यासाठी दादांनी जे प्रयत्न केले, ते खरंच प्रेरणादायी आहेतच शिवाय त्यांचे विचार, त्यांचा मार्ग आणि त्यांचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प करुया असेही सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या. </p>
<p>राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन दिल्ली येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते झेंडावंदन करुन साजरा करण्यात आला.</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17122/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img-20260610-wa0073.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>नवी दिल्ली  : दि. १० जून - आदरणीय दादांनी पक्षासाठी जे कार्य केले... जे योगदान दिले आणि जी निष्ठा दाखवली, ती कधीही विसरता येणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिव-शाहू-फुले-आंबेडकर या विचारधारेचा वारसा पुढे नेण्यासाठी दादांनी जे प्रयत्न केले, ते खरंच प्रेरणादायी आहेतच शिवाय त्यांचे विचार, त्यांचा मार्ग आणि त्यांचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प करुया असेही सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या. </p>
<p>राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन दिल्ली येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते झेंडावंदन करुन साजरा करण्यात आला. आजचा हा वर्धापन दिन अत्यंत वेगळा आणि भावनिक आहे, कारण आज आपल्या सर्वांमध्ये आपले आदरणीय दादा नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत हा दिवस साजरा करताना त्यांच्या आठवणी मनात दाटून येतात असे सांगतानाच आजपर्यंत साथ दिलेल्या सर्व सहकाऱ्यांचे सुनेत्रा अजित पवार यांनी मनःपूर्वक आभार मानले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, युवा नेते खासदार पार्थ पवार,राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा आदींसह पक्षाचे देशभरातील पदाधिकारी उपस्थित होते.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17122/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17122/maha</guid>
                <pubDate>Wed, 10 Jun 2026 13:28:48 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img-20260610-wa0073.jpg"                         length="413462"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>पहिल्याच पावसात आयटीआयची संरक्षण भिंत कोसळली निकृष्ट बांधकामाचा पर्दाफाश; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्ध संताप</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>लोहा : लोहा-लातूर राष्ट्रीय महामार्गालगत उभारण्यात आलेल्या शासकीय आयटीआय इमारतीच्या बांधकामातील कथित निकृष्ट दर्जाचा प्रकार पहिल्याच रिमझिम पावसात उघडकीस आला आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीची संरक्षण भिंत (कंपाउंड वॉल) कोसळल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कंत्राटदारामार्फत हे बांधकाम करण्यात आले होते. मात्र काम सुरू असतानाच स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी बांधकामाच्या गुणवत्तेबाबत अनेकदा तक्रारी केल्याचे सांगितले जात आहे. तरीदेखील संबंधित विभागाने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप होत आहे.</p>
<p>पहिल्याच हलक्या पावसात संरक्षण भिंत कोसळल्याने भविष्यात मुसळधार पाऊस झाल्यास मुख्य इमारतीच्या सुरक्षिततेवरही प्रश्न उपस्थित</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17120/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260610_090526.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>लोहा : लोहा-लातूर राष्ट्रीय महामार्गालगत उभारण्यात आलेल्या शासकीय आयटीआय इमारतीच्या बांधकामातील कथित निकृष्ट दर्जाचा प्रकार पहिल्याच रिमझिम पावसात उघडकीस आला आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीची संरक्षण भिंत (कंपाउंड वॉल) कोसळल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कंत्राटदारामार्फत हे बांधकाम करण्यात आले होते. मात्र काम सुरू असतानाच स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी बांधकामाच्या गुणवत्तेबाबत अनेकदा तक्रारी केल्याचे सांगितले जात आहे. तरीदेखील संबंधित विभागाने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप होत आहे.</p>
<p>पहिल्याच हलक्या पावसात संरक्षण भिंत कोसळल्याने भविष्यात मुसळधार पाऊस झाल्यास मुख्य इमारतीच्या सुरक्षिततेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. जर इमारतीच्या बांधकामातही अशाच प्रकारची हलगर्जीपणा किंवा निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असेल, तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, बांधकाम सुरू असताना अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या तक्रारींकडे दुर्लक्ष करून कोणतीही सखोल चौकशी केली नाही. त्यामुळे आज उघड झालेल्या प्रकाराची जबाबदारी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.</p>
<p>एका तक्रारदाराने सांगितले की, "कामाच्या गुणवत्तेबाबत वारंवार सूचना देऊनही विभागाने कोणतीही चौकशी केली नाही. आता संरक्षण भिंत कोसळल्यानंतर बांधकामातील त्रुटी स्पष्ट झाल्या आहेत. भविष्यात विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील."<br />दरम्यान, कोसळलेल्या संरक्षण भिंतीची तातडीने तांत्रिक तपासणी करून संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, दोषी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. या घटनेमुळे सार्वजनिक निधीतून उभारण्यात येणाऱ्या शासकीय इमारतींच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीबाबतही नाराजी व्यक्त केली जात आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17120/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17120/maha</guid>
                <pubDate>Wed, 10 Jun 2026 09:20:18 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260610_090526.jpg"                         length="580784"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 10 June 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 10 June 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1609/aadhunik-kesari-10-june-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-06/page1.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1609/aadhunik-kesari-10-june-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1609/aadhunik-kesari-10-june-2026</guid>
                <pubDate>Wed, 10 Jun 2026 01:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/page1.jpg"                         length="1568479"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 9 June 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 9 June 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1608/aadhunik-kesari-9-june-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-06/6a26ff1796d5c-page.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1608/aadhunik-kesari-9-june-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1608/aadhunik-kesari-9-june-2026</guid>
                <pubDate>Tue, 09 Jun 2026 01:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/6a26ff1796d5c-page.jpg"                         length="1025511"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>साई वृंदावन कॉलनीत आरोग्य शिबिर; घोडेले दांपत्याचा पुढाकार</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>छत्रपती संभाजीनगर, दि.७: येथील पैठण रोड भागातील साई वृंदावन कॉलनीतील सांस्कृतिक सभागृहात मणके दुखी व सांधेदुखी विषयक आरोग्य शिबिराचे आयोजन रविवारी (दि.७ ) करण्यात आले. माजी महापौर नंदकुमार घोडेले व अनिताताई घोडेले यांच्या पुढाकाराने सदर शिबिर घेण्यात आले.  गुजरात मधील अहिवा डांग जिल्ह्यातील प्रख्यात वैद्य गुलाब आहिर  यांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. अत्यंत जुनाट मणके दुखी व सांधे दुखी आजाराचे निष्णात तज्ञ म्हणून ते ओळखले जातात. शिबिरात दिवसभरात १६० हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी अरविंद पटेल, विश्वनाथराव तुपे पाटील, डॉ. संजय कवडे, सुभाष वैद्य, वसंतराव वाघ, एन टी डोंगरे, राजेंद्र कवडे, गटविकास अधिकारी शिरसाळकर, काशिनाथ</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17117/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/picsart_26-06-08_08-57-42-276.png" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>छत्रपती संभाजीनगर, दि.७: येथील पैठण रोड भागातील साई वृंदावन कॉलनीतील सांस्कृतिक सभागृहात मणके दुखी व सांधेदुखी विषयक आरोग्य शिबिराचे आयोजन रविवारी (दि.७ ) करण्यात आले. माजी महापौर नंदकुमार घोडेले व अनिताताई घोडेले यांच्या पुढाकाराने सदर शिबिर घेण्यात आले.  गुजरात मधील अहिवा डांग जिल्ह्यातील प्रख्यात वैद्य गुलाब आहिर  यांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. अत्यंत जुनाट मणके दुखी व सांधे दुखी आजाराचे निष्णात तज्ञ म्हणून ते ओळखले जातात. शिबिरात दिवसभरात १६० हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी अरविंद पटेल, विश्वनाथराव तुपे पाटील, डॉ. संजय कवडे, सुभाष वैद्य, वसंतराव वाघ, एन टी डोंगरे, राजेंद्र कवडे, गटविकास अधिकारी शिरसाळकर, काशिनाथ दापके, प्रा सचिन नवथर, चेतन डोंगरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17117/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17117/maha</guid>
                <pubDate>Mon, 08 Jun 2026 09:04:18 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/picsart_26-06-08_08-57-42-276.png"                         length="1244164"                         type="image/png"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>झोपेच्या डुलकीचा फटका; समृद्धी महामार्गावर स्कार्पिओची आयशरला धडक</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>सिंदखेडराजा, दि. ७ जून : मुंबई कॉरिडोरवरील समृद्धी महामार्गाच्या चॅनेल क्रमांक ३३४.९ जवळ शनिवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास स्कार्पिओ आणि आयशर ट्रकमध्ये अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असून स्कार्पिओमधील सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.<br />मिळालेल्या माहितीनुसार, स्कार्पिओ (एमएच ४० केआर १९४९) हे वाहन नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना चालकाला झोपेची डुलकी लागली. त्यामुळे समोर जात असलेल्या आयशर ट्रक (टीएस ०८ युएच ८९४९) ला स्कार्पिओने मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतरही ट्रक चालकाला अपघात झाल्याचे लक्षात न आल्याने त्याने वाहन पुढे चालवत नेले. परिणामी अपघातग्रस्त स्कार्पिओ सुमारे तीन किलोमीटरपर्यंत ट्रकसोबत फरफटत गेल्याची माहिती समोर आली</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>सिंदखेडराजा, दि. ७ जून : मुंबई कॉरिडोरवरील समृद्धी महामार्गाच्या चॅनेल क्रमांक ३३४.९ जवळ शनिवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास स्कार्पिओ आणि आयशर ट्रकमध्ये अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असून स्कार्पिओमधील सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.<br />मिळालेल्या माहितीनुसार, स्कार्पिओ (एमएच ४० केआर १९४९) हे वाहन नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना चालकाला झोपेची डुलकी लागली. त्यामुळे समोर जात असलेल्या आयशर ट्रक (टीएस ०८ युएच ८९४९) ला स्कार्पिओने मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतरही ट्रक चालकाला अपघात झाल्याचे लक्षात न आल्याने त्याने वाहन पुढे चालवत नेले. परिणामी अपघातग्रस्त स्कार्पिओ सुमारे तीन किलोमीटरपर्यंत ट्रकसोबत फरफटत गेल्याची माहिती समोर आली आहे.<br />या अपघातात स्कार्पिओ चालक संकेत जगनाळे यांच्यासह संदीप जगनाळे, संगीता जगनाळे, रूपाली जगनाळे, मानस थोटे व वैशू थोटे हे किरकोळ जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, सिंदखेडराजा येथे दाखल करण्यात आले.<br />अपघातानंतर ट्रक चालक वाहन घटनास्थळी सोडून पसार झाला असल्याची माहिती मिळाली आहे. समृद्धी महामार्ग प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या. अपघातग्रस्त दोन्ही वाहने समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा टोलनाका परिसरात हलविण्यात आली. दरम्यान, पहाटेच्या वेळी चालकाला आलेल्या झोपेच्या डुलकीमुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.हे</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17115/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17115/maha</guid>
                <pubDate>Mon, 08 Jun 2026 08:51:22 +0530</pubDate>
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 7 June 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 7 June 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1607/aadhunik-kesari-7-june-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-06/6a244d6fb1e5e-page.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1607/aadhunik-kesari-7-june-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1607/aadhunik-kesari-7-june-2026</guid>
                <pubDate>Sun, 07 Jun 2026 01:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/6a244d6fb1e5e-page.jpg"                         length="1412846"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>भिगवणमध्ये फायनान्स कंपनीला साडेपाच लाखांचा चुना; हफ्ते गोळा केले मात्र संस्थेत भरलेच नाहीत</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>निलेश मोरे </p>
<p>भिगवण :  परिसरातील महिला बचत गटांना कर्ज पुरवठा करणाऱ्या भिगवण येथील एका खाजगी फायनान्स कंपनीत वसुली अधिकाऱ्यानेच (एजंट) लाखो रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात फलटण येथील एजंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र चंद्रकांत घोलप (रा. सोनगाव बंगला, ता. फलटण, जि. सातारा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एजंटचे नाव आहे. याबाबत सोमनाथ बाबू भोंडवे (वय ३४, रा. भिगवण, ता. इंदापूर) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ६६ महिलांकडून रोख आणि ऑनलाईन स्वरूपात एकूण ५ लाख ६९ हजार ५०८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<p>पोलिसांनी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>निलेश मोरे </p>
<p>भिगवण :  परिसरातील महिला बचत गटांना कर्ज पुरवठा करणाऱ्या भिगवण येथील एका खाजगी फायनान्स कंपनीत वसुली अधिकाऱ्यानेच (एजंट) लाखो रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात फलटण येथील एजंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेंद्र चंद्रकांत घोलप (रा. सोनगाव बंगला, ता. फलटण, जि. सातारा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एजंटचे नाव आहे. याबाबत सोमनाथ बाबू भोंडवे (वय ३४, रा. भिगवण, ता. इंदापूर) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ६६ महिलांकडून रोख आणि ऑनलाईन स्वरूपात एकूण ५ लाख ६९ हजार ५०८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<p>पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमनाथ भोंडवे हे भिगवण येथील 'सी कॉमर्स मार्केट सिव्हीसेसे प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. ही कंपनी ग्रामीण भागातील गरजू महिलांना बचत गटांमार्फत व्यवसायासाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांचे कर्ज १.३ टक्के व्याजाने वाटप करण्याचे काम करते. या संस्थेने कर्ज घेतलेल्या महिलांकडून साप्ताहिक अथवा मासिक हफ्त्यांची वसुली करण्यासाठी एजंट नेमले होते. १४ मे २०२५ रोजी कंपनीने सुरेंद्र घोलप (रा. सोनगाव बंगला, ता. फलटण, जि. सातारा) याला भिगवण शाखेत वसुली अधिकारी म्हणून कामावर ठेवले होते. त्याच्यावर भिगवण, कर्जत, राशीन, करमाळा, राजेगाव, कुसेगाव आणि बारामती परिसरातील ६६ कर्जदार महिलांकडून कर्जाची मुद्दल व व्याज गोळा करून ते संस्थेच्या खात्यात जमा करण्याची मुख्य जबाबदारी होती.</p>
<p>सुरेंद्र घोलप याने सुरुवातीला नीट काम केले. मात्र, दि. १४ मे ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत त्याने ६६ महिलांकडून रोख आणि ऑनलाईन स्वरूपात एकूण ५ लाख ६९ हजार ५०८ रुपयांची वसुली केली. परंतु, ही मोठी रक्कम कंपनीच्या बँक खात्यात भरलीच नाही. आरोपी सुरेंद्र घोलप हा कंपनीला कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि कसलाही आर्थिक हिशोब न देता अचानक कामावरून पळून गेला. कंपनीच्या व्यवस्थापनाने त्याच्या मोबाईल नंबरवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने स्वतःचा फोन कायमचा बंद करून ठेवला होता.<br />संशय आल्याने शाखा व्यवस्थापक सोमनाथ भोंडवे यांनी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी कंपनीचे जुने रेकॉर्ड तपासले, तेव्हा अनेक महिलांचे हप्ते थकल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ कर्जदार महिलांशी थेट संपर्क साधला, तेव्हा सर्व महिलांनी एजंट सुरेंद्र घोलप याच्याकडे वेळेवर पैसे भरल्याचे सांगितले आणि त्यांच्याकडे पावतीही होती. दरम्यान, कंपनीच्या वतीने शाखा व्यवस्थापक सोमनाथ भोंडवे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून भिगवण पोलीस ठाण्यात आरोपी सुरेंद्र चंद्रकांत घोलप (रा. फलटण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार महेश उगले पुढील तपास करीत आहेत.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17113/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17113/maha</guid>
                <pubDate>Sat, 06 Jun 2026 19:42:24 +0530</pubDate>
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>लाख खरेदीसाठी गेलेल्या व्यवसायीकाचा खून ;गोरेगाव तालुक्यातील बोरगाव झुडपी-जंगल शिवारातील घटना </title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p><p>गोंदिया : 6 जून लाख खरेदीसाठी घरून गेलेल्या लाख व्यवसायीकाचा काठीने डोक्यावर चेहर्‍यावर वार करून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील बोरगाव परिसरातील झुडपी-जंगल शिवरात उघडकीस आली. बाबूलाल दुलीचंद पटले (60) रा. बाघोली ता. गोरेगाव असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गोरेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बघोली येथील बाबूलाल पटले हे 5 जून रोजी सकाळी सुमारे 7 वाजता नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने लाख खरेदीसाठी घरातून निघाले होते. मात्र, दुपारपर्यंत ते घरी परतले नाहीत. दरम्यान, गावातील नवरलाल सोनवणे यांनी पटले यांची मोटारसायकल बोरगाव शेतशिवार परिसरात उभी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17111/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260606_193553.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p><p>गोंदिया : 6 जून लाख खरेदीसाठी घरून गेलेल्या लाख व्यवसायीकाचा काठीने डोक्यावर चेहर्‍यावर वार करून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील बोरगाव परिसरातील झुडपी-जंगल शिवरात उघडकीस आली. बाबूलाल दुलीचंद पटले (60) रा. बाघोली ता. गोरेगाव असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गोरेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बघोली येथील बाबूलाल पटले हे 5 जून रोजी सकाळी सुमारे 7 वाजता नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीने लाख खरेदीसाठी घरातून निघाले होते. मात्र, दुपारपर्यंत ते घरी परतले नाहीत. दरम्यान, गावातील नवरलाल सोनवणे यांनी पटले यांची मोटारसायकल बोरगाव शेतशिवार परिसरात उभी असल्याचे त्यांच्या नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. रात्री सुमारे 12.30 वाजताच्या सुमारास बोरगाव येथील झुडपी जंगल परिसरात, रस्त्यापासून अंदाजे 200 मीटर अंतरावर बाबूलाल पटले यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची पाहणी केली असता त्यांच्या चेहर्‍यावर, कानावर व डोक्यावर गंभीर जखमा असल्याचे दिसून आले. दरम्यान, अमित बाबूलाल पटले (30) रा. बघोली यांनी गोरेगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. तक्रारीवरून कुणीतरी अज्ञात व्यक्तीने काठीसारख्या वस्तूने मारहाण करून बाबूलाल पटले यांचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच गोरेगावचे ठाणेदार चंद्रकांत काळे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठून पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. दरम्यान, गोरेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत भुते करीत आहेत.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17111/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17111/maha</guid>
                <pubDate>Sat, 06 Jun 2026 19:39:10 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260606_193553.jpg"                         length="305143"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>विमानतळ भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती; शेतकऱ्यांना लेखी आश्वासन, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>गडचिरोली : दि. ५ प्रस्तावित गडचिरोली विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात जिल्हा मुख्यालयात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल घेत राज्याचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांशी रात्री उशिरापर्यंत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी विमानतळ भूसंपादनासंदर्भातील पुढील प्रक्रिया सध्या तात्पुरती स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल, असे आश्वासन दिले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्रही आंदोलक शेतकऱ्यांना देण्यात आले.</p>
<p>यावेळी सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलनाची</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17107/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260606_083600.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>गडचिरोली : दि. ५ प्रस्तावित गडचिरोली विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात जिल्हा मुख्यालयात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल घेत राज्याचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांशी रात्री उशिरापर्यंत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी विमानतळ भूसंपादनासंदर्भातील पुढील प्रक्रिया सध्या तात्पुरती स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल, असे आश्वासन दिले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्रही आंदोलक शेतकऱ्यांना देण्यात आले.</p>
<p>यावेळी सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलनाची परिस्थिती व चर्चेतील मुद्द्यांची माहिती दिली. यावेळी घेण्यात आलेल्या निर्णयाशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहमती दर्शविल्याचे त्यांनी सांगितले. गडचिरोली येथे विमानतळ उभारणीसाठी शिरापूर चक, गुरुवळा, हिरापूर आणि राखी या गावांमधील सरकारी, खाजगी तसेच वन विभागाच्या अखत्यारितील एकूण ३११.८१ हेक्टर आर जमीन संपादित करण्यासाठी राज्य शासनाने १२ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये १०४ कोटी ४८ लाख ६४ हजार २३९ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान केली आहे. या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते.</p>
<p>आंदोलनस्थळी उपस्थित शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधताना ॲड. जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, शासन विकासाच्या बाजूने असले तरी स्थानिक नागरिकांच्या भावना आणि शेतकऱ्यांच्या हितालाही तितकेच महत्त्व देते. त्यामुळे विमानतळ भूसंपादनासंदर्भातील पुढील कार्यवाही सध्या थांबविण्यात येत असून सर्व संबंधित बाबींचा सखोल विचार करून मुख्यमंत्री स्तरावर चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. ते म्हणाले की, नागरिकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केले असून शासन जनभावनांचा पूर्ण आदर करते. कोणतेही काम बळजबरीने करण्याची शासनाची भूमिका नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असून विकास आणि लोकहित यांचा समतोल राखण्यावर भर दिला आहे.</p>
<p>यावेळी त्यांनी यापूर्वीच्या विमानतळ प्रकल्पाचा दाखला देत सांगितले की, यापूर्वीही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने विमानतळ प्रकल्पाचे स्थलांतर केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याबाबत शासनाची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिली आहे. यावेळीही शेतकऱ्यांचे म्हणणे आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी  स्पष्ट केले.</p>
<p>यासोबतच प्रस्तावित चामोर्शी औद्योगिक वसाहतीच्या टप्पा पाच अंतर्गत लॉईड्ससाठी तसेच जेएसडब्ल्यूसाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. भूसंपादन अधिसूचनेनुसार सुरू असलेल्या या प्रक्रियेत संबंधित नागरिक व शेतकऱ्यांना हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुढील कार्यवाही स्थगित राहून वाढीव कालावधीत सर्व संबंधित बाबींवर विचार करून पुढील निर्णय घेण्यास वाव मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याशी चर्चा करून घेतील घेतील. तोपर्यंत आहे त्या टप्प्यावर प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचे लेखी आश्वासन  देण्यात आले या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान शेतकरी प्रतिनिधींशी टप्प्याटप्प्याने जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17107/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17107/maha</guid>
                <pubDate>Sat, 06 Jun 2026 08:39:24 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260606_083600.jpg"                         length="639557"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 6 June 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 6 June 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1606/aadhunik-kesari-6-june-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-06/6a23000e2b6ce-page.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1606/aadhunik-kesari-6-june-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1606/aadhunik-kesari-6-june-2026</guid>
                <pubDate>Sat, 06 Jun 2026 01:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/6a23000e2b6ce-page.jpg"                         length="1200800"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>पिंपरी शिवारातील शेततळ्यात चौदा वर्षीय साई घुनावत मृतावस्थेत आढळला; आई-वडिलांचा घातपाताचा आरोप खुलताबाद तालुक्यात खळबळ एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने हळहळ</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>किशोर जाधव </p>
<p>खुलताबाद :  तालुक्यातील पिंपरी शिवारात गुरुवारी (दि. ४ जुलै) दुपारी १ वाजेच्या सुमारास एका शेततळ्यात चौदा वर्षीय मुलगा मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. साई बाबुलाल घुणावत (वय १४) असे मृत मुलाचे नाव आहे.<br />मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील गट क्रमांक ८० मधील शेतकरी सुकलाल भिका महेर यांच्या शेतातील शेततळ्यात साईचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह पुढील तपासासाठी ताब्यात घेतला. साई हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या अचानक झालेल्या</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17104/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260605_125603.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>किशोर जाधव </p>
<p>खुलताबाद :  तालुक्यातील पिंपरी शिवारात गुरुवारी (दि. ४ जुलै) दुपारी १ वाजेच्या सुमारास एका शेततळ्यात चौदा वर्षीय मुलगा मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. साई बाबुलाल घुणावत (वय १४) असे मृत मुलाचे नाव आहे.<br />मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील गट क्रमांक ८० मधील शेतकरी सुकलाल भिका महेर यांच्या शेतातील शेततळ्यात साईचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह पुढील तपासासाठी ताब्यात घेतला. साई हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, साईच्या आई-वडिलांनी या घटनेबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार बीट जमादार राकेश आव्हाड करीत आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17104/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17104/maha</guid>
                <pubDate>Fri, 05 Jun 2026 12:59:27 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260605_125603.jpg"                         length="270295"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>रोहित दळवी </p>
<p>पुणे, दि. 4 : ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील एक सुसंस्कृत,अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “अनंतराव थोपटे यांनी दीर्घकाळ भोर मतदारसंघाचे प्रभावी नेतृत्व केले. सहा वेळा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. राज्य मंत्रिमंडळात विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी ग्रामीण विकास, शेती, पायाभूत सुविधा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत सातत्याने कार्य केले. त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांनी लोकसंग्रह, साधेपणा आणि जनसेवा ही मूल्ये जपली. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे व्यक्तिमत्त्व</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17101/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260604_221252.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>रोहित दळवी </p>
<p>पुणे, दि. 4 : ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील एक सुसंस्कृत,अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, “अनंतराव थोपटे यांनी दीर्घकाळ भोर मतदारसंघाचे प्रभावी नेतृत्व केले. सहा वेळा आमदार म्हणून निवडून येत त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. राज्य मंत्रिमंडळात विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी ग्रामीण विकास, शेती, पायाभूत सुविधा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत सातत्याने कार्य केले. त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांनी लोकसंग्रह, साधेपणा आणि जनसेवा ही मूल्ये जपली. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे व्यक्तिमत्त्व हे संयमी, सर्वसमावेशक आणि लोकहिताला प्राधान्य देणारे होते. विविध राजकीय पक्षांतील नेत्यांशी त्यांनी जपलेले स्नेहसंबंध आणि राजकारणातील सभ्य परंपरा कायम स्मरणात राहतील.त्यांच्या निधनाने केवळ भोर तालुक्याचेच नव्हे, तर पुणे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. थोपटे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना करते, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17101/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17101/maha</guid>
                <pubDate>Fri, 05 Jun 2026 07:40:11 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260604_221252.jpg"                         length="68114"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 5 June 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 5 June 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1605/aadhunik-kesari-5-june-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-06/6a21a9fe40f2d-page.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1605/aadhunik-kesari-5-june-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1605/aadhunik-kesari-5-june-2026</guid>
                <pubDate>Fri, 05 Jun 2026 01:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/6a21a9fe40f2d-page.jpg"                         length="1596374"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>अरुण लाखानी यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड; आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून अभिनंदन</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण लाखानी यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडीबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी अरुण लाखानी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.</p>
<p>विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अरुण लाखानी यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शैलेश अग्रवाल आणि सुधीरचंद्र कोठारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने अरुण लाखानी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. निवडणूक</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17096/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img-20260604-wa0076.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण लाखानी यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडीबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी अरुण लाखानी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.</p>
<p>विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अरुण लाखानी यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शैलेश अग्रवाल आणि सुधीरचंद्र कोठारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने अरुण लाखानी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची निवड अधिकृतरीत्या घोषित केली.</p>
<p><br />    या निवडीमुळे वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विविध स्तरातून लाखानी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दीर्घकाळ काम करताना त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच विकासाभिमुख राजकारणासाठी केलेले योगदान लक्षात घेता त्यांची विधान परिषदेसाठी झालेली निवड ही पक्षाच्या विश्वासाची पावती असल्याचे मानले जात आहे.<br />  आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या अभिनंदन संदेशात म्हटले आहे की, “अरुण लाखानी यांची विधान परिषदेवर झालेली बिनविरोध निवड ही भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक ताकदीची आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमांची पावती आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या विकासासाठी निश्चितच होईल. विधान परिषदेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील, असा मला विश्वास आहे.” यावेळी आमदार जोरगेवार यांनी अरुण लाखानी यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या माध्यमातून या तीनही जिल्ह्यांच्या विकासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी अरुण लाखानी यांचे अभिनंदन करून आनंदोत्सव साजरा केला.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17096/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17096/maha</guid>
                <pubDate>Thu, 04 Jun 2026 14:36:17 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img-20260604-wa0076.jpg"                         length="97082"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>विनानंबर रेती टिप्परची वृद्धाला जोरदार धडक; पांग्री उगले येथील ८५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>बाळासाहेब भोसले</p>
<p>सिदखेडराजा : रेतीची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ३ जून रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास शेलगाव राऊत फाट्याजवळ घडली. काशीराम राठोड (वय ८५, रा. पांग्री उगले) असे मृत वृद्धाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काशीराम राठोड हे शेलगाव राऊत फाट्याजवळ महामार्ग ओलांडत असताना रेती घेऊन जाणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, ते हवेत उडून खाली कोसळले व गंभीर जखमी झाले.</p>
<p>घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीस धाव घेत त्यांना उपचारासाठी जालना येथे हलविले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.</p>
<p>विशेष</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17093/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260604_133520.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>बाळासाहेब भोसले</p>
<p>सिदखेडराजा : रेतीची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ३ जून रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास शेलगाव राऊत फाट्याजवळ घडली. काशीराम राठोड (वय ८५, रा. पांग्री उगले) असे मृत वृद्धाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काशीराम राठोड हे शेलगाव राऊत फाट्याजवळ महामार्ग ओलांडत असताना रेती घेऊन जाणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, ते हवेत उडून खाली कोसळले व गंभीर जखमी झाले.</p>
<p>घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीस धाव घेत त्यांना उपचारासाठी जालना येथे हलविले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.</p>
<p>विशेष म्हणजे, अपघातास कारणीभूत ठरलेले रेती वाहतूक करणारे टिप्पर विनानंबरचे असल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झालेली नव्हती.</p>
<p>दरम्यान, हिवरखेड पूर्णा, राहेरी दुसरबीड तसेच परिसरातील इतर भागांतून रेतीची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची चर्चा आहे. विना रॉयल्टी  वाहतूक करत असल्यामुळे हे टिप्पर वाले भरधाव वेगाने चालतात. महसूल प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. प्रशासनाचा वरदहस्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अवैध्य रेती वाहतूक सुरू आहे. याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रेती तस्करीशी संबंधित वाहनांमुळे यापूर्वीही अनेक गंभीर अपघात घडले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याचे नागरिकांनी सांगितले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17093/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17093/maha</guid>
                <pubDate>Thu, 04 Jun 2026 13:37:50 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260604_133520.jpg"                         length="76471"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 4 June 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 4 June 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1604/aadhunik-kesari-4-june-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-06/6a2065f8d4aa4-page.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1604/aadhunik-kesari-4-june-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1604/aadhunik-kesari-4-june-2026</guid>
                <pubDate>Thu, 04 Jun 2026 01:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/6a2065f8d4aa4-page.jpg"                         length="1394221"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>शेखर गोरे नाराज; ९ जूनला कार्यकर्त्यांची बैठक, पुढील भूमिकेकडे लक्ष</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>सचिन सरतापे </p>
<p>म्हसवड : सातारा-सांगली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून धैर्यशील कदम यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर शेखर गोरे यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री यांनी यापूर्वी विधानपरिषद आमदारकीबाबत दिलेला शब्द पाळला नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.</p>
<p>शेखर गोरे हे सातारा-सांगली मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र अंतिम टप्प्यात धैर्यशील कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने गोरे समर्थकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत पुढील राजकीय भूमिका निश्चित करण्यासाठी शेखर गोरे यांनी ९ जून रोजी कुलकजाई फार्म हाऊस येथे कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या जाणार असून आगामी राजकीय वाटचाल, संघटनात्मक भूमिका</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17089/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img-20260603-wa0161.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>सचिन सरतापे </p>
<p>म्हसवड : सातारा-सांगली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून धैर्यशील कदम यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर शेखर गोरे यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री यांनी यापूर्वी विधानपरिषद आमदारकीबाबत दिलेला शब्द पाळला नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.</p>
<p>शेखर गोरे हे सातारा-सांगली मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र अंतिम टप्प्यात धैर्यशील कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने गोरे समर्थकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत पुढील राजकीय भूमिका निश्चित करण्यासाठी शेखर गोरे यांनी ९ जून रोजी कुलकजाई फार्म हाऊस येथे कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या जाणार असून आगामी राजकीय वाटचाल, संघटनात्मक भूमिका आणि निवडणुकीसंदर्भातील निर्णय यावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे या बैठकीकडे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शेखर गोरे नेमकी कोणती भूमिका घेणार, महायुतीसोबत राहणार की स्वतंत्र भूमिका जाहीर करणार, याबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. ९ जून रोजी होणाऱ्या बैठकीनंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17089/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17089/maha</guid>
                <pubDate>Wed, 03 Jun 2026 19:54:07 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img-20260603-wa0161.jpg"                         length="41752"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>गुगल सर्चचा कायापालट; शोधापासून संवादाकडे..!</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>मुंबई : आपण सर्वजण गुगल सर्चचा विपुल वापर करतो. मी तर तब्बल गेल्या २६ वर्षांपासून  याचा खूप वापर करत आहे. प्रारंभीच्या काळातील याहू, नेटस्केप नेव्हीगेटर, वेब क्रॉलर, गोफर आदींसारख्या प्रतिस्पर्ध्यांना गारद करत गुगलने सर्चमध्ये एकछत्री अंमल प्रस्थापित केला. अर्थात, याचमुळे अब्जावधी इंटरनेट युजर्ससाठी गुगलचा सर्च बॉक्स जीवाभावाचा बनला. हाच सर्वांचा चिरपरिचीत सर्च बॉक्स आता आमूलाग्र बदलणार असून याची नांदी आय/ओ २०२६ या वार्षीक परिषदेत झडली आहे. याचा तुमच्या-आमच्यासह सर्वांच्या वापरावर विलक्षण परिणाम होणार आहे.</p>
<p>*शेखर पाटील* </p>
<p>इंटरनेटच्या विश्वात अब्जावधी वेब पेजेस असून यातील युजरला हवी असणारी अचूक माहिती काढून देण्यात गुगलची बरोबरी कुणी करू शकली नाही. गुगलने</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17087/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img-20260603-wa0154.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>मुंबई : आपण सर्वजण गुगल सर्चचा विपुल वापर करतो. मी तर तब्बल गेल्या २६ वर्षांपासून  याचा खूप वापर करत आहे. प्रारंभीच्या काळातील याहू, नेटस्केप नेव्हीगेटर, वेब क्रॉलर, गोफर आदींसारख्या प्रतिस्पर्ध्यांना गारद करत गुगलने सर्चमध्ये एकछत्री अंमल प्रस्थापित केला. अर्थात, याचमुळे अब्जावधी इंटरनेट युजर्ससाठी गुगलचा सर्च बॉक्स जीवाभावाचा बनला. हाच सर्वांचा चिरपरिचीत सर्च बॉक्स आता आमूलाग्र बदलणार असून याची नांदी आय/ओ २०२६ या वार्षीक परिषदेत झडली आहे. याचा तुमच्या-आमच्यासह सर्वांच्या वापरावर विलक्षण परिणाम होणार आहे.</p>
<p>*शेखर पाटील* </p>
<p>इंटरनेटच्या विश्वात अब्जावधी वेब पेजेस असून यातील युजरला हवी असणारी अचूक माहिती काढून देण्यात गुगलची बरोबरी कुणी करू शकली नाही. गुगलने पेजरँक अल्गोरिदमच्या माध्यमातून बिनचूक माहिती देण्याची प्रणाली विकसित केली असून गत पाव शतकात याचा अब्जावधी युजर्सला लाभ झाला. यात कुणालाही हवी असणाऱ्या माहितीचा कि-वर्ड गुगलच्या सर्च बॉक्समध्ये टाकताच क्षणार्धात त्या व्यक्तीला त्या टर्मशी संबंधीत माहितीच्या लिंक्स दिसू लागतात. यातील  पहिल्या पेजवर दहा लिंक असून नंतर प्रत्येकी दहा लिंक्सचे पेजेस युजरसमोर  उघडतात. आधी फक्त वेबपेजेसची माहिती देणाऱ्या गुगलचा गत सत्तावीस वर्षात  प्रचंड विस्तार झाला. यामुळे यात आता वेब पेजेससह प्रतिमा, व्हिडीओ, बातम्या, मॅप्स, पुस्तके, शॉपींग आदींची बिनचूक माहिती मिळते. गुगल आता हीच आपली प्रणाली मुळापासून बदलण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.</p>
<p>https://shekharpatil.in</p>
<p>खरं तर, डेटाच्या विशालकाय महासागरात गुगलने एक वाटाड्या आणि दीपस्तंभ म्हणून आपली भूमिका अतिशय चोखपणे पार पाडली आहे. यामुळे केवळ युजर्सला माहितीच मिळाली नाही तर यातून आधुनिक डिजिटल अर्थव्यस्था देखील आकारास आली. त्याने  'सर्च-क्लिक-ब्राउझ' ही वर्तणूक निर्माण केली, जिने सामूहिक मानवी अनुभवाशी असलेल्या आपल्या संवादाला परिभाषित केले. एकीकडे गुगलचा प्रचंड पटीत विस्तार होत असतांनाच युजर्सला अचूक माहिती मिळण्यात अडचणी निर्माण होऊ  लागल्या. जगभरातील हुशार मंडळी कमअस्सल मजकूराला गुगलच्या अल्गोरिदमशी  सुसंगत करत पेजरँकमध्ये पुढे जाऊ लागल्याने युजर्सची कुचंबणा झाली.</p>
<p>यातच चॅटजीपीटीसारख्या एआय टुल्सचे आगमन झाले. ज्यामुळे युजरला संवादात्मक पध्दतीत सर्च टर्मची माहिती मिळू लागल्याने युजर तिकडे वळला. याची दखल घेत गुगलने देखील बदल स्वीकारले.  आधी सर्च जनरेटीव्ह एक्सपेरियन्स आणि  नंतरच्या काळात एआय ओव्हरव्ह्यूज सारख्या फिचर्सच्या माध्यमातून आपल्याला  याची चुणूक दिसली होती. आता गुगलने याचाही पुढचा टप्पा गाठण्याची तयारी सुरू केली आहे.</p>
<p>खालील व्हिडीओत पहा गुगलच्या बदलांची झलक !</p>
<p>https://youtu.be/p6EBMG8OEBI?si=WQO6WUt1XMz8OmDb</p>
<p>आय/ओ परिषदेच गुगलचा सर्च बॉक्स  आमूलाग्र पध्दतीत बदलणार असल्याची घोषणा करण्यात आली.  वास्तविक पाहता  गुगलने आपल्या सर्च बॉक्समध्ये आजवर बदल केला नव्हता. आता मात्र गुगलचा आत्मा असणारा सर्च बॉक्सच आमूलाग्र बदलणार आहे. आधी आपण टेक्स्टमध्ये सर्च  करून माहिती मिळवत होतो. यापुढे शब्दांच्या सोबतच प्रतिमा, व्हिडीओ, ऑडिओ आदींचा उपयोग करून देखील माहिती मिळवता येणार आहे. अर्थात, ही माहिती संवादात्मक स्वरूपात मिळेल. म्हणजे मी जळगावबाबत माहिती विचारली असता, गुगल तात्काळ जळगावशी संबंधीत माहितीचा संक्षीप्त गोषवारा मला सादर करेल. यात मला अजून काय हवे ? याबाबत मी संवाद साधून माहिती मिळवू शकेल. </p>
<p>हा बदल इतका मोठा आहे की, इंटरनेटच्या इतिहासात तो “मोबाईल इंटरनेट क्रांती”  किंवा “सोशल मीडिया क्रांती” इतकाच प्रभावशाली मानला जात आहे. आज सर्चचा अर्थ फक्त शोध घेणे राहिलेला नाही; तो “उत्तर मिळवणे” असा झाला आहे. या बदलामुळे वेबसाइट्स, पत्रकारिता, ब्लॉगिंग, जाहिरात, ई-कॉमर्स, एसईओ, सोशल मीडिया, शिक्षण, डिजिटल अर्थव्यवस्था आणि अगदी मानवी विचार करण्याची पद्धतदेखील बदलत आहे. ही गोष्ट सामान्य वापरकर्त्यांसाठी अतिशय सोयीची वाटते. कारण वेळ वाचतो. माहिती संक्षिप्त आणि स्पष्ट मिळते. पण यामुळे इंटरनेटच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. कारण इंटरनेटची पारंपरिक रचना “ट्रॅफिक”वर आधारित होती. वेबसाइट्स लेख लिहायच्या, गुगल त्या  वेबसाइट्सना ट्रॅफिक द्यायचे, आणि त्या ट्रॅफिकमधून जाहिरात महसूल मिळायचा. आता मात्र कोणत्याही युजरला वेबसाइटवर जाण्याची गरजच उरत नाही.</p>
<p>यामुळे सर्वात मोठा फटका बसत आहे स्वतंत्र ब्लॉगर्स, न्यूज वेबसाइट्स आणि कंटेंट क्रिएटर्सना. कारण अनेक वर्षे त्यांनी गुगलसाठी कंटेंट तयार केला. पण आता  एआय त्या सर्व लेखांमधून माहिती घेऊन थेट उत्तर तयार करत आहे. याचा अर्थ असा की, आपला कंटेंट असून देखील युजर्स आपल्या वेबसाइटवर येतच नाही.  किंबहुना त्यांच्या येण्याचा मार्ग गुगलच्या बदलामुळे अवघड बनला आहे. याचाच अर्थ असा की, गुगलच्या नवीन अवताराचा युजरला मोठा लाभ होणार असून त्याला हवी ती उत्तरे अचूकपणे मिळण्यास मदत होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला जगभरातील कोट्यवधी वेबसाईटस् आणि कंटेंट क्रियेटर्स यांच्या मार्गात मात्र अडसर निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे.  </p>
<p>गुगलच्या बदलामुळे इंटरनेट हळूहळू “वेबसाइट-आधारित” मॉडेलमधून “उत्तर-आधारित” प्रणालीत प्रवेश करत आहे. पूर्वी इंटरनेटवर नेव्हिगेशन महत्त्वाचे होते. आता “संवाद” महत्त्वाचा होत आहे. हे बदल अतिशय व्यापक असल्यामुळे भविष्यात वेबसाइट्सची रचना देखील बदलू शकते. आज वेबसाइट्स दोन प्रकारात विभागल्या जात आहेत. पहिल्या त्या ज्या फक्त माहिती देतात. दुसऱ्या त्या ज्या अनुभव देतात. माहिती देणाऱ्या वेबसाइट्सना एआय सहजपणे बदलू शकतो. पण अनुभव देणाऱ्या वेबसाइट्स - जसे समुदाय, व्हिडिओ, प्रत्यक्ष सेवा, इंटरॅक्टिव्ह साधने, विश्लेषणात्मक लेख, मानवी दृष्टिकोन यांना एआय बदलू न शकल्यामुळे त्यांचे महत्व वाढीस लागण्याची शक्यता आहे. </p>
<p>आज बहुतांश वेबसाईट या माहिती देणाऱ्या असल्या तरी भविष्यातील वेबसाईट या संवादात्मक स्वरूपातील असतील असे तज्ज्ञांचे मत आहे. गुगलमधील हे बदल पत्रकारितेच्या मूळावर येणारे आहेत. कारण जर वेबसाईटपर्यंत युजर्सच पोहचणार नाहीत तर त्यांना ट्रॅफीक आणि यातून  उत्पन्न देखील मिळणार नाही. डिजीटल माध्यमामुळे आधीच मेनस्ट्रीम मीडियावर विपरीत परिणाम झाला असतांना आता गुगलच्या बदलांमुळे माध्यमांच्या समोरील आव्हान हे अजून कठीण होणार आहे. याहून महत्वाची बाब म्हणजे या बदलांमुळे युजर्सला अतिशय अचूक माहिती सहजसोप्या प्रवाही व संवादात्मक स्वरूपात मिळणारी असली तरी याचे संपादन हे गुगलचा एआय अल्गोरीदम करणार असल्याने ते निरपेक्ष असेलच याची खात्री कुणालाही देता येणार नाही. </p>
<p>गुगल सर्चमधील अजून अतिशय बाल्यावास्थेत असलेला एक बदल म्हणजे आता एआय एआय एजंट हे देखील युजर्सच्या मदतीला येणार आहेत. यात पहिल्यांदा इन्फॉर्मेशन एजंट सादर करण्यात आले असून ते युजरची आवड-निवड लक्षात घेऊन त्याला हवी असणारी माहिती जमा करून ती सुटसुटीत स्वरूपात सादर करेल.  विशेष बाब म्हणजे हे काम अहोरात्र सुरू राहणार असून युजर ऑनलाईन नसतांना देखील हा एजंट त्याचे काम करत राहील. याच्याच पुढील टप्पा देखील लवकरच येणार आहे. यात समजा मी जळगावहून मुंबईला जाण्याचे ट्रेनचे तिकिट शोधतोय, तर गुगल फक्त माहितीच देणार नाही, तर माझ्या वतीने माझा एजंट थेट तिकिट खरेदीचेही काम करू शकणार आहे. म्हणजेच गुगलचा प्रवास हा शोधाकडून संवादाकडे असा होत असतांनाच पुढील टप्पा हा मदतनीसाचा देखील राहणार असल्याचे आपल्याला समजून घ्यावे लागेल.</p>
<p>भविष्यातील इंटरनेट कदाचित अधिक वैयक्तिक असेल. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे उत्तर,  वेगळी माहिती आणि वेगळा अनुभव तयार केला जाईल. एआय प्रत्येक युजरची आवड, भाषा, स्थान, सवयी आणि उद्दिष्टे समजून घेईल. म्हणजेच इंटरनेट सार्वत्रिक नसून पर्सनलाईज्ज म्हणजे “व्यक्तिनिष्ठ” होऊ शकते. भारतातील संदर्भात पाहिले, तर हा बदल आणखी मोठा ठरू शकतो. कारण भारतात अनेक लोक प्रथमच इंटरनेट वापरत आहेत आणि  त्यांच्यासाठी एआय-आधारित संवाद सर्चपेक्षा अधिक नैसर्गिक वाटतो. स्थानिक भाषांमधील एआय सर्चमुळे इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. मराठी, हिंदी, तमिळ, बंगाली किंवा इतर भाषांमधील वापरकर्त्यांना आता इंग्रजीवर  अवलंबून राहावे लागणार नाही.</p>
<p>यामुळे प्रादेशिक कंटेंटला मोठी संधी आहे. अलीकडेच गुगलने आपल्या कि-बोर्डमध्ये अहिराणी बोलीस दिलेले स्थान हे बाबत लक्षणीय मानता येईल. पण त्याचवेळी गुणवत्तेचे आव्हानदेखील आहे. कारण एआयला योग्य आणि समृद्ध स्थानिक भाषिक डेटा हवा असतो. त्यामुळे स्थानिक पत्रकारिता, सांस्कृतिक लेखन आणि प्रादेशिक ज्ञान यांचे मूल्य वाढू शकते. ज्या  प्रकारे मुद्रणयंत्राने ज्ञानाचा प्रसार बदलला, रेडिओने संवाद बदलला, टेलिव्हिजनने माहितीचे स्वरूप बदलले आणि सोशल मीडियाने समाजाचे मानसशास्त्र बदलले, त्याच प्रकारे एआय-संचालित सर्च इंटरनेटची पुढची व्याख्या ठरवत आहे.</p>
<p>आणि म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न “गुगल कसे बदलत आहे?” हा नसून - “या बदलानंतर इंटरनेट कसे दिसेल?” हा आहे. कदाचित भविष्यात इंटरनेटवर कमी क्लिक असतील, पण अधिक संवाद असतील. कमी वेबसाइट्स उघडल्या जातील, पण अधिक थेट उत्तरे मिळतील. कमी माहिती वाचली जाईल, पण अधिक  संक्षिप्त निष्कर्ष मिळतील. आणि त्या जगात मानवी सर्जनशीलता, विश्वासार्हता आणि मौलिकता यांची किंमत पूर्वीपेक्षा अधिक असेल. कारण  एआय माहिती निर्माण करू शकतो, पण अर्थ निर्माण करण्याची क्षमता अजूनही माणसाकडेच आहे.  </p>
<p>गेल्या तीन दशकात आपण इंटरनेटला अनेकदा रूप बदलताना पाहिले आहे. वेब १.० हे केवळ माहिती वाचण्याचे साधन होते, वेब २.० ने सोशल मीडिया आणि कन्टेंट निर्मितीच्या माध्यमातून युझर्सना संवाद साधण्याची संधी दिली. वेब ३.० अर्थात सेमेंटिक वेब मध्ये माहितीचे विकेंद्रीकरण झाले. तर आता आपण वेबच्या विकासाच्या ४.० म्हणजे चौथ्या टप्प्यात असतांना मानव आणि मशीन यांच्यातील संवादाच्या युगात प्रवेश करत आहोत, त्याला 'एआय-चालित वेब' म्हणता येईल. </p>
<p>गुगल सर्चमधील हे बदल केवळ एका सर्च इंजिनचे परिवर्तन नसून, ते संपूर्ण इंटरनेटला एका नव्या साच्यात बसवत आहेत. हे नवे इंटरनेट अधिक हुशार, वेगवान  आणि थेट उत्तरे देणारे आहे, पण त्याच वेळी ते मूळ कन्टेंट क्रिएटर्ससाठी आव्हानात्मक आहे. या नव्या डिजिटल जगात टिकून राहण्यासाठी केवळ माहिती देणे पुरेसे नाही, तर ती माहिती अत्यंत विश्वासार्ह, सखोल आणि मानवी अनुभवाने समृद्ध असणे गरजेचे आहे. इंटरनेट बदलत आहे, आणि त्यासोबतच तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आपली संस्कृतीही एका नव्या उंचीवर पोहोचत आहे.</p>
<p>गुगल  सर्चमधील हे बदल म्हणजे केवळ एक तांत्रिक सुधारणा नसून माहितीशी असलेल्या आपल्या नात्याला आमूलाग्र बदलून टाकणारी आहे. इंटरनेट आता 'स्थिर पानांच्या' जगातून 'जिवंत आणि प्रवाही संवादाच्या' जगात प्रवेश करत आहे. जरी एआय आपल्याला वेगाने माहिती पुरवत असला आणि निष्कर्ष काढून देत असला, तरी त्या माहितीला 'अर्थ' देण्याचे काम मानवी प्रज्ञाच करू शकते. भविष्यातील इंटरनेटमध्ये 'विश्वास' हेच सर्वात मौल्यवान चलन ठरेल. माहितीच्या या अथांग प्रवाहात एआय आपल्याला वेग देऊ शकतो, परंतु दिशा देण्याचे आणि अनुभवाचा अर्थ लावण्याचे सामर्थ्य केवळ मानवी सर्जनशीलतेतच असेल. मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील हा सुसंवादच येणाऱ्या 'नव्या इंटरनेट'चा भवितव्य ठरवेल. तूर्तास गुगलचा होणारा कायापालट आपण सर्वांनी डोळसपणे अनुभवावा हेच उत्तम !</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17087/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17087/maha</guid>
                <pubDate>Wed, 03 Jun 2026 19:49:47 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img-20260603-wa0154.jpg"                         length="386573"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>परतूर शहरात व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करून पैशाची बॅग  पळवण्याचा प्रयत्न आरोपी इस्पितळात तर आरोपी फरार </title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p><p>परतूर : (वा.) शहरात कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून व्यापाऱ्यांवर होणारे जीवघेणे हल्ले आणि वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. <br />मंगळवारी संध्याकाळी 8 च्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात भर बाजारपेठेत प्रतिष्ठित व्यापारी तथा होलानी ट्रेडर्सचे मालक श्री. पंकज होलानी व श्री. प्रवीण (बाळू) होलानी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज 'व्यापारी महासंघ, परतूर' च्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी आर.टी. रेंगे, उपविभागीय अधिकारी पदमाकर गायकवाड व पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांना तात्काळ कारवाई करण्याबाबत जाहीर निवेदन देण्यात आले. तसेच दुकानें बंद ठेऊन या निवेदनाद्वारे व्यापाऱ्यांनी शहरातील खालावलेल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल अत्यंत चिंता व्यक्त केली</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17085/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260603_180338.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p><p>परतूर : (वा.) शहरात कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून व्यापाऱ्यांवर होणारे जीवघेणे हल्ले आणि वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. <br />मंगळवारी संध्याकाळी 8 च्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरात भर बाजारपेठेत प्रतिष्ठित व्यापारी तथा होलानी ट्रेडर्सचे मालक श्री. पंकज होलानी व श्री. प्रवीण (बाळू) होलानी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज 'व्यापारी महासंघ, परतूर' च्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी आर.टी. रेंगे, उपविभागीय अधिकारी पदमाकर गायकवाड व पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांना तात्काळ कारवाई करण्याबाबत जाहीर निवेदन देण्यात आले. तसेच दुकानें बंद ठेऊन या निवेदनाद्वारे व्यापाऱ्यांनी शहरातील खालावलेल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल अत्यंत चिंता व्यक्त केली आहे.<br />निवेदनात नमूद केल्यानुसार, दि. ०२ जून रोजी रात्री ७:३० वाजता रेल्वे स्टेशन परिसरात पंकज होलानी व प्रवीण होलानी यांना अडवून अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आली. या भ्याड हल्ल्यात पंकज होलानी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, हल्लेखोरांनी त्यांच्याकडील पैशांनी भरलेली बॅग चोरण्याचा देखील प्रयत्न केला. सुदैवाने हा प्रयत्न फसला असला तरी या घटनेने व्यापारी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. यापूर्वीही गोकुळ स्वीट मार्ट येथे एका ग्राहकाने माल घेऊन पैसे देण्यास नकार देत व्यापाऱ्यावर थेट जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली होती, अशी आठवणही महासंघाने करून दिली आहे. व्यापारी हा शहराच्या आर्थिक विकासाचा मुख्य कणा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून परतूर शहरात व्यापाऱ्यांना सातत्याने टार्गेट केले जात असल्याने संपूर्ण व्यापारी वर्गात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या व व्यापाऱ्यांच्या जीवित व मालमत्तेचे रक्षण करण्याची प्राथमिक जबाबदारी प्रशासनाची व पोलिसांची आहे, परंतु स्थानिक पोलीस प्रशासन यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.</p><p>व्यापारी महासंघाच्या प्रमुख मागण्या -<br />१. होलानी बंधूंवर झालेल्या भ्याड हल्ल्यातील सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.<br />२. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित गुन्हेगारांना कडकडात कडक शिक्षा मिळेल याची खात्री करावी.<br />३. शहरातील मुख्य बाजारपेठ, रेल्वे स्टेशन परिसर व सर्व व्यापारी भागांमध्ये पोलिसांची नियमित गस्त (Patrolling) तात्काळ वाढवण्यात यावी.<br />४. व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या ठोस व प्रभावी उपाययोजना प्रशासनाने तातडीने राबवाव्यात.<br />५. भविष्यात अशा प्रकारच्या हिंसक व त्रासदायक घटना घडू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक पावले उचलली जावीत.<br />या निवेदनावर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेश मस्के, संस्थापक अध्यक्ष दिलीप होलानी, उपाध्यक्ष गौतम कोटेचा व अनिल वाशींबे, सचिव राजेभाऊ काडे, सहसचिव मूकेश केजरीवाल, कोषाध्यक्ष नरपत जांगीड, सहकोषाध्यक्ष जूबेर तांबोळी, कार्यध्यक्ष अमोल लाळे तसेच मार्गदर्शक शिवाजी मामा दरगड, राजेंद्र झवर, सुरेशजी मंत्री, रफिक भाई काचलिया, आनंद कोटेचा, आणि आश्वीन दायमा यांच्यासह समस्त व्यापारी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच याप्रसंगी उबाठा जिल्हाप्रमुख महेश नळगे, नगराध्यक्षा प्रतिनिधी आकाश राक्षे, नगरसेवक राजेश खंडेलवाल, प्रकाश चव्हाण, अखिल काझी, राजेश भुजबळ, न. से. प्रतिनिधी सावता काळे, सोनूसेठ अग्रवाल, आबा कदम, व्यापारी दिपककुमार अग्रवाल, रामुसेठ लोया, नरपत जांगीड, नारायण मुंदडा, प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे..!</p><p>काल घडलेल्या प्रकारामुळे रिलस्टार पीआय सुदाम भागवत हे नेहमी सोशल मिडियावर व्यस्त असतात, अनेक आरोपींसोबत त्यांचे फोटो व व्हिडीओ आहेत. त्यामुळे चोरावर त्यांचा वचक राहिलेला नाही अशी चर्चा शहरभर पसरलेली आहे. "व्यापाऱ्यांनी दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे शटरऐवजी थेट रस्त्यावर करावेत, जेणे करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत किंवा घडल्यास चोरं पकडणे सोपे जाईल असे आवाहन पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांनी केले व या प्रकरणातील दोषी असलेले आरोपी हे एका आठवड्यात पकडले जातील असा असा शब्द दिला.</p><p>व्यापाऱ्यांचा संतप्त सवाल: "आठवडा म्हणून तब्बल सहा महिने उलटून गेले, तरी माझ्या प्रकरणातील चोर अजूनही फरारच आहेत. आरोप पत्रातही अनेक चुका असल्याचे प्रसाद यांनी सांगितले मिरचीची पूड टाकून चोरांनी लुटले असताना डोळ्यावर बॅटरी मारली असल्याचे आरोप पत्रात लिहिले जे की खोटे व चुकीची माहिती असल्याचे सर्वांसमोर सांगून त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला यावेळी अनेक वेळा चकरा मारून आरोपी मोकाट फिरत असून अटक का करत नाहीत असा जाब विचारला असता  पोलीस केवळ आश्वासनच देतात, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई करताना दिसत नाही..!"<br />प्रसाद पोरवाल</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17085/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17085/maha</guid>
                <pubDate>Wed, 03 Jun 2026 18:08:11 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260603_180338.jpg"                         length="1124636"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज  </p>
<p>हनुमंत मस्तुद</p>
<p>माढा : राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती, मद्य विक्री व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २३ लाख ५६ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ६४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर धोमकर  यांच्या निर्देशानुसार तसेच अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर  भाग्यश्री पं. जाधव, आणि उपअधीक्षक सौरभ बा. अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २९ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात धडक कारवाई करण्यात आली.</p>
<p>या कारवाईत ४३ हजार १७५ लिटर रसायन, ३ हजार ७८३ लिटर हातभट्टी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17083/crime"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img-20260603-wa0110.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज  </p>
<p>हनुमंत मस्तुद</p>
<p>माढा : राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती, मद्य विक्री व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २३ लाख ५६ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ६४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर धोमकर  यांच्या निर्देशानुसार तसेच अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर  भाग्यश्री पं. जाधव, आणि उपअधीक्षक सौरभ बा. अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २९ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात धडक कारवाई करण्यात आली.</p>
<p>या कारवाईत ४३ हजार १७५ लिटर रसायन, ३ हजार ७८३ लिटर हातभट्टी दारू, १६.२ बल्क लिटर देशी मद्य, १५.६ बल्क लिटर बिअर आणि १२५ बल्क लिटर ताडी असा मोठा साठा जप्त करण्यात आला. तसेच ४७ जणांवर कारवाई करून ३ वाहनांसह एकूण २३.५६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.<br />राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी निर्मितीचे समूळ उच्चाटन करण्यावर भर दिला असून पोलीस विभाग व इतर यंत्रणांच्या समन्वयाने संयुक्त कठोर कारवाया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अवैध मद्य विक्री, निर्मिती किंवा वाहतुकीसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या मालकांनाही आरोपी करण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली.<br />दरम्यान, मिथेनॉलयुक्त बनावट दारूमुळे पुण्यात घडलेल्या दुर्घटनेचा संदर्भ देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा विषारी दारूमुळे किडनी निकामी होणे, कायमस्वरूपीचा अंधत्व येणे व अकाली मृत्यू यांसारखे गंभीर परिणाम संभवतात, असे विभागाने स्पष्ट केले. गुन्हे अन्वेषणाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात १,१९७ गुन्हे, १,१०१ वारस, १,१२४ अटक आरोपी आणि ३ कोटी ३३ लाख २७ हजार १४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तर जानेवारी ते मे २०२६ या कालावधीत १,२९७ गुन्हे, १,२२१ वारस, १,२५४ अटक आरोपी आणि ५ कोटी ७३ लाख ३० हजार २०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये गुन्ह्यांमध्ये ८ टक्के, वारसांमध्ये ११ टक्के, अटक आरोपींमध्ये १२ टक्के आणि मुद्देमालाच्या किमतीत ७२ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक किंवा मिथेनॉल, क्लोरेल हायड्रेट यांसारख्या पदार्थांच्या वापराबाबत माहिती असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९  माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी सांगितले व अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>गुन्हेगारी</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17083/crime</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17083/crime</guid>
                <pubDate>Wed, 03 Jun 2026 14:17:38 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img-20260603-wa0110.jpg"                         length="156818"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>माढा विधानसभा चे आमदार अभिजीत पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे कोळेगाव धरणातून सिना नदीला पाणी सोडण्याची केली मागणी</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज   </p>
<p>हनुमंत मस्तुद</p>
<p>माढा : विधानसभा मतदारसंघातील सीना नदीकाठच्या अनेक गावांमध्ये सध्या पिण्याचे पाणी, शेती सिंचन आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर बनत चालला आहे. नदीपात्रातील पाणीसाठा कमालीचा घटल्यामुळे परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत मोठी घसरण झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.या गंभीर परिस्थितीची दखल घेत माढा तालुक्यासाठी सीना नदीत तातडीने पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार अभिजीत (आबा) पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. श्री. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष पत्राद्वारे व भेटीतून केली आहे.सीना नदीत तातडीने पाण्याचे आवर्तन सोडल्यास नदीकाठच्या गावांमधील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17080/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img-20260603-wa0083.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज   </p>
<p>हनुमंत मस्तुद</p>
<p>माढा : विधानसभा मतदारसंघातील सीना नदीकाठच्या अनेक गावांमध्ये सध्या पिण्याचे पाणी, शेती सिंचन आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर बनत चालला आहे. नदीपात्रातील पाणीसाठा कमालीचा घटल्यामुळे परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीत मोठी घसरण झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.या गंभीर परिस्थितीची दखल घेत माढा तालुक्यासाठी सीना नदीत तातडीने पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार अभिजीत (आबा) पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. श्री. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष पत्राद्वारे व भेटीतून केली आहे.सीना नदीत तातडीने पाण्याचे आवर्तन सोडल्यास नदीकाठच्या गावांमधील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर सुकत चाललेल्या पिकांना संजीवनी मिळणार असून, पशुपालकांच्या दैनंदिन गरजांचा प्रश्नही मार्गी लागेल. माढा तालुक्यातील जनता, शेतकरी आणि पशुपालकांच्या हितासाठी आमदार अभिजीत पाटील यांचा हा पाठपुरावा सातत्याने सुरू असून, हा पाणीप्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17080/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17080/maha</guid>
                <pubDate>Wed, 03 Jun 2026 13:27:30 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img-20260603-wa0083.jpg"                         length="333821"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>राजुरा हत्याकांड : हर्षवर्धन सपकाळ रोहित पवार यांचा जळगाव पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या..!</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>सागर झनके </p>
<p>जळगाव जा : गेल्या २६ एप्रिल रोजी राजुरा शिवारात घडलेल्या बनावट शिवानी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मध्य प्रदेशातील आदिवासी कुटुंबाचा अमानुष्य छळ केला. बनावट पुरावे रचून खून करणाऱ्यांना पोलिसांनी सहकार्य केले. सत्य घटनेवर आधारित जय भीम चित्रपटाच्या कथा नका सारखेच पोलिसांनी ही कथा घडवलेला आहे. त्यामुळे या घटनेमुळे सहभागी पोलिसांवर सुद्धा कठोर कारवाई करायला पाहिजे. त्यांना पोलीस सेवेतून काढून टाकायला हवे ,असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ रोहित पवार यांनी व्यक्त केले. </p>
<p><br />  जळगाव जामोद पोलीस स्टेशन हे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात तील अवैध धंद्यांचा कॅरीडॉल बनले आहे. संपूर्ण राज्यात गुटखा ह्याच कॅरिडॉल मधून येतो, अफीम,,</p>
<p>राज्याला</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17077/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img-20260603-wa0081.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>सागर झनके </p>
<p>जळगाव जा : गेल्या २६ एप्रिल रोजी राजुरा शिवारात घडलेल्या बनावट शिवानी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मध्य प्रदेशातील आदिवासी कुटुंबाचा अमानुष्य छळ केला. बनावट पुरावे रचून खून करणाऱ्यांना पोलिसांनी सहकार्य केले. सत्य घटनेवर आधारित जय भीम चित्रपटाच्या कथा नका सारखेच पोलिसांनी ही कथा घडवलेला आहे. त्यामुळे या घटनेमुळे सहभागी पोलिसांवर सुद्धा कठोर कारवाई करायला पाहिजे. त्यांना पोलीस सेवेतून काढून टाकायला हवे ,असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ रोहित पवार यांनी व्यक्त केले. </p>
<p><br /> जळगाव जामोद पोलीस स्टेशन हे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात तील अवैध धंद्यांचा कॅरीडॉल बनले आहे. संपूर्ण राज्यात गुटखा ह्याच कॅरिडॉल मधून येतो, अफीम,, गांजा सुद्धा ह्याच पोलीस स्टेशन हद्दी मधून येते. नकली दारूची वाहतूक सुद्धा याच पोलीस स्टेशन हद्दीतून होते. देशी कट्टे सुद्धा ह्याच मार्गाने येतात आणि हे सर्व करणारे यांचा व्यापार करणारे दलाल आणि हस्तक यांच्याबरोबरच जळगाव जामोद पोलीस स्टेशन आणि पोलीस चे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सुद्धा ह्या प्रकारात समावेश असून राजुरा परिसरात झालेले हत्याकांड हे पोलीस आशीर्वादाने झालेले आहे. ह्या खुणाच्या  मागे कुणीतरी मोठी राजकीय हस्ती आहे. ह्या प्रकरणांमध्ये लहान-सहान पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्यांचे निलंबन केले, परंतु अप्पर पोलीस अधीक्षक तसेच एलसीबी चे प्रमुख आणि जळगाव जामोद चे ठाणेदार या तिघांवर सुद्धा निलंबनाची कारवाई करून कठोर गुन्हे त्यांच्यावर दाखल करायला हवेत. असे ह्यावेळी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बोलताना सांगितले. ह्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी मुलनिवासी ओरिजनल आदिवासी यांना खोट्या केसेस करून अडकवले आहे. त्यांना अमानुष मारहाण करून त्यांचा छळ केलेला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा. ह्या मागणीसाठी सुद्धा आम्ही जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये दोन तास ठिय्या दिल्याचे सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी सांगितले. आदिवासी हे मूलनिवासी आहेत .आदिवासी हे या संस्कृतीचा आत्मा आहे." भारत जोडो" यात्रेदरम्यान लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी यांचा ह्या सातपुड्याच्या कुशीत राजुरा परिसरात मुक्काम झाला होता. त्यावेळेस त्यांनी संबंध आदिवासी जमातीला "डरो मत" हा नारा दिला होता. ह्या परिसराचा राहुल गांधी यांना अभ्यास आहे. त्यामुळे या प्रकरणात येत्या सात दिवसात पोलिसांनी सर्व  दोशी पोलीस अधिकाऱ्यांवर  ॲट्रॉसिटी ॲक्टस अंतर्गत गुन्हा दाखल करून सर्व पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली नाही तर राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी नेत्यांना निमंत्रित करून एक आंदोलन उभारावे लागेल असा इशारा सुद्धा यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि रोहित पवार यांनी दिला. </p>
<p>राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्या: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फार बिझी व्यक्ती आहेत. त्यांचा व्याप मोठा आहे. देशात दररोज महिलांवर ,आदिवासींवर अन्याय होत आहे. दर एका तासाला एक महिला गहाळ होत आहे. गृह विभागाचे हे अपयश आहे. गृह खात्याला न्याय द्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी ह्या खात्यासाठी स्वतंत्र गृहमंत्री द्यावा, अशी मागणी यावेळी आमदार रोहितदादा पवार यांनी केली. अजित दादा पवार मृत्यू प्रकरणातच पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. एका उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकरणात पोलीस काही करू शकत नाही तर  राजकीय दबावात असलेले हे पोलीस या राजुरा हत्याकांडात सुद्धा काहीही करू शकत नाहीत. कारण ते पूर्णतः राजकीय दबावात आहेत. लोकशाही मार्गाने आदिवासींना न्याय देण्यासाठी या घटनेमध्ये दोषी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांसह डीआयजी आणि वरिष्ठ पोलीस प्रशासनाकडे केली असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले. </p>
<p>राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे हेलिकॉप्टर द्वारे हेलिपॅड वर आगमन झाले त्यानंतर हेलिपॅड पासून पोलीस स्टेशन पर्यंत रोहित पवार यांनी स्वतः गाडी चालवली आणि पोलीस स्टेशन गाठले. मेहकर चे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा या प्रकरणाचे तपास अधिकारी संतोष खाडे, मलकापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आनंदराव महाजन आणि जळगाव जामोद  ठाणेदार सचिन बागुल यांच्याशी उभयनेत्यांनी दीर्घ चर्चा केली. ह्या चर्चेदरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत सुद्धा दूरध्वनीवरून संपर्क साधला. ह्यावेळी राज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रसेंनजित  पाटील ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ, शिवसेना सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील यांची सुद्धा उपस्थिती होती. </p>
<p><br />ॲट्रॉसिटी दाखल करा: संयुक्त तक्रार <br />मध्य प्रदेशातील कळमेकर कुटुंबीय हे कोरकू जमातीचे आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी फार मोठा अन्याय केला आहे. त्यांना उलटे टांगून अमानुष मारहाण करून त्यांच्याकडून बडजबरीने गुन्हा कबूल करून घेतला आहे. त्यांना तब्बल २० ते २२ दिवस जेलमध्ये ठेवण्यात आले. पोलिसांनी आदिवासी जमातीवर फार मोठा अन्याय केला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर अनुसूचित जमाती अन्याय कायदा नुसार ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करण्यात यावा, असे संयुक्त तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पोलिसांना देण्यात आली आहे. येत्या सात दिवसात कार्यवाही झाली नाही तर महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचे उपस्थितीत आंदोलन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17077/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17077/maha</guid>
                <pubDate>Wed, 03 Jun 2026 12:09:49 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img-20260603-wa0081.jpg"                         length="140922"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 3 June 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 3 June 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1603/aadhunik-kesari-3-june-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-06/6a1f0d80522af-page.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1603/aadhunik-kesari-3-june-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1603/aadhunik-kesari-3-june-2026</guid>
                <pubDate>Wed, 03 Jun 2026 01:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/6a1f0d80522af-page.jpg"                         length="1049310"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>कांदा उत्पादक शेतक-यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहणार : हर्षवर्धन सपकाळ</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>पुणे : मुंबई दि. २ जून २०२६ शेतक-यांनी रक्ताचे पाणी करून मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा कवडीमोल दराने विकावा लागत आहे. कांद्याला प्रति किलो दोन रुपयेही दर मिळत नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव व शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष व महाविकास संघर्ष करत राहील असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.</p>
<p>कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव मिळावा, कमी भावात विकलेल्या कांद्याला इमुदान द्यावे, शेतक-यांचा सर्व कांदा नाफेडमार्फत खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा विविध मागण्यांसाठी आज महाविकास आघाडीने पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17075/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img-20260602-wa0061.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>पुणे : मुंबई दि. २ जून २०२६ शेतक-यांनी रक्ताचे पाणी करून मोठ्या कष्टाने पिकविलेला कांदा कवडीमोल दराने विकावा लागत आहे. कांद्याला प्रति किलो दोन रुपयेही दर मिळत नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव व शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष व महाविकास संघर्ष करत राहील असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.</p>
<p>कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव मिळावा, कमी भावात विकलेल्या कांद्याला इमुदान द्यावे, शेतक-यांचा सर्व कांदा नाफेडमार्फत खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा विविध मागण्यांसाठी आज महाविकास आघाडीने पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदेलन केले. पोलिसांकडून धरपकड सुरु असतानाही हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार, खा. निलेश लंके, आ. बापूसाहेब पठारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार बाबाजी काळे,  माजी आ. अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.</p>
<p>यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, वाढती महागाई, शेती उत्पादनाचा वाढलेला खर्च आणि शेतमालाला मिळत नसलेला योग्य भाव यामुळे राज्यातील शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत असून बाजारात कांद्याचे दर घसरल्याने त्यांना उत्पादन खर्चही वसूल होतं नाही. सरकारने कांद्याच्या शासकीय खरेदीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अद्याप खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाही. कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फतच करण्यात यावी, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. खरेदी प्रक्रियेत व्यापाऱ्यांचा फायदा करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे आणि त्यांना योग्य हमीभाव मिळाला पाहिजे. शेतकरी संकटात असताना सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने ग्रामीण भागात मोठी नाराजी आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण महाविकास आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव आणि दिलासा मिळेपर्यंत काँग्रेसचा संघर्ष सुरू राहील, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17075/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17075/maha</guid>
                <pubDate>Tue, 02 Jun 2026 15:25:43 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img-20260602-wa0061.jpg"                         length="182285"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>लोह्यात प्रशासकीय कार्यालय परिसरात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>लोहा : शहरातील तहसील, पंचायत समिती, रजिस्ट्री व भूमी अभिलेख कार्यालयांच्या प्रशासकीय परिसरात सोमवारी (१ जून) पहाटे एका इसमाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मारोती पुंडलीक बाचेवाड वय ( ४२), रा. निळा असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.प्रशासकीय कार्यालय परिसरात कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी श्रीरामे यांनी पहाटे साडेपाचच्या सुमारास लिंबाच्या झाडाला एका व्यक्तीने गळफास घेतल्याचे पाहिले. त्यांनी तत्काळ तहसीलदार विठ्ठल परळीकर यांना माहिती दिली. त्यानंतर लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनाही घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार विठ्ठल</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17073/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img-20260602-wa0054.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>लोहा : शहरातील तहसील, पंचायत समिती, रजिस्ट्री व भूमी अभिलेख कार्यालयांच्या प्रशासकीय परिसरात सोमवारी (१ जून) पहाटे एका इसमाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मारोती पुंडलीक बाचेवाड वय ( ४२), रा. निळा असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.प्रशासकीय कार्यालय परिसरात कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी श्रीरामे यांनी पहाटे साडेपाचच्या सुमारास लिंबाच्या झाडाला एका व्यक्तीने गळफास घेतल्याचे पाहिले. त्यांनी तत्काळ तहसीलदार विठ्ठल परळीकर यांना माहिती दिली. त्यानंतर लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनाही घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, तलाठी भूमेश्वर विभुते, महसूल सेवक माधव काकडे तसेच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कुटुंबीयांच्या उपस्थितीत मृतदेह झाडावरून खाली उतरवून लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मारोती बाचेवाड यांना मृत घोषित केले. दरम्यान, मृताच्या खिशात सुसाईड नोट आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17073/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17073/maha</guid>
                <pubDate>Tue, 02 Jun 2026 14:06:08 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img-20260602-wa0054.jpg"                         length="178451"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik  Kesari 2 June 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik  Kesari 2 June 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1602/aadhunik-kesari-2-june-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-06/page.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1602/aadhunik-kesari-2-june-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1602/aadhunik-kesari-2-june-2026</guid>
                <pubDate>Tue, 02 Jun 2026 01:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/page.jpg"                         length="1292867"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 1 June 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 1 June 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1601/aadhunik-kesari-1-june-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-05/6a1c5e48d3f5e-page.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1601/aadhunik-kesari-1-june-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1601/aadhunik-kesari-1-june-2026</guid>
                <pubDate>Mon, 01 Jun 2026 01:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-05/6a1c5e48d3f5e-page.jpg"                         length="1224164"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 31 May 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 31 May 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1599/aadhunik-kesari-31-may-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-05/6a1b1e1258b54-page.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1599/aadhunik-kesari-31-may-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1599/aadhunik-kesari-31-may-2026</guid>
                <pubDate>Sun, 31 May 2026 01:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-05/6a1b1e1258b54-page.jpg"                         length="1109849"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 30 May 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 30 May 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1598/aadhunik-kesari-30-may-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-05/6a19ccb45958c-page.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1598/aadhunik-kesari-30-may-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1598/aadhunik-kesari-30-may-2026</guid>
                <pubDate>Sat, 30 May 2026 01:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-05/6a19ccb45958c-page.jpg"                         length="971350"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 29 May 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 29 May 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1595/aadhunik-kesari-29-may-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-05/6a18788971205-page.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1595/aadhunik-kesari-29-may-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1595/aadhunik-kesari-29-may-2026</guid>
                <pubDate>Fri, 29 May 2026 01:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-05/6a18788971205-page.jpg"                         length="609737"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 28 May 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 28 May 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1594/aadhunik-kesari-28-may-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-05/page6.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1594/aadhunik-kesari-28-may-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1594/aadhunik-kesari-28-may-2026</guid>
                <pubDate>Thu, 28 May 2026 01:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-05/page6.jpg"                         length="921832"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 27 May 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 27 May 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1593/aadhunik-kesari-27-may-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-05/6a15cbdd3d235-page.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1593/aadhunik-kesari-27-may-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1593/aadhunik-kesari-27-may-2026</guid>
                <pubDate>Wed, 27 May 2026 01:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-05/6a15cbdd3d235-page.jpg"                         length="1534200"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 26 May 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 26 May 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1592/aadhunik-kesari-26-may-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-05/page3.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1592/aadhunik-kesari-26-may-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1592/aadhunik-kesari-26-may-2026</guid>
                <pubDate>Tue, 26 May 2026 01:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-05/page3.jpg"                         length="1420485"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>पोटच्या लेकरांना विहिरीत टाकून बापाने केली आत्महत्या; जळगाव जामोद तालुक्यातील हृदयद्रावक घटना </title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>सागर झनके</p>
<p>जळगाव जा : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भालांजन गावाशेजारी असलेल्या विहिरीत एकाच कुटुंबातील  पाच व्यक्तीचे मृतदेह आढळून आल्याने जिल्हा भर खळबळ उडाली आहे.पत्नीला माहेरी पाठवून आपल्या दोन मुलं व दोन मुलींना विहिरीत ढकलून स्वत:ही आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना जळगाव जामोद तालुक्यात २५ में रोजी सकाळी उघडकीस आली. मिळालेल्या प्राप्त माहितीवरून विजय मुसा किराडीया या आदिवासी व्यक्तीचे  आपल्या पत्नीसोबत  काहितरी किरकोळ वाद झाला त्यामुळे पत्नीला माहेरी पाठवून आपल्या प्रीत विजय किराडिया वय सात वर्ष,प्राची विजय किराडिया वय पाच वर्ष, पुर्वी विजय किरडिया  चार वर्ष ,पियुष विजय किराडिया वय दोन वर्षे या</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17071/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-05/img_20260525_152544.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>सागर झनके</p>
<p>जळगाव जा : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भालांजन गावाशेजारी असलेल्या विहिरीत एकाच कुटुंबातील  पाच व्यक्तीचे मृतदेह आढळून आल्याने जिल्हा भर खळबळ उडाली आहे.पत्नीला माहेरी पाठवून आपल्या दोन मुलं व दोन मुलींना विहिरीत ढकलून स्वत:ही आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना जळगाव जामोद तालुक्यात २५ में रोजी सकाळी उघडकीस आली. मिळालेल्या प्राप्त माहितीवरून विजय मुसा किराडीया या आदिवासी व्यक्तीचे  आपल्या पत्नीसोबत  काहितरी किरकोळ वाद झाला त्यामुळे पत्नीला माहेरी पाठवून आपल्या प्रीत विजय किराडिया वय सात वर्ष,प्राची विजय किराडिया वय पाच वर्ष, पुर्वी विजय किरडिया  चार वर्ष ,पियुष विजय किराडिया वय दोन वर्षे या आपल्या चार मुलांना  पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत टाकून दिले व स्वतःही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिस फॉरेन सेक्स दाखल झाले असून  सर्व मृतदेहांचे मृतदेह ताब्यात घेऊन जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात सर्वविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. पुढील तपास एस.डी‌.पी.ओ.महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोदचे ठाणेदार नितीन पाटील व त्याचे सहकारी करत आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17071/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17071/maha</guid>
                <pubDate>Mon, 25 May 2026 15:30:15 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-05/img_20260525_152544.jpg"                         length="187488"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 24 May 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 24 May 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1591/aadhunik-kesari-24-may-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-05/6a11dd1e38999-page.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1591/aadhunik-kesari-24-may-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1591/aadhunik-kesari-24-may-2026</guid>
                <pubDate>Sun, 24 May 2026 01:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-05/6a11dd1e38999-page.jpg"                         length="1200249"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>शेतकऱ्याच्या गोठ्याला आग अंदाजे चार लाखाचे नुकसान आल्फर येथील घटना</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>  वरोडा : तालुक्यातील आल्फर येथील शेतशिवारात शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागल्याने एका बैलाचा मृत्यु तर जनावरांचा चारा व शेतीपयोगी अवजारे जळून खाक झाले.शेतकऱ्याचे जवळपास ४ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सदर घटना २०मे बुधवारला सकाळी १० .४५ वाजताचे दरम्यान घडली.<br />आल्फर येथील  शेतकरी सुखदेव मारोती गराटे वय ७५ यांच्याकडे १० एकर शेती असून त्याच शेतात जनावरांसाठी व शेतीपोयोगी अवजारे ठेवण्यासाठी टीनाचा बंडा तयार केला होता.आगीची घटना घडली त्यावेळेस दोन बैल , चारा आणि ८० स्प्रिंकल पाईप बंड्यात ठेवले होते.आगीमध्ये दोन बैलांपैकी एका बैलाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे.स्प्रींकल पाईप पूर्ण जळून खाक झाले आहे. गोठ्याला आग</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17069/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-05/img-20260523-wa0031.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p> वरोडा : तालुक्यातील आल्फर येथील शेतशिवारात शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागल्याने एका बैलाचा मृत्यु तर जनावरांचा चारा व शेतीपयोगी अवजारे जळून खाक झाले.शेतकऱ्याचे जवळपास ४ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सदर घटना २०मे बुधवारला सकाळी १० .४५ वाजताचे दरम्यान घडली.<br />आल्फर येथील  शेतकरी सुखदेव मारोती गराटे वय ७५ यांच्याकडे १० एकर शेती असून त्याच शेतात जनावरांसाठी व शेतीपोयोगी अवजारे ठेवण्यासाठी टीनाचा बंडा तयार केला होता.आगीची घटना घडली त्यावेळेस दोन बैल , चारा आणि ८० स्प्रिंकल पाईप बंड्यात ठेवले होते.आगीमध्ये दोन बैलांपैकी एका बैलाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे.स्प्रींकल पाईप पूर्ण जळून खाक झाले आहे. गोठ्याला आग लागल्याची बातमी पीडित शेतकऱ्याला शेतशिवारात असणाऱ्या लोकांनी दिली.तेव्हा सुखदेव गराटे  शेतात गेले असता त्यांना सर्व साहित्याची राखरांगोळी झाल्याचे दृश्य दिसले. वरोडा नगरपरिषद चे अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. शेतकऱ्याचे जवळपास ४ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात  आहे. तलाठी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून त्यावेळेस गावातील पोलीस पाटील हजर होते.पशुवैद्यकीय अधिकारी सुद्धा उपस्थित झाले.</p>
<p> ऐन शेती हंगामातच दिड लाखाची बैल जोडी आगीच्या कवेत<br />  शेतकऱ्याचा शेती हंगाम नुकताच सुरू होण्याच्या वेळेसच बैलजोडी आगीने कवेत घेतली.पीक कर्जामध्ये बैलजोडी घ्यावी की शेती करावी असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.प्रशासनाने पीडित शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17069/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17069/maha</guid>
                <pubDate>Sat, 23 May 2026 09:23:01 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-05/img-20260523-wa0031.jpg"                         length="250923"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 23 May 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 23 May 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1590/aadhunik-kesari-23-may-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-05/6a1088f07a50e-page.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1590/aadhunik-kesari-23-may-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1590/aadhunik-kesari-23-may-2026</guid>
                <pubDate>Sat, 23 May 2026 01:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-05/6a1088f07a50e-page.jpg"                         length="1805188"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 22 May 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 22 May 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1589/aadhunik-kesari-22-may-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-05/6a0f3b72974dd-page.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1589/aadhunik-kesari-22-may-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1589/aadhunik-kesari-22-may-2026</guid>
                <pubDate>Fri, 22 May 2026 01:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-05/6a0f3b72974dd-page.jpg"                         length="1587319"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 21 May 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 21 May 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1588/aadhunik-kesari-21-may-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-05/6a0de59e3eaa0-page.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1588/aadhunik-kesari-21-may-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1588/aadhunik-kesari-21-may-2026</guid>
                <pubDate>Thu, 21 May 2026 03:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-05/6a0de59e3eaa0-page.jpg"                         length="1502699"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 20 May 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 20 May 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1587/aadhunik-kesari-20-may-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-05/6a0c9f18cd5af-page1.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1587/aadhunik-kesari-20-may-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1587/aadhunik-kesari-20-may-2026</guid>
                <pubDate>Wed, 20 May 2026 03:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-05/6a0c9f18cd5af-page1.jpg"                         length="1562271"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>Adhunik Kesari 19 May 2026</title>
                                    <description><![CDATA[Adhunik Kesari 19 May 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1586/adhunik-kesari-19-may-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-05/6a0af55e14476-19-05-2026adhunik-kesri-copy.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1586/adhunik-kesari-19-may-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1586/adhunik-kesari-19-may-2026</guid>
                <pubDate>Tue, 19 May 2026 02:08:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-05/6a0af55e14476-19-05-2026adhunik-kesri-copy.jpg"                         length="1389038"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 17 May 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 17 May 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1585/aadhunik-kesari-17-may-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-05/6a08a17d3acdd-page.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1585/aadhunik-kesari-17-may-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1585/aadhunik-kesari-17-may-2026</guid>
                <pubDate>Sun, 17 May 2026 03:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-05/6a08a17d3acdd-page.jpg"                         length="1300321"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 16 May 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 16 May 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1584/aadhunik-kesari-16-may-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-05/6a075143dfbd9-page.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1584/aadhunik-kesari-16-may-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1584/aadhunik-kesari-16-may-2026</guid>
                <pubDate>Sat, 16 May 2026 03:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-05/6a075143dfbd9-page.jpg"                         length="1509959"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 15 May 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 15 May 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1583/aadhunik-kesari-15-may-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-05/page2.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1583/aadhunik-kesari-15-may-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1583/aadhunik-kesari-15-may-2026</guid>
                <pubDate>Fri, 15 May 2026 03:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-05/page2.jpg"                         length="1612773"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 14 MAy 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 14 MAy 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1582/aadhunik-kesari-14-may-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-05/111.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1582/aadhunik-kesari-14-may-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1582/aadhunik-kesari-14-may-2026</guid>
                <pubDate>Thu, 14 May 2026 03:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-05/111.jpg"                         length="1536283"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>
            <item>
                <title>Aadhunik Kesari 13 May 2026</title>
                                    <description><![CDATA[Aadhunik Kesari 13 May 2026<br /><a href="https://www.adhunikkesari.com/epaper/view/1581/aadhunik-kesari-13-may-2026"><img src="https://www.adhunikkesari.com/media/500/2026-05/page1.jpg" alt=""></a>]]></description>
                
                
                

                <link>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1581/aadhunik-kesari-13-may-2026</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/epaper/view/1581/aadhunik-kesari-13-may-2026</guid>
                <pubDate>Wed, 13 May 2026 03:00:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-05/page1.jpg"                         length="1580659"                         type="image/jpeg"  />
                
                            </item>

            </channel>
        </rss>
        