<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.adhunikkesari.com/category/7/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Adhunik Kesari RSS Feed Generator</generator>
                <title>महाराष्ट्र - Adhunik Kesari</title>
                <link>https://www.adhunikkesari.com/category/7/rss</link>
                <description>महाराष्ट्र RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>हजारो समर्थकांच्या उपस्थितीत लोकनेता सुरेशकुमार जेथलिया यांना साश्रू नयण्णांनी अखेरचा निरोप..!</title>
                                    <description><![CDATA[<div>आधुनिक केसरी न्यूज </div>
<div>  </div>
<div>  केदार शर्मा </div>
<div>  </div>
<div>परतूर : विधानसभेचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुरेश कुमार जेथलिया यांचे एक मे रोजी आकस्मिक निधन झाले या घटनेने संपूर्ण मतदारसंघासह जिल्हाभरात शोक कला पसरलेली होती त्यांच्या हजारो चाहत्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजप माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार बबनराव लोणीकर खासदार संजय जाधव, कपिल आकात, शिवाजी चोथे, अन्वर देशमुख, यांच्यासह मराठवाड्यातील अनेक गणमान्य लोकप्रतिनिधींनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन परिवाराचे सांत्वन केले.</div>
<div>आज शनिवारी सकाळी 11 वाजता जेथलिया यांच्याच विठ्ठला जिनिंग परिसरामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या हजारो</div>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17014/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-05/img_20260502_201041.jpg" alt=""></a><br /><div>आधुनिक केसरी न्यूज </div>
<div> </div>
<div> केदार शर्मा </div>
<div> </div>
<div>परतूर : विधानसभेचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुरेश कुमार जेथलिया यांचे एक मे रोजी आकस्मिक निधन झाले या घटनेने संपूर्ण मतदारसंघासह जिल्हाभरात शोक कला पसरलेली होती त्यांच्या हजारो चाहत्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजप माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार बबनराव लोणीकर खासदार संजय जाधव, कपिल आकात, शिवाजी चोथे, अन्वर देशमुख, यांच्यासह मराठवाड्यातील अनेक गणमान्य लोकप्रतिनिधींनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन परिवाराचे सांत्वन केले.</div>
<div>आज शनिवारी सकाळी 11 वाजता जेथलिया यांच्याच विठ्ठला जिनिंग परिसरामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या हजारो समर्थकांनी साश्रु नयनांनी त्यांना शेवटचा निरोप दिला. </div>
<div> </div>
<div>महिलांनी हुंदके देतं काढल्या आठवणी </div>
<div>सामान्य गरीब पासून सर्वाना प्रेमळ वागणूक देणाऱ्या नेत्याला निरोप देण्यासाठी महिलांनीही गर्दी केली. ग्रामीण व शहरी भागातील अनेक महिलांसह पुरुषही हुंदके देत जेथलिया यांच्या आठवणीचा पाढा वाचत होते.</div>
<div> सकाळी नऊ वाजता त्यांच्या निवासस्थानावरून विधिवत त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी गणमान्य लोकप्रतिनिधी सह त्यांच्या परिवारातील सदस्य नातेवाईक यांच्यासह हजारो समर्थकांची मोठी गर्दी होती. एक मोठ्या ट्रक मध्ये त्यांच्या पार्थिवाला ठेवून मुख्य मार्गावरून भजन कीर्तन सह नेण्यात आले.</div>
<div> त्यांचे चिरंजीव नितीन व प्रवीण यांच्या हस्ते त्यांना मुखअग्नी  देण्यात आली.</div>
<div> </div>
<div>नगरसेवक ते आमदार राजकीय प्रवास </div>
<div> </div>
<div>माजी आमदार जेथलिया यांनी पालिकेतून राजकीय श्रीगणेशा केला, दोनदा नगराध्यक्ष व यानंतर सतत त्यांच्या पत्नी नागराध्यक्षा राहिल्या. 35 वर्ष पालिकेवर एकाधिकार ठेवल्यानंतर 2026 मध्ये पहिल्यांदा पराभव झाला. 2009 मध्ये अपक्ष आमदार होते, त्यांनी लोणीकर यांचा पराभव केला. यानंतर दोन वेळेस काँग्रेस उमेदवारीवर थोडक्यात पराभव स्वीकारला. 2024 ला काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने ते पुन्हा अपक्ष लढले यात त्यांना तब्बल 56000 मते मिळाली. एक वेळेस विधान परिषद सदस्य. </div>
<div>स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, नारायण राने, मनोहर जोशी, अशोक  चव्हाण, अजित पवार यांच्याशी घानिष्ठता, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या राजकीय प्रवासात पक्षबदलाचा त्यांना फटका बसला असला तरीही त्यांचा मतदारात जादुई प्रभाव होता. </div>
<div> </div>
<div>परतूरला विकासाची दिशा देण्याचे मोठे कम त्यांनी केल्याने शहरासह मतदारसंघात  त्यांचा राजकीय दबदबा कायम होता. </div>
<div>अत्यंत प्रेमळ, मनमिळाऊ, व सोज्वळ असल्यामुळे त्यांची लोकमनावर आगळी छाप होती. शेवटच्या क्षणापर्यंत लोकांत मिसळून राहिलेला नेता  आकस्मिक जाण्याने मतदारसंघाचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जाते.</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17014/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17014/maha</guid>
                <pubDate>Sat, 02 May 2026 20:13:11 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-05/img_20260502_201041.jpg"                         length="466219"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>भीम जयंती मिरवणुकीत वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू.एक जखमी भोकर येथील घटणा</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>भोकर :  रविवारी ( ता.२६) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती.रात्री ९ वाजताच्या दरम्यान अचानक एक चारचाकी वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरात सार्वजनिक भीम जयंती महोत्सव समितीच्या वतीने प्रमुख मार्गाने विविध वसाहतीतील मधील बौद्ध बांधवांनी देखाव्यासहित दाखल झाले होते.शहिद प्रफुल्ल नगर येथील मिरवणूक उड्डाणपूलावरून येत असताना रविवारी रात्री ९ वाजता अचानक भरधाव वेगाने येणारे पिकप बेलोरो वाहन क्रमांक (एमएच२६ सीएच३७४१) घुसल्याने संदीप भीमराव गायकवाड वय ४१ रा.शहिद प्रफुल्लनगर भोकर) हा गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी नांदेडलख नेत असताना वाटेतच मृत्यू झाला</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17009/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/img-20260427-wa0069.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>भोकर :  रविवारी ( ता.२६) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती.रात्री ९ वाजताच्या दरम्यान अचानक एक चारचाकी वाहन घुसल्याने एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरात सार्वजनिक भीम जयंती महोत्सव समितीच्या वतीने प्रमुख मार्गाने विविध वसाहतीतील मधील बौद्ध बांधवांनी देखाव्यासहित दाखल झाले होते.शहिद प्रफुल्ल नगर येथील मिरवणूक उड्डाणपूलावरून येत असताना रविवारी रात्री ९ वाजता अचानक भरधाव वेगाने येणारे पिकप बेलोरो वाहन क्रमांक (एमएच२६ सीएच३७४१) घुसल्याने संदीप भीमराव गायकवाड वय ४१ रा.शहिद प्रफुल्लनगर भोकर) हा गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी नांदेडलख नेत असताना वाटेतच मृत्यू झाला तर खडकेश्र्वर भारत जिल्हेवाड हा गंभीर जखमी झाला आहे.ऊपस्थित भीमसैनिकानी चालकास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.</p>
<p>कारच्या धडकेत ५ जण जखमी <br />भोकर लगत असलेल्या सुधा प्रकल्पा लगत रविवारी (ता. २६) सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान दोनकारची समोरासमोर धडक झाल्याने बीडीओ, नायब तहसीलदारासह पाच जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.कार क्रमांक (एमएच २६/बीएक्स ६५०८)  मधील येथील गटविकास अधिकारी माधव केंद्रे, दत्ता महाजन करपे (रा हळदा ता.भोकर), कार क्रमांक ( एमएच३४/बीआर ७९६३) मधील सपन महेंद्र गडमवाड,रेणुका सपन गडमवाड,हेत्विक गडमवाड  जखमी झाल्याची घटना घडली आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17009/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17009/maha</guid>
                <pubDate>Mon, 27 Apr 2026 17:39:24 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/img-20260427-wa0069.jpg"                         length="59360"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>​गोंदियात उपवर्गीकरणा विरोधात भीमगर्जना, बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करण्या</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>  गोंदिया :​ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडून बहुजन समाजाला एकत्र आणण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, आज अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून समाजात फूट पाडण्याचे आणि त्यांची शक्ती संपवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत.  संपूर्ण वर्गाला बाबासाहेबांनी संविधानाच्या ३४१ व्या कलमानुसार एकसंघ मानून आरक्षणाचे कवच दिले होते. आता त्यात तुकडे पाडून सरकार 'भावा-भावांत' भांडण लावत आहे, असा घणाघाती आरोप माजी मंत्री व आमदार राजकुमार बडोले यांनी केला. ​गोंदिया येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज शनिवार २५ एप्रिल रोजी अनुसूचित जाती-जमाती उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात विशाल धरणे आंदोलन व निदर्शनं करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. आंदोलनाच्या प्रारंभी</p>
<p> </p>
<p>​याप्रसंगी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17007/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/img-20260425-wa0105.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p> गोंदिया :​ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडून बहुजन समाजाला एकत्र आणण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, आज अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून समाजात फूट पाडण्याचे आणि त्यांची शक्ती संपवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत.  संपूर्ण वर्गाला बाबासाहेबांनी संविधानाच्या ३४१ व्या कलमानुसार एकसंघ मानून आरक्षणाचे कवच दिले होते. आता त्यात तुकडे पाडून सरकार 'भावा-भावांत' भांडण लावत आहे, असा घणाघाती आरोप माजी मंत्री व आमदार राजकुमार बडोले यांनी केला. ​गोंदिया येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज शनिवार २५ एप्रिल रोजी अनुसूचित जाती-जमाती उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात विशाल धरणे आंदोलन व निदर्शनं करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. आंदोलनाच्या प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून शहरातील मुख्य मार्गावरून विराट मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांच्या वतीने न्यायमूर्ती अनंत बदर समितीच्या अहवालाच्या प्रतींचे प्रतिकात्मक दहन करून सरकारचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.</p>
<p> माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने २०२४ मध्ये उपवर्गीकरणाचा जो निर्णय दिला, तो संविधानाच्या मूळ ढाच्याला धक्का देणारा आहे. राज्य सरकारने घाईघाईने स्थापन केलेल्या बदर समितीत ५९ अनुसूचित जातींपैकी एकाही विद्वान लोकप्रतिनिधीला किंवा तज्ज्ञाला स्थान दिले नाही. १९३१ नंतर जातीय जनगणना झाली नसताना, सरकारकडे कोणता 'ऑब्जेक्टिव्ह डेटा' उपलब्ध आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात महार-बौद्ध ६१%, मातंग १८.७०%, चर्मकार १०.७%, खाटीक ०.८०%, सफाई कामगार १.७% अशी आकडेवारी असताना, उपवर्गीकरणामुळे छोट्या जातींना नेमके काय मिळणार? हा केवळ भ्रमिष्ट करण्याचा प्रकार आहे. सरकारने तात्काळ हा अहवाल सार्वजनिक करावा आणि संसदेत कायदा करून हा निर्णय रद्द करावा, अन्यथा हा वणवा गोंदियापासून संपूर्ण महाराष्ट्रात पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.</p>
<p>​याप्रसंगी आमदार विनोद अग्रवाल यांनी आंदोलनाला पाठिंबा देत सांगितले की, आरक्षण हा संवेदनशील विषय असताना नवीन मुद्द्यांमुळे समाजात संभ्रम निर्माण होत आहे. मूळ आरक्षणाला धक्का न लावता आधी जातीनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे. जनतेच्या मागण्यांसाठी आम्ही रस्त्यावरची लढाई लढू आणि सरकारला हा निर्णय बदलण्यास भाग पाडू, असे त्यांनी ठामपणे सांगितले. ​या आंदोलनात प्रामुख्याने अमर वऱ्हाडे, राजेश नांदगावळी, अविनाश काशीवर, कविता रंगारी, भूपेंद्र गणवीर, अतुल गायभिये, यशवंत गणवीर, घनश्याम पानतावणे, शालिनी डोंगरे, दीपा चंद्रिकापुरे, राजेंद्र बडोले, राजाभाऊ बनसोड, श्याम चौरे, प्रशांत शहारे, विश्वजीत डोंगरे, केवल बघेले यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते. आंदोलनाच्या शेवटी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सोपवण्यात आले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17007/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17007/maha</guid>
                <pubDate>Sat, 25 Apr 2026 16:57:09 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/img-20260425-wa0105.jpg"                         length="137104"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Breking News : भ्रष्टाचारी चार आयएएस अधिकाऱ्यांचे प्रकरण उघड करणार : नाना पटोले </title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>मुंबई : भारतीय जनता पक्ष हा खोटारडा असून महिलांबाबतचा त्यांचा कळवळा बेगडी आहे. खोटं बोल पण रेटून बोल, ही त्यांची पद्धत आहे. २०२३ सालीच महिला आरक्षण विधेयक संसदेत सर्व पक्षांच्या पाठिंब्याने पास झालेले आहे, त्याची अंमलबजावणी भाजपा करत नाही तर १६ एप्रिलला जे विधेयक लोकसभेत सादर केले होते ते देश तोडणारे होते, त्यामुळे भाजपाचा बेबनाव उघड झाला आहे, असे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी म्हटले आहे.<br />  <br />नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, महिला आरक्षणचा कायदा झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये स्वतःचा मोठा सत्कार करून घेतला होता, आता मात्र ते विरोधी पक्षांना महिला</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17003/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/img_20260424_152907.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>मुंबई : भारतीय जनता पक्ष हा खोटारडा असून महिलांबाबतचा त्यांचा कळवळा बेगडी आहे. खोटं बोल पण रेटून बोल, ही त्यांची पद्धत आहे. २०२३ सालीच महिला आरक्षण विधेयक संसदेत सर्व पक्षांच्या पाठिंब्याने पास झालेले आहे, त्याची अंमलबजावणी भाजपा करत नाही तर १६ एप्रिलला जे विधेयक लोकसभेत सादर केले होते ते देश तोडणारे होते, त्यामुळे भाजपाचा बेबनाव उघड झाला आहे, असे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी म्हटले आहे.<br /> <br />नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, महिला आरक्षणचा कायदा झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये स्वतःचा मोठा सत्कार करून घेतला होता, आता मात्र ते विरोधी पक्षांना महिला विरोधी ठरवत आहेत, हा त्यांचा दुटप्पीपणा आहे. भाजपाला सत्तेचा माज आला आहे, हे वरळीतील मोर्चात दिसून आले, मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाल्याने एका महिलेने संताप व्यक्त केला तो योग्यच होता, त्या महिलेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. लोकांना भाजपाचा खरा चेहरा कळलेला आहे, असेही नाना पटोले म्हणाले.. </p>
<p>प्रशासनातील भ्रष्टाचार उघड करणार...<br />भाजपा युती सरकारमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. सरकारमध्ये काही आलबेल नाही, तीन तिघाडा काम बिघाडा आहे, मंत्र्यांमध्येच मलई खाण्याची स्पर्धा लागलेली नाही तर प्रशासनातील वरिष्ठ आयएएस अधिकारीही भ्रष्टाचारात आकंठ बुडले आहेत. राज्यातील चार आयएएस अधिकारी जमीन व्यवहारात फुटपट्टीने मोजून पैसे वसूल करतात, त्यांची फाईल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहे, त्यांनी कारवाई नाही केली तर विधानसभेत हे प्रकरण मांडू, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. </p>
<p>मराठीसाठी जबरदस्ती कशाला ?.<br />मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी शिकावे अन्यथा त्यांचे परवाने रद्द करू असे फर्मान सरकारने काढले आहे त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, धर्म, जात व भाषेच्या नावावर फूट पाडणे चुकीचे आहे. ज्याला शिकायचे आहे ते शिकतील पण जबरदस्ती करायचे काय कारण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांनाही मराठीतच भाषण करायला सांगणार का? असा प्रश्न विचारून हे महाराष्ट्रासाठी भूषणावहध नाही. सर्व जाती, धर्म व भाषेचा सन्मान केला पाहिजे ही शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. द्वेष करण्याचे पाप सरकार करत आहेत, त्यांना जनता माफ करणार नाही असेही नाना पटोले म्हणाले..</p>
<p>भारताला ‘नरक’ म्हटले तरीही मोदी गप्पच का?<br />पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसमोर भारत गहाण ठेवला आहे. डोनाल्ड ट्रम्प भारताला नरक म्हणतात आणि तरिही आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत. भारत देश स्वर्ग आहे असे आपले साधू संत सांगतात मग डोनाल्ड ट्रम्प नरक म्हणतात, त्यावेळी राग आला पाहिजे मोदी गप्प बसले आहेत पण सरसंघचालक मोहन भागवत का गप्प बसले आहेत. नरेंद्र मोदी ट्रम्पला सरंडर झाले आहेत हे पुन्हा पुन्हा दिसत आहे, यांच्या पापाचा घडा आता भरला आहे, असेही नाना पटोले म्हणाले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17003/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17003/maha</guid>
                <pubDate>Fri, 24 Apr 2026 15:33:31 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/img_20260424_152907.jpg"                         length="58005"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजमाता राणी हिराई सोहळ्याला गालबोट लावले ; आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र निषेध</title>
                                    <description><![CDATA[<div>आधुनिक केसरी न्यूज </div>
<div>  </div>
<div>चंद्रपूर : येथे राजमाता राणी हिराई यांच्या सन्मानार्थ आयोजित ऐतिहासिक सोहळ्याला जाणीवपूर्वक गालबोट लावत निराधार आरोप काँग्रेसने केला असून अशा बिनबुडाच्या आरोप खपवून घेतले जाणार नाही अशा शब्दात भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.“सन्मान हा मागून मिळत नसतो, तो कर्तृत्वाने कमवावा लागतो,” अशा थेट शब्दांत अल्का आत्राम यांनी खासदारांना खडेबोल सुनावत आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला आहे.</div>
<div>  </div>
<div>अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भाजपचे नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आणि विविध संघटनांच्या आग्रहास्तव चंद्रपुरात राजमाता राणी हिराई यांचा भव्य गौरव सोहळा पार पडला. मात्र या कार्यक्रमात खासदार</div>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17001/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/img_20260423_133128.jpg" alt=""></a><br /><div>आधुनिक केसरी न्यूज </div>
<div> </div>
<div>चंद्रपूर : येथे राजमाता राणी हिराई यांच्या सन्मानार्थ आयोजित ऐतिहासिक सोहळ्याला जाणीवपूर्वक गालबोट लावत निराधार आरोप काँग्रेसने केला असून अशा बिनबुडाच्या आरोप खपवून घेतले जाणार नाही अशा शब्दात भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.“सन्मान हा मागून मिळत नसतो, तो कर्तृत्वाने कमवावा लागतो,” अशा थेट शब्दांत अल्का आत्राम यांनी खासदारांना खडेबोल सुनावत आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला आहे.</div>
<div> </div>
<div>अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भाजपचे नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आणि विविध संघटनांच्या आग्रहास्तव चंद्रपुरात राजमाता राणी हिराई यांचा भव्य गौरव सोहळा पार पडला. मात्र या कार्यक्रमात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या भाषणामुळे नवा राजकीय वाद उफाळून आला आहे. अल्का आत्राम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता, परंतु खासदारांचा केवळ ‘इगो हर्ट’ झाला आहे.</div>
<div> </div>
<div>“तुम्ही खासदार झाल्यापासून महिलांसाठी नेमकं काय केलं? जिल्ह्यात महिलांवर अत्याचार झाले तेव्हा तुम्ही साधी भेट द्यायलाही फिरकला नाहीत. संसदेत महिला विधेयकाला विरोध करताना महिलांची आठवण झाली नाही, मग आताच पुळका कसा?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित करत खासदारांवर जोरदार टीका केली आहे.</div>
<div> </div>
<div>प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासकीय प्रोटोकॉलवरून पार्श्वभूमीवर राणी हिराई सोहळ्यातही जाणीवपूर्वक राजकीय वातावरण निर्माण केल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अल्का आत्राम यांनी केला.आत्राम पुढे म्हणाल्या की, आदिवासी समाजाने मोठ्या मनाने खासदारांना आमंत्रित करून सन्मान दिला, मात्र त्यांनी कार्यक्रमाचे राजकारण करत त्याला गालबोट लावले. “जर केवळ सुधीरभाऊंना टार्गेट करण्यासाठी अशा क्लृप्त्या लढवत असाल, तर खबरदार! भाजप आणि आदिवासी समाज हे कधीही खपवून घेणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.</div>
<div> </div>
<div>राजमाता राणी हिराई यांनी आदिवासी समाजासाठी दिलेले बलिदान अनमोल आहे. त्यांच्या सन्मानासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या मागणीला आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिसाद देत शासन स्तरावर हा कार्यक्रम साकारला. “सुधीरभाऊ व्यस्त असूनही आमच्या आदिवासी समाजाच्या आग्रहास्तव कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांच्या अपमानाचा कोणताही हेतू नव्हता, मात्र खासदारांनी मुद्दाम याचा राजकीय मुद्दा केला,” असेही आत्राम यांनी स्पष्ट केले.</div>
<div> </div>
<div>राजमाता राणी हिराई महोत्सव शासकीय स्तरावर व्हावा यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केवळ पुढाकार घेतला नाही, तर ₹२५ लाखांचा निधी मिळवण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत हा ऐतिहासिक सोहळा घडवून आणला. आदिवासी समाजाच्या अस्मितेशी आणि भावनांशी निगडित असलेल्या या पवित्र कार्यक्रमाला गालबोट लावण्याचे काम खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले, हे अत्यंत संतापजनक आहे. हा अपमान केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण आदिवासी समाजाचा आहे. हा प्रकार आम्ही कधीच विसरणार नाही आणि यासाठी मी आदिवासी समाजाच्या वतीने खासदार प्रतिभा धानोरकर यांचा तीव्र व जाहीर निषेध करतो.</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17001/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17001/maha</guid>
                <pubDate>Thu, 23 Apr 2026 13:33:23 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/img_20260423_133128.jpg"                         length="457897"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>हडसणी फाट्यावर भीषण अपघात, भरधाव कारने दोन दुचाकींना उडवले ४ जण ठार : एकाची प्रकृती चिंताजनक</title>
                                    <description><![CDATA[<div>आधुनिक केसरी न्यूज </div>
<div>  </div>
<div>नांदेड : हदगाव तालुक्यातील हडसणी फाटा येथे २२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांसह चार जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. सदरील  घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळेच हे बळी जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी २३ एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून आपला रोष व्यक्त केला आहे.</div>
<div>  </div>
<div>  हदगाव तालुक्यातील हडसणी फाटा येथे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एम.एच. १२ के.एन. २५०९ क्रमांकाच्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या गंभीर अपघातात पहिल्या दुचाकीवरील  रेखाबाई भाऊराव नरवाडे (वय ४२)</div>
<div>तर</div>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16999/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/img_20260423_132057.jpg" alt=""></a><br /><div>आधुनिक केसरी न्यूज </div>
<div> </div>
<div>नांदेड : हदगाव तालुक्यातील हडसणी फाटा येथे २२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांसह चार जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. सदरील  घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळेच हे बळी जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी २३ एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून आपला रोष व्यक्त केला आहे.</div>
<div> </div>
<div> हदगाव तालुक्यातील हडसणी फाटा येथे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एम.एच. १२ के.एन. २५०९ क्रमांकाच्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या गंभीर अपघातात पहिल्या दुचाकीवरील  रेखाबाई भाऊराव नरवाडे (वय ४२) मुलगा यशवंत भाऊराव नरवाडे (वय २३) व नणंद अनुसया बालाजी लोणाळे (वय ४३) या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. </div>
<div>तर दुसऱ्या दुचाकीवरील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने हदगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, भोकर येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुसऱ्या जखमीला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले असून त्यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे समजते. हडसणी फाटा हा सध्या मृत्यूचा सापळा  ठरत आहे. धक्कादायक बाब म्हणजे २१ एप्रिल रोजी याच ठिकाणी दोन अपघात झाले होते. आणि दुसऱ्याच दिवशी हा भीषण थरार घडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसणीकर यांनी यापूर्वी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदने देऊन व आंदोलने करून येथे गतिरोधक (स्पीड ब्रेकर), रेडियम इंडिकेटर्स आणि हायमास्ट लाईट बसवण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. सततच्या अपघातांमुळे हडसणी गावातील नागरिक २३ एप्रिल रोजी प्रचंड आक्रमक झाले. संतप्त ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. जोपर्यंत या ठिकाणी रस्ता रुंदीकरण आणि अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत, तोपर्यंत आम्ही हटणार नाही. असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला. या भीषण अपघातामुळे हडसणी परिसरात शोककळा पसरली असून, नरवाडे कुटुंबावर कोसळलेल्या या आघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16999/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16999/maha</guid>
                <pubDate>Thu, 23 Apr 2026 13:29:48 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/img_20260423_132057.jpg"                         length="2424260"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>महिला आरक्षणावर खुल्या चर्चेस काँग्रेस तयार; मुख्यमंत्र्यांनी सांगावे कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा: खा. प्रणिती शिंदे</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>मुंबई : दि. २० एप्रिल २०२६ महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले पण अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत त्याचा उल्लेखही नव्हता. महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून देशाचे तुकडे पाडायचे होते. सत्तेसाठी भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकते पण त्यांचा कुटील डाव काँग्रेससह सर्व विरोधकांनी हाणून पाडला असून सरकार पूर्णपणे बॅकफूटवर गेले आहे, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खुल्या चर्चेला काँग्रेस तयार आहे, कधी व कुठे यायचे ते सांगा, नरेंद्र मोदींनाही चर्चेला आणा, असे प्रतिआव्हान काँग्रेस कार्य समितीच्या सदस्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले आहे.</p>
<p>टिळक भवन येथे झालेल्या विशेष पत्रकार परिषदेला</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16994/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/img_20260421_072241.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>मुंबई : दि. २० एप्रिल २०२६ महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले पण अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत त्याचा उल्लेखही नव्हता. महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून देशाचे तुकडे पाडायचे होते. सत्तेसाठी भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकते पण त्यांचा कुटील डाव काँग्रेससह सर्व विरोधकांनी हाणून पाडला असून सरकार पूर्णपणे बॅकफूटवर गेले आहे, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खुल्या चर्चेला काँग्रेस तयार आहे, कधी व कुठे यायचे ते सांगा, नरेंद्र मोदींनाही चर्चेला आणा, असे प्रतिआव्हान काँग्रेस कार्य समितीच्या सदस्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले आहे.</p>
<p>टिळक भवन येथे झालेल्या विशेष पत्रकार परिषदेला काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या खासदार प्रणिती शिंदे व खासदार शोभाताई बच्छाव यांनी संबोधित केले. यावेळी दोन्ही खासदारांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडून भाजपाचे सर्व दावे खोडून काढले. खासदार प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, २०२३ मध्येच महिला आरक्षण विधेयक सर्वसंमतीने पास झालेले आहे. पण भाजपा सरकारने त्यात जनगणना व मतदार संघ पुनर्रचनेच्या दोन अटी टाकल्या होत्या, या अटी न ठेवता सध्या लोकसभेच्या असलेल्या ५४३ जागांमधूनच ३३ टक्के आरक्षण द्यावे, अशी काँग्रेसने मागणी केली होती पण भाजपाने त्याकडे दुर्लक्ष केले. १६ एप्रिल २०२३ ला विशेष अधिवेशन बोलावून महिला आरक्षण विधेयक आणण्याचा भाजपाचा प्रयत्न हा खोटा होता. त्यांना मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पास करून घ्यायचे होते, त्यातून दक्षिणेतील राज्य व उत्तरेतील राज्ये यांच्यात उभी फूट पाडून देशाचे तुकडे करण्याचा डाव होता. त्याचवेळी काँग्रेस इंडिया आघाडी महिला विरोधी आहे हे दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पश्चिम बंगाल व तामिळनाडू मध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत, त्या निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी भाजपाने हा डाव टाकला होता पण तो त्यांच्यावरच उलटला आहे.</p>
<p>खासदार शोभाताई बच्छाव यावेळी म्हणाल्या की, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायत राज विधेयक आणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले, सोनियाजी गांधी यांनी त्यापुढे जात ते ५० टक्क्यापर्यंत वाढवले. यासाठी काँग्रेसने कोणत्याही अटी टाकल्या नव्हत्या. आज देशात पंचायत राजमध्ये १५ लाख महिला विविध पदांवर आहेत त्या काँग्रेस पक्षाने आणलेल्या विधेयकामुळेच आहेत. त्यामुळे महिला विरोधी काँग्रेस पक्ष नाही तर भाजपा आहे हे देशाला माहिती आहे. भाजपा खोटे नेरेटिव्ह पसरवत आहे त्यांच्या अपप्रचाराला महिला बळी पडणार नाहीत, भाजपाचा खरा चेहरा उघडा पडला आहे. महिला आरक्षण विधेयक २०२३ हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी लागू केले असते तर ५४३ जागांमध्ये आज १८० महिला खासदार दिसल्या असत्या. पण भाजपा महिला विरोधी आहे हे सिद्ध झाले असून भाजपा तोंडावर पडली आहे, असेही खासदार शोभाताई बच्छाव म्हणाल्या.  </p>
<p>महिला विधेयकाला विरोध करून काँग्रेसने भ्रूणहत्या केली या मुख्यमंत्र्यांच्या विधानाला उत्तर देताना खा. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मणिपूरमध्ये महिलांवर झालेले अत्याचार, महिला खेडाळूंवरील अत्याचार, हाथरस, उन्नाव, बदलापूर, खरात प्रकरण हे भाजपाच्या काळातच झाले आहे, ही प्रकरणे भाजपाने कशी हाताळली हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे महिलांची फक्त भ्रूण हत्याच नाही तर महिलांच्या चारित्र्याचे हनन, त्यांच्यावर अत्याचार आणि  महिलांच्या हत्या करण्याचे पाप भाजप रोज करत आहे. भाजपाचा व रा. स्व. संघात महिलांना किती स्थान व सन्मान आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही, भाजपाच्या इतिहासात एकही महिला भाजपची अध्यक्षा झाली नाही याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16994/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16994/maha</guid>
                <pubDate>Tue, 21 Apr 2026 07:26:19 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/img_20260421_072241.jpg"                         length="717983"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>चंद्रपूर  जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा</title>
                                    <description><![CDATA[<div>आधुनिक केसरी न्यूज</div>
<div>  </div>
<div>चंद्रपूर, दि. 19 : भारतीय हवामान विभागाकडून आगामी काळात विदर्भात, विशेष करून चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या कालावधीत काही ठिकाणी उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने उष्णतेच्या काळात नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी खालील प्रमाणे काळजी घ्यावी.</div>
<div>  </div>
<div>1) तीव्र उन्हात विशेषतः दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान बाहेर पडणे टाळावे. 2) पुरेसे पाणी पित राहावे. तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पाणी पिण्याची सवय ठेवावी. 3) घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी तसेच पांढरा शेला / दुपट्टा वापरावा. 4) सूर्यप्रकाशापासून बचावासाठीघरातील पडदे व</div>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16992/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/1.jpg" alt=""></a><br /><div>आधुनिक केसरी न्यूज</div>
<div> </div>
<div>चंद्रपूर, दि. 19 : भारतीय हवामान विभागाकडून आगामी काळात विदर्भात, विशेष करून चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या कालावधीत काही ठिकाणी उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने उष्णतेच्या काळात नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी खालील प्रमाणे काळजी घ्यावी.</div>
<div> </div>
<div>1) तीव्र उन्हात विशेषतः दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान बाहेर पडणे टाळावे. 2) पुरेसे पाणी पित राहावे. तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पाणी पिण्याची सवय ठेवावी. 3) घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी तसेच पांढरा शेला / दुपट्टा वापरावा. 4) सूर्यप्रकाशापासून बचावासाठीघरातील पडदे व झडपा वापराव्यात. 5) हलके, पातळ, सच्छिद्र व पांढऱ्या रंगाचे सूती / खादीचे कपडे वापरावेत. 6) प्रवास करताना किंवा कामाच्या ठिकाणी मुबलक पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. </div>
<div>7) शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, लिंबूपाणी, ताक, लस्सी इ. द्रवपदार्थ घ्यावेत. 8) घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. 9) घरामध्ये कुलर, पंखे किंवा वातानुकूलन (AC) यांचा योग्य वापर करावा. 10) कामगारांना सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळण्यासाठी सूचना द्याव्यात. 11) गरोदर महिला, वयोवृद्ध, आजारी व्यक्ती व लहान मुले यांची विशेष काळजी घ्यावी. 12) शिळे अन्न खाणे टाळावे. 13) उन्हात काम करताना चेहरा व डोके ओल्या कापडाने झाकावे. 14) शक्यतो दुपारी 12 ते 4 या कालावधीत श्रमाची कामे टाळावीत. 15) चक्कर येणे किंवा अस्वस्थ वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 16) पाळीव प्राणी व गुरेढोरे यांना सावलीत ठेवून त्यांना पुरेसे पाणी द्यावे. 17) उच्च प्रथिनयुक्त व शिळे अन्न खाणे टाळावे. 18) दुपारच्या वेळेस मद्य, चहा, कॉफी व कार्बोनेटेड शीतपेये पिणे टाळावे. उष्माघात झालेल्या व्यक्तीस तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू  करावा. नागरिकांनी वरील सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन, चंद्रपूर   यांच्या वतीने करण्यात येत आहे.</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16992/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16992/maha</guid>
                <pubDate>Sun, 19 Apr 2026 15:37:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/1.jpg"                         length="11637"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा ; जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते.</p>
<p>सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.</p>
<p>दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16990/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/img-20260419-wa0111.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते.</p>
<p>सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.</p>
<p>दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून जास्तीत जास्त सकाळी 11 वाजेपर्यंत सोडण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी या निर्देशांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता बाळगावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16990/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16990/maha</guid>
                <pubDate>Sun, 19 Apr 2026 15:29:46 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/img-20260419-wa0111.jpg"                         length="162221"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>खासदारांचे विधान दुर्दैवी व निंदनीय : आ.करण देवतळे</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>  चंद्रपूर : ( दि. १८ )आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार  यांनी लोकसभेच्या पटलावर महिलांच्या आरक्षणाबाबत केलेले विधान अत्यंत दुर्दैवी व निंदनीय आहे. महिलांना आरक्षणाची गरज नाही, असे विधान एका महिला खासदाराकडून होणे हे आश्चर्यकारक आहे. भारतीय जनता पक्षाचा महिलांच्या सशक्तीकरणावर ठाम विश्वास आहे. जोपर्यंत महिलांना योग्य प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व मिळत नाही, तोपर्यंत खरे महिला सशक्तीकरण होऊ शकत नाही, हे आमचे स्पष्ट मत असल्याचे मत वरोडा भद्रावती विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, महिलांना आरक्षण देणे ही केवळ राजकीय बाब नसून सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. देशाच्या विकासात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आरक्षण</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16988/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/img-20260418-wa0137.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p> चंद्रपूर : ( दि. १८ )आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार  यांनी लोकसभेच्या पटलावर महिलांच्या आरक्षणाबाबत केलेले विधान अत्यंत दुर्दैवी व निंदनीय आहे. महिलांना आरक्षणाची गरज नाही, असे विधान एका महिला खासदाराकडून होणे हे आश्चर्यकारक आहे. भारतीय जनता पक्षाचा महिलांच्या सशक्तीकरणावर ठाम विश्वास आहे. जोपर्यंत महिलांना योग्य प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व मिळत नाही, तोपर्यंत खरे महिला सशक्तीकरण होऊ शकत नाही, हे आमचे स्पष्ट मत असल्याचे मत वरोडा भद्रावती विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, महिलांना आरक्षण देणे ही केवळ राजकीय बाब नसून सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. देशाच्या विकासात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आरक्षण अत्यावश्यक आहे.महिलांना समान संधी आणि अधिकार मिळणे हे लोकशाहीचे मूलभूत तत्त्व आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या विधानांचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16988/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16988/maha</guid>
                <pubDate>Sat, 18 Apr 2026 21:01:02 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/img-20260418-wa0137.jpg"                         length="433042"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>पाचोरा-हडसन रस्त्यावर बिबट्याचा वावर; परिसरातील शेतकरी तसेच मजुरांनी सतर्क रहा!</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>पाचोरा : हडसन पहाण रस्त्यावरील खेडगाव नंदीचे जवळील आमदार किशोर पाटील यांच्या शाळेजवळ तसेच पत्रकार राहुल महाजन यांच्या हॉटेलच्या परिसरात आज सायंकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. हा बिबट्या मादी स्वरूपाचा असून, पत्रकार फकीरचंद पाटील यांनी या बिबट्याला प्रत्यक्ष पाहिल्याची माहिती दिली आहे. महामार्गावर बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतात काम करण्यासाठी आलेले मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे. सध्या या घटनेबाबत वनविभाग किंवा प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसली तरी, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांनी आणि शेतकरी वर्गाने अधिक सतर्क</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16986/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/leopard.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>पाचोरा : हडसन पहाण रस्त्यावरील खेडगाव नंदीचे जवळील आमदार किशोर पाटील यांच्या शाळेजवळ तसेच पत्रकार राहुल महाजन यांच्या हॉटेलच्या परिसरात आज सायंकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. हा बिबट्या मादी स्वरूपाचा असून, पत्रकार फकीरचंद पाटील यांनी या बिबट्याला प्रत्यक्ष पाहिल्याची माहिती दिली आहे. महामार्गावर बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतात काम करण्यासाठी आलेले मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे. सध्या या घटनेबाबत वनविभाग किंवा प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसली तरी, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांनी आणि शेतकरी वर्गाने अधिक सतर्क राहावे. आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष ठेवावे आणि सुरक्षिततेचे नियम पाळावेत, अशा सूचना देण्यात येत आहेत. प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असून पुढील सूचना मिळेपर्यंत नागरिकांनी शांतता राखावी.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16986/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16986/maha</guid>
                <pubDate>Fri, 17 Apr 2026 22:36:01 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/leopard.jpg"                         length="51905"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>नूतन विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांनी कार्यभार स्वीकारला</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>छत्रपती संभाजीनगर, दि. 17(विमाका) : छत्रपती संभाजीनगर विभागाचे नूतन विभागीय आयुक्त म्हणून जी. श्रीकांत यांनी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. श्री. पापळकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.</p>
<p>यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, अपर आयुक्त प्रताप काळे, अपर आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे, अपर आयुक्त दादासाहेब वानखेडे, अपर आयुक्त सुषमा देसाई, अपर आयुक्त मंजुषा मिसकर, सहआयुक्त राजेश काटकर, सहायक आयुक्त मंजुषा कापसे, सहआयुक्त देविदास टेकाळे, उपायुक्त सविता हरकर, महानगर नियोजनकार हर्षल बाविसकर, उपमहानगर नियोजनकार रवींद्र जायभाये, सहायक आयुक्त शुभांगी आंधळे, उप मुख्य लेखाधिकारी साधना बांगर यांच्यासह</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16983/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-04/img_20260417_144119.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>छत्रपती संभाजीनगर, दि. 17(विमाका) : छत्रपती संभाजीनगर विभागाचे नूतन विभागीय आयुक्त म्हणून जी. श्रीकांत यांनी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. श्री. पापळकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.</p>
<p>यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, अपर आयुक्त प्रताप काळे, अपर आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे, अपर आयुक्त दादासाहेब वानखेडे, अपर आयुक्त सुषमा देसाई, अपर आयुक्त मंजुषा मिसकर, सहआयुक्त राजेश काटकर, सहायक आयुक्त मंजुषा कापसे, सहआयुक्त देविदास टेकाळे, उपायुक्त सविता हरकर, महानगर नियोजनकार हर्षल बाविसकर, उपमहानगर नियोजनकार रवींद्र जायभाये, सहायक आयुक्त शुभांगी आंधळे, उप मुख्य लेखाधिकारी साधना बांगर यांच्यासह प्रादेशिक विभागप्रमुख उपस्थित होते.विभागीय आयुक्त श्री. श्रीकांत यांनी विभाग प्रमुखांशी संवाद साधत मराठवाड्यातील शेती, टंचाईस्थिती तसेच सामाजिक विषय व प्रशासकीय विषयाबाबत माहिती जाणून घेतली. सर्वांनी समन्वयाने काम करून विकास साधूया, असे आवाहन त्यांनी केले.</p>
<p>छत्रपती संभाजीनगर विभाग हा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा विभाग असून, पर्यटन विकासाला चालना देतानाच शिक्षण, आरोग्य, महत्वपूर्ण उपक्रम व रोजगाराभिमुखतेवर भर देण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच विभागाला सर्वांगिण विकासाच्या दिशेने नेऊन राज्यात अग्रस्थानी आणण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासोबतच कामकाजात तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून ई-ऑफिस प्रणालीचा 100 टक्के अवलंब करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासकीय कामकाजात अंतर्गत समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.</p>
<p>श्री. श्रीकांत हे 2009 च्या यूपीएससी बॅचचे अधिकारी असून त्यांनी परभणी येथे परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केला. त्यानंतर किनवट येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून प्रथम नियुक्ती झाली. नांदेड-वाघाळा महानगरपालिका आयुक्त, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला व लातूर जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी सहआयुक्त तसेच महानगरपालिका आयुक्त या पदांवर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16983/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16983/maha</guid>
                <pubDate>Fri, 17 Apr 2026 14:44:38 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-04/img_20260417_144119.jpg"                         length="350531"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        