<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.adhunikkesari.com/category/7/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Adhunik Kesari RSS Feed Generator</generator>
                <title>महाराष्ट्र - Adhunik Kesari</title>
                <link>https://www.adhunikkesari.com/category/7/rss</link>
                <description>महाराष्ट्र RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>धानोरकरांचा बाऊन्सर वडेट्टीवरांनी हायकोर्टाद्वारे टोलवला..!</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>आधुनिक केसरी न्यूज </strong></p>
<p>      <strong>श्याम हेडाऊ </strong></p>
<p><strong>चंद्रपूर : चंद्रपूर मनपा गटनेता पदावरून धानोरकर वडेट्टीवार गटांची आपसात सुरू असलेली अंतर्गत कलहाची बाब आता थेट हायकोर्टापर्यंत पोहोचली असून हायकोर्टाने वडेट्टीवार यांच्या गटाचे राजेश अडुर यांना दिलासा देत धानोरकर गटाच्या सुरेंद्र अडबाले यांना गटनेता पदाकडे जाण्यासाठी ब्रेक लावलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर मनपा गटनेता प्रकरणात  महत्त्वपूर्ण आदेश देत नागपूर विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे वडेट्टीवार गटाच्या राजेश अड्डूर यांना मोठा दिलासा मिळाला असून खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला मात्र चांगला जोरदार धक्का बसला आहे.</strong></p>
<p>हायकोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात वडेट्टीवार यांनी धानोरकर यांचा बाउन्सर हायकोर्टामार्फत परस्पर</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17188/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260622_210852.png" alt=""></a><br /><p><strong>आधुनिक केसरी न्यूज </strong></p>
<p>   <strong>श्याम हेडाऊ </strong></p>
<p><strong>चंद्रपूर : चंद्रपूर मनपा गटनेता पदावरून धानोरकर वडेट्टीवार गटांची आपसात सुरू असलेली अंतर्गत कलहाची बाब आता थेट हायकोर्टापर्यंत पोहोचली असून हायकोर्टाने वडेट्टीवार यांच्या गटाचे राजेश अडुर यांना दिलासा देत धानोरकर गटाच्या सुरेंद्र अडबाले यांना गटनेता पदाकडे जाण्यासाठी ब्रेक लावलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर मनपा गटनेता प्रकरणात  महत्त्वपूर्ण आदेश देत नागपूर विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे वडेट्टीवार गटाच्या राजेश अड्डूर यांना मोठा दिलासा मिळाला असून खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला मात्र चांगला जोरदार धक्का बसला आहे.</strong></p>
<p>हायकोर्टाने दिलेल्या या निर्णयामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात वडेट्टीवार यांनी धानोरकर यांचा बाउन्सर हायकोर्टामार्फत परस्पर टोलविला असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी १७ जून रोजी काँग्रेसचे गटनेते म्हणून सुरेंद्र अडबाले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र, मा. उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या त्या आदेशाला  स्थगिती  दिली असून, पुढील सुनावणी  ६ जुलै २०२६ रोजी ठेवली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजेश अड्डूर हेच सध्या काँग्रेसचे अधिकृत गटनेते पदावर कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त यांनी एक आदेश जारी करून चंद्रपूर महानगरपालिकेतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गटाचे गटनेते म्हणून कार्यरत असलेले राजेश मुरली अडूर यांचे नाव रद्द केले होते. त्यांच्या जागी सुरेंद्र अडबाले यांची गटनेते म्हणून नोंद केली होती. विभागीय आयुक्तांच्या या निर्णयाविरुद्ध राजेश अड्डूर यांनी एडव्होकेट ए. एम. घारे यांच्यामार्फत हायकोर्टात रिट याचिका दाखल केली.२२ जून २०२६ रोजी या याचिकेवर मा. न्यायमूर्ती अनिल एस. किलोर आणि मा. न्यायमूर्ती राज डी. वाकोडे यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणी झाली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. तसेच, अंतरिम दिलासा देत विभागीय आयुक्तांनी सुरेंद्र अडबाले यांच्या गटनेते पदाबाबत दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीला तातडीने स्थगिती दिली. </p>
<p>कोर्टाच्या या स्थगिती आदेशानंतर याचिकाकर्त्यांचे वकील अँड. ए. एम. घारे यांनी चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्त, नागपूर यांना अधिकृत पत्र पाठवले आहे. हायकोर्टाच्या स्थगिती आदेशामुळे राजेश अड्डूर हेच चंद्रपूर महानगरपालिका काँग्रेस गटाचे गटनेते म्हणून कायम आहेत, त्यामुळे प्रशासनाने आता महाविकास आघाडी किंवा काँग्रेस गटाच्या वतीने राजेश अड्डूर यांच्याशिवाय इतर कोणत्याही नगरसेवकाचा किंवा व्यक्तीचा कोणताही पत्रव्यवहार अथवा संपर्क स्वीकारू नये. असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली असून वडेट्टीवार गटामध्ये आनंदाचे तर खासदार धानोरकर गटात मात्र सन्नाटा छा गया है.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17188/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17188/maha</guid>
                <pubDate>Mon, 22 Jun 2026 21:10:43 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260622_210852.png"                         length="2775220"                         type="image/png"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>वकिली पेशाला दिली समाजकार्याची जोड; उद्योजक मानसिंग पवार यांचे गौरवउद्गार</title>
                                    <description><![CDATA[<p style="text-align:left;"><strong><span style="color:rgb(0,0,0);">आधुनिक केसरी न्यूज</span></strong></p>
<p>छत्रपती संभाजीनगर, दि.२२ : समाजातील शेवटच्या माणसालाही न्याय मिळाला पाहिजे याची जाणीव ठेऊन अ‍ॅड.वसंतराव साळुंके वकिली करीत पेशाला सामाजिक कार्याची जोडही दिली. यामुळेच ते पाचव्यांदा निवडून येऊ शकले, असे गौरवोद्गार उद्योजक मानसिंग पवार यांनी काढले. महाराष्ट्र-गोवा बार कॉन्सिलच्या कार्यकारणीवर अ‍ॅड.वसंतराव दिगंबरराव साळुंके यांची सलग पाचव्यांदा निवड झाली. याबद्दल नागरी सत्कार समारंभाचे आयोजन रविवारी पैठण रोडवरील ग्रॅड कल्याण सभागृहात करण्यात आले. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, उद्योजक मानसिंग पवार, बार कॉन्सिल सदस्य अँड राजेंद्र उमाप, अ‍ॅड.वसंतराव साळुंके, मधुमती साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते साळुंके दांपत्याचा स्मृतिचिन्ह, मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मानपत्राचे वाचन आणि</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17186/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img-20260622-wa0146.jpg" alt=""></a><br /><p style="text-align:left;"><strong><span style="color:rgb(0,0,0);">आधुनिक केसरी न्यूज</span></strong></p>
<p>छत्रपती संभाजीनगर, दि.२२ : समाजातील शेवटच्या माणसालाही न्याय मिळाला पाहिजे याची जाणीव ठेऊन अ‍ॅड.वसंतराव साळुंके वकिली करीत पेशाला सामाजिक कार्याची जोडही दिली. यामुळेच ते पाचव्यांदा निवडून येऊ शकले, असे गौरवोद्गार उद्योजक मानसिंग पवार यांनी काढले. महाराष्ट्र-गोवा बार कॉन्सिलच्या कार्यकारणीवर अ‍ॅड.वसंतराव दिगंबरराव साळुंके यांची सलग पाचव्यांदा निवड झाली. याबद्दल नागरी सत्कार समारंभाचे आयोजन रविवारी पैठण रोडवरील ग्रॅड कल्याण सभागृहात करण्यात आले. यावेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, उद्योजक मानसिंग पवार, बार कॉन्सिल सदस्य अँड राजेंद्र उमाप, अ‍ॅड.वसंतराव साळुंके, मधुमती साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते साळुंके दांपत्याचा स्मृतिचिन्ह, मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. मानपत्राचे वाचन आणि लेखन डॉ.संजय शिंदे यांनी केले. कर्तृत्व, दांडगा जनसंपर्क, निगर्वी स्वभाव यांच्या बळावर मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमधील दिग्गजांना शह देत मराठवाडयाच्या मातीचे नाव उज्ज्वल करणारे महाराष्ट्र आणि गोवा वकीत परिषदेचे माजी चेअरमन अँड वसंतराव साळुंके यांचा पाचव्यांदा ऐतिहासिक विजय झाला आहे. १९९८ पासून सुरु असलेला हा विजयी रथ अखंडपणे पाचव्यांदा धावला. वकील परिषदेच्या इतिहासाठी हा एक सुवर्णमय किर्तिमान ठरला आहे.या निमित्त राज्यभरातून आलेल्या शेकडो वकिलांच्या हा कार्यक्रम झाला. उद्योजक मानसिंग पवार यांनी  अ‍ॅड. साळुंके यांचा वसा आणि वारसा नवीन मंडळींनी पुढे नेला पाहिजे, असे आवाहन केले. तर अ‍ॅड. वसंतराव साळुंके यांची लोकप्रियता पाहता त्यांना तहहयात सदस्य करावे, असे एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम म्हणाले.</p>
<p><br />  सत्काराला उत्तर देताना अँड.वसंतराव साळुंके अत्यंत भावुक झाले. आपल्या यशाचे रहस्य उलगडताना ते म्हणाले, ’माझ्या आयुच्यात निवडणुकीसाठी मला कधीच कोणत्याही अवघड किवा अयोग्य गोष्टी कराव्या लागल्या नाहीत. त्यामुळे मी निवडून आलो असा अहंकार माझ्या तोंडून कधीच निघाला नाही. वकिलांनी मला निवडून दिले ही कृतज्ञतेची भावना माझ्या मनात राहील.<br />ज्येष्ठ विधिज्ञ रमेशराव धोर्डे आणि मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी साळुंके यांच्या अविरत विजयाचे गमक उलगडताना सांगितले की, ’त्यांच्या निगर्वी स्वभाव, प्रत्येकाच्या सुख-दुखात धावून जाण्याची वृत्ती, वकिलांच्या न्याय हक्कांसाठी सदैव अग्रभागी राहणे. या व अशा अनेक गोष्टींमुख ते वकिलांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. केवळ वकिलीच नव्हे, त्यांच्या पर्यावरणप्रमाणे वृक्षारोपणाच्या ध्यासाचेही यावेळी बळीराम साळुंके यांनी कौतुक केले. अ‍ॅड. रवींद्र गोरे यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. दीपक देशमुख यांनी सूत्रसंचालन तर अ‍ॅड. सुदर्शन साळुंके यांनी आभार मानले. प्रारंभी अ‍ॅड.सुनील काळदाते,अ‍ॅड. मयूर साळुंके, अ‍ॅड. अशोक ठेळे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. कार्यक्रमास आ. विक्रम काळे, माजी आ. मोहनराव साळुंके, अरविंद गोरे, बार कौन्सिल सदस्य अ‍ॅड.राजेंद्र बागुल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17186/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17186/maha</guid>
                <pubDate>Mon, 22 Jun 2026 19:33:22 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img-20260622-wa0146.jpg"                         length="110895"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>‘स्वारातीम’ विद्यापीठाचा मोठा निर्णय; २४ महाविद्यालयांतील बी.एस्सी. प्रथम वर्ष प्रवेशाला स्थगिती</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>नांदेड : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत २४ महाविद्यालयांमधील बी.एस्सी. प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. आवश्यक शैक्षणिक सुविधा, प्रयोगशाळा, पात्र प्राचार्य व प्राध्यापकांची अनुपलब्धता तसेच शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण (ट्रिपल ए) नियमांतील तरतुदीत त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक (संलग्नीकरण) विभागाने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली. विद्यापीठाच्या तपासणीत ५४ महाविद्यालयांमध्ये बी.एस्सी. अभ्यासक्रमासाठी आवश्यक प्रयोगशाळा उपलब्ध नसल्याचे, काही ठिकाणी पात्र अध्यापक व प्राचार्यांची नियुक्ती न झाल्याचे तसेच काही संस्थांनी ट्रिपल ए ऑनलाइन अंकेक्षणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर न केल्याचे</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17184/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img-20260622-wa0152.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>नांदेड : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत २४ महाविद्यालयांमधील बी.एस्सी. प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. आवश्यक शैक्षणिक सुविधा, प्रयोगशाळा, पात्र प्राचार्य व प्राध्यापकांची अनुपलब्धता तसेच शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण (ट्रिपल ए) नियमांतील तरतुदीत त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक (संलग्नीकरण) विभागाने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली. विद्यापीठाच्या तपासणीत ५४ महाविद्यालयांमध्ये बी.एस्सी. अभ्यासक्रमासाठी आवश्यक प्रयोगशाळा उपलब्ध नसल्याचे, काही ठिकाणी पात्र अध्यापक व प्राचार्यांची नियुक्ती न झाल्याचे तसेच काही संस्थांनी ट्रिपल ए ऑनलाइन अंकेक्षणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर न केल्याचे निदर्शनास आले.</p>
<p>ट्रिपल ए अंकेक्षणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर न करणे, वेळोवेळी पाठपुरावा करूनही प्रयोगशाळा न उभारणे अशा महाविद्यालयांमधील बी.एस्सी. प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे, त्यामध्ये कै. ग्यानबाजी केशवे वरिष्ठ<br />महाविद्यालय, माहूर; महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, उस्माननगर; देविदासराव कल्याणकर महाविद्यालय, नांदेड; कै. बाबुराव इंगेवाड महाविद्यालय, वाघाळा; शिवशक्ती महाविद्यालय, काकांडी; दिगंबरराव भाऊराव पाटील महाविद्यालय, रामेश्वर; महात्मा<br />बसवेश्वर महाविद्यालय, मरखेल; राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, नरसी; कृषीरत्न शरदचंद्रजी पवार महाविद्यालय, जवळाबाजार; राजर्षी शाहू महाविद्यालय, हिंगोली; आदर्श महिला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हिंगोली; विठ्ठल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लोणी; संत तुकाराम महाविद्यालय, धानोरा; ज्ञानदीप कला व विज्ञान महाविद्यालय, मरडसगाव; कै. सिताराम पाटील महाविद्यालय, सरकळी; बाळासाहेब ठाकरे वरिष्ठ महाविद्यालय, ताडकळस आणि ब्रिलियंट महिला वाणिज्य महाविद्यालय, लातूर या महाविद्यालयांचा समावेश आहे. तसेच छत्रपती कला व विज्ञान महाविद्यालय, जवळाबाजार; बहिर्जी स्मारक वरिष्ठ महाविद्यालय, हट्टा; समाजप्रबोधनी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कनेरगाव; कौशल्य ज्ञानवर्धिनी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गोरेगाव; शिवाजी महाविद्यालय, मुरूड; त्रिपुरा महाविद्यालय, लातूर आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालय, लातूर या महाविद्यालयांबाबतही तपासणीसाठी प्रस्ताव व एफ ग्रेड प्राप्त झाल्याने त्यांच्या बी.एस्सी. प्रथम वर्ष प्रवेशावरही स्थगती घालण्यात आली आहे.</p>
<p>विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांना बी.एस्सी. प्रथम वर्षासाठी कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश न देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून प्रवेश दिल्यास विद्यार्थ्यांचे पात्रता अर्ज, परीक्षा अर्ज, हॉलतिकीट किंवा निकालासंदर्भात कोणतेही शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित महाविद्यालय प्रशासन व संस्थेवर राहील, असा स्पष्ट इशाराही विद्यापीठाने दिला आहे. दरम्यान, विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित महाविद्यालयाची विद्यापीठ मान्यता, आवश्यक प्रयोगशाळांची उपलब्धता तसेच विद्यापीठाचे अधिकृत परिपत्रक तपासूनच प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन विद्यापीठाच्या शैक्षणिक संलग्नीकरण विभागाकडून करण्यात आले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17184/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17184/maha</guid>
                <pubDate>Mon, 22 Jun 2026 18:41:54 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img-20260622-wa0152.jpg"                         length="84240"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>भोकरला मावेजासाठी शेतकऱ्याचे जलबुडी अंदोलन</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>भोकर : ता. येथील सुधा प्रकल्पाची उंची वाढवण्यासाठी त्या परिसरातील शेतकऱ्यांची अतिरिक्त जमिन भुसंपादित केली.मावेजा देण्यासाठी संबधीत विभागाने "तारीक पे तारीक" अशी भुमिका घेतल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २२) चक्क सूधा प्रकल्पात जलबुडी आंदोलन सूरू केले आहे. तालुक्यातील एकमेव सूधा प्रकल्प त्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरला आहे.प्रकल्पाची १.१० मीटर ऊंची  वाढवण्यासाठी सहा गावांतील ३७.०७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. संबंधित जमिनीचा मावेजा देण्यासाठी शासन चालढकल करून शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.या बाबत तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले असता  विष्णुपुरी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सी.आर.बनसोडे यांनी १० जुन २०२६ पर्यंत मावेजा देण्यात येईल असे</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17181/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img-20260622-wa0144.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>भोकर : ता. येथील सुधा प्रकल्पाची उंची वाढवण्यासाठी त्या परिसरातील शेतकऱ्यांची अतिरिक्त जमिन भुसंपादित केली.मावेजा देण्यासाठी संबधीत विभागाने "तारीक पे तारीक" अशी भुमिका घेतल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २२) चक्क सूधा प्रकल्पात जलबुडी आंदोलन सूरू केले आहे. तालुक्यातील एकमेव सूधा प्रकल्प त्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरला आहे.प्रकल्पाची १.१० मीटर ऊंची  वाढवण्यासाठी सहा गावांतील ३७.०७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. संबंधित जमिनीचा मावेजा देण्यासाठी शासन चालढकल करून शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.या बाबत तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले असता  विष्णुपुरी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सी.आर.बनसोडे यांनी १० जुन २०२६ पर्यंत मावेजा देण्यात येईल असे आश्वासन दिल्याने उपोषण माघार घेण्यात आले. आश्वासनांची पूर्तता केली नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ७० टक्के मावेजा देण्यात यावा,रस्ता आणि पूलाचे बांधकाम करण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी चक्क सूधा प्रकल्पात जलबुडी आंदोलन सुरू केले आहे. अंदोलनात प्रकल्पग्रस्त शेतकरी ऊतम बाभळे, अब्दुल रहिम करीम कुरेशी, तानाजी शिवेवार,शेख नईमोद्दिन हमीद मिया, प्रशांत शिवेवार, दत्ता कदम, बालाजी वनलवाड,माधव देवकर,संजय मुरगूलवाड,शंकर नवटक्के, सुर्यकांत वनलाड,गजानन नाईकवाड, शिवाजी चिलेवाड, शिवाजी हूबेवाड, बालाजी अटकलवाड यांचा समावेश आहे.</p>
<p># सुधा प्रकल्पाची निर्मिती करून सिंचनाची सोय करण्यात आली हि बाब आमच्यासाठी दिलासा देणारी आहे.प्रकल्पाची उंची वाढवण्यासाठी जी जमीन संपादित करण्यात आली त्याचा मावेजा देण्यासाठी दिरंगाई केली जात आहे. त्वरित मावेजा मिळावा अन्यथा पूढिल काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल.<br />(ऊत्तम बाभळे, शेतकरी) आम्हाला सिंचनाची व्यवस्था केल्याने समाधानी आहोत पण दूस-या टप्प्यातील कामाचा मावेजा देण्यासाठी अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. कुणाच्या दबावाखाली येऊन  आमच्या वर अन्याय करीत आहे हे समजत नाही. राजकारण बाजूला ठेवून आम्हाला न्याय देण्यात यावा.<br />(शेख नईमोद्दिन हमीद मिया, शेतकरी)</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17181/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17181/maha</guid>
                <pubDate>Mon, 22 Jun 2026 18:37:21 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img-20260622-wa0144.jpg"                         length="65634"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>शिवसेनेतून कृष्णा आष्टीकर यांची हकालपट्टी..!</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>नांदेड : युवासेना उबाठा सचिव कृष्णा पाटील आष्टीकर यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. नांदेड विधान परिषद प्रधिकार मतदार संघाच्या निवडणूक निकालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. <br />शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेना उबाठा गटाला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कृष्णा पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी शिवसेनेच्या नेत्यां सुषमा अंधारे यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर जहीरी टिका केली होती. त्या टिकेला युवासेना सचिव कृष्णा पाटील आष्टीकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे शिवसेना</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17179/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260622_152934.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>नांदेड : युवासेना उबाठा सचिव कृष्णा पाटील आष्टीकर यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. नांदेड विधान परिषद प्रधिकार मतदार संघाच्या निवडणूक निकालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. <br />शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेना उबाठा गटाला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कृष्णा पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी शिवसेनेच्या नेत्यां सुषमा अंधारे यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर जहीरी टिका केली होती. त्या टिकेला युवासेना सचिव कृष्णा पाटील आष्टीकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे शिवसेना उबाठा गटाच्या गोटात खळबळ माजली होती. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर हे नांदेड विधान परिषद प्रधिकार मतदार संघातून शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले होते. २२ जून रोजी नांदेड विधान परिषद प्रधिकार निवडणूकीचा निकाल जाहीर होताच कृष्णा पाटील यांच्यावर कारवाई करण्याचे हत्यार उगारण्यात आले आहे. शिवसेना उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी निवडणूक निकालानंतर कृष्णा पाटील आष्टीकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा केली आहे.  त्यामुळे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना दुहेरी धक्का बसला आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17179/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17179/maha</guid>
                <pubDate>Mon, 22 Jun 2026 15:31:43 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260622_152934.jpg"                         length="199680"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>नांदेड विधान परिषद प्रधिकार निवडणूकीत भाजपाचे उमेदवार राजूरकर २५५ मतांनी विजयी..!</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>आधुनिक केसरी न्यूज</strong></p>
<p><strong>बालाजी वैजळे</strong></p>
<p>नांदेड : विधान परिषद प्रधिकार मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी आमदार अमरनाथ राजूरकर हे विजयी झाले असून त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर हे पराभुत झाले आहेत. माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना ३३९ मते पडली असून कृष्णा पाटील आष्टीकर यांना ८४ व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांना केवळ ५ मते मिळाली आहेत. २३ मते बाद झाली आहेत. दरम्यान आमदार अमरनाथ राजूरकर यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळविला आहे. विजयी उमेदवार आमदार अमरनाथ राजूरकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली असून महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गुलालाची उधळण</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17174/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260622_131621.jpg" alt=""></a><br /><p><strong>आधुनिक केसरी न्यूज</strong></p>
<p><strong>बालाजी वैजळे</strong></p>
<p>नांदेड : विधान परिषद प्रधिकार मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी आमदार अमरनाथ राजूरकर हे विजयी झाले असून त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर हे पराभुत झाले आहेत. माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना ३३९ मते पडली असून कृष्णा पाटील आष्टीकर यांना ८४ व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांना केवळ ५ मते मिळाली आहेत. २३ मते बाद झाली आहेत. दरम्यान आमदार अमरनाथ राजूरकर यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळविला आहे. विजयी उमेदवार आमदार अमरनाथ राजूरकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली असून महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गुलालाची उधळण करीत विजय साजरा केला आहे. <br />नांदेड विधान परिषद प्रधिकार मतदार संघाची द्वैवार्षिक निवडणूक १८ जून रोजी पार पडली होती. ४५२ मतांपैकी ४५१ मतदान झाले होते. मुदखेड नगरपालिकेतील एका महिला नगरसेविकेने मतदान केले नव्हते. २२ जून रोजी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे मतमोजणीला प्रारंभ झाला. सुरवातीला सर्व मतदान केंद्रावरील मतपेट्या उघडून सर्व मते एकत्रित करण्यात आली. त्यानंतर २५ मतांचे गठ्ठे तयार करुन एकत्र करण्यात आली. तीन टेबलांवर मतमोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीत भाजपाचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांना ११२ तर शिवसेना उबाठा गटाचे कृष्णा पाटील आष्टीकर यांना २२ मते मिळाली व वंचितचे प्रशांत इंगोले यांना ३ मते मिळाली. १४ मते बाद झाली. दुसऱ्या फेरीत राजूरकर यांना ११५ तर आष्टीकर यांना ३० मते मिळाली. इंगोले यांना २ मते मिळाली. तीन मते बाद झाली. तिसऱ्या फेरीत राजूरकर यांना ११२ तर आष्टीकर यांना ३२ मिळाली व वंचितचे प्रशांत इंगोले यांना शुन्य मते मिळाली. तर ६ मते बाद झाली. भाजपाचे उमेदवार माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना ४५१ मतांपैकी ३३९ मते मिळाली. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यापेक्षा २५५ मते अधिक घेत दणदणीत विजय मिळविला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी कृष्णा पाटील आष्टीकर यांना ८४ आणि वंचितचे उमेदवार इंगोले यांना ५ मते मिळाली. २३ मते ही बाद झाली आहेत.<br />विजयी उमेदवार माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी विजयाचे प्रमाणपत्र दिले आहे. <br />नांदेड विधान परिषद निवडणूक मतमोजणी निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केली होती. महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर हे विजयी झाल्याचे कळताच जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. भाजपाचे उमेदवार विजयी झाल्याचे कळताच जोरदार घोषणाबाजी करत गुलाची उधळण करीत जल्लोष साजरा केला आहे.<br />नांदेड विधान परिषद प्रधिकार मतदार संघातून भाजपाचे उमेदवार माजी आमदार अमरनाथ राजूरकर हे विजयी होताच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल ताशा वाजवत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमा होऊन  विजयाचा जल्लोष साजरा करत होते. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते विजयी उमेदवार आमदार अमरनाथ राजूरकर यांना विजयी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी माजी मंत्री डि पी सावंत, महापौर कविता मुळे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य बापु देशमुख, संजय कौडगे, माधव कदम , नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, दिनकर दहीफळे, नगरसेवक किशोर स्वामी, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, राजूरकर यांचे चिरंजीव अशितोष राजूरकर, माजी महापौर विजय येवनकर, कैलास गोरठेकर, गिरीश गोरठेकर, भाऊसाहेब गोरठेकर, प्रविण साले, प्रविण सारडा, नगरसेवक वैजनाथ देशमुख, महेन्द्र देमगुंडे, यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. </p>
<p>राजूरकर सलग तिसऱ्यांदा विजयी<br />नांदेड विधान परिषद प्रधिकार मतदार संघातून माजी आमदार अमरनाथ राजूरकर हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. यापूर्वी त्यांनी दोन वेळा काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी देखील काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. गेल्या तीन वर्षांपासून निवडणूका झाल्या नव्हत्या मात्र नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका निवडणूक झाल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून ते निवडणूक रिंगणात उतरले. त्यांनी या निवडणुकीत ३३९ मते घेऊन सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. </p>
<p>महाविकास आघाडीच्या मतात फाटाफूट<br />नांदेड जिल्ह्यात काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या मतांची संख्या ही १५० पेक्षा जास्त असतांना महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना केवळ ८४ मते मिळाली आहेत. तसेच एम आय एम पक्षाची १५ मते होती ती मते कोणाच्या पारड्यात पडली यांचा अंदाज येत नाही. मात्र जी मते बाद झाली आहेत. त्यात एम आय एम पक्षाचे मते असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान नांदेड विधान परिषद प्रधिकार निवडणूकीत महाविकास आघाडीच्या मतात मोठी फाटाफूट झाली आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षात सुरवाती पासून एकवाक्यता नव्हती. मतभिन्नता असल्यामुळे महाविकास आघाडीच्या मतात फाटाफूट झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.</p>
<p><br />सर्वांचे आभार - खा. अशोकराव चव्हाण<br />महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीत सर्वत्र महायुतीची विजयी घोडदौड दिसून येते आहे. नांदेड स्थानिक स्वराज्य मतदारसंघात सुद्धा भाजप महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. मी त्यांचे अभिनंदन करतो. महायुतीच्या राज्यातील सर्वच विजयी उमेदवारांचे ही मी अभिनंदन करतो. महायुतीच्या या विजया मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. नितीन नबीन, केंद्रीय गृहमंत्री  अमित शाह यांचे नेतृत्व, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,  सुनेत्राताई पवार व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्रजी चव्हाण यांचे मार्गदर्शन तसेच महायुतीचे खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचे मोठे योगदान आहे. महायुतीच्या या विजयासाठी सर्वांचेच अभिनंदन व आभार माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17174/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17174/maha</guid>
                <pubDate>Mon, 22 Jun 2026 13:23:00 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260622_131621.jpg"                         length="281167"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>श्रींच्या पालखीचे पंढरपूर वारीकरीता प्रस्थान पालखी निघाली भक्तांसंगे </title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>दिपक सुरोसे </p>
<p>शेगांव : दि.२१  पंढरीचा महिमा । देता आणीक उपमा ॥१॥<br />ऐसा ठाव नाही कोठे। देव उभाउभी भेटे ॥ध्रु.॥<br />आहेति सकळ । तीर्थे काळे देती फळ ॥२॥<br />तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥३॥<br />संत तुकाराम महाराज. पंढरपूरचा महिमा इतका मोठा आहे की त्याला दुसरी कोणतीही उपमा देता येत नाही.”या जगात पंढरपूरसारखे दुसरे ठिकाण नाही, कारण इथे देव स्वतः उभा राहून भक्तांना भेटतो.इतर तीर्थक्षेत्रांचे फळ मिळण्यासाठी वेळ लागतो, पण पंढरपूरात विठ्ठलाचे दर्शन घेताच भक्ताला लगेच कृपा मिळते. तुकाराम महाराज म्हणतात —ही पंढरी म्हणजे पृथ्वीवरील वैकुंठच आहे.म्हणजेच, जसे विष्णूचे वैकुंठ स्वर्गात आहे, तसेच पंढरपूर हे पृथ्वीवरील</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17172/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260621_204416.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>दिपक सुरोसे </p>
<p>शेगांव : दि.२१  पंढरीचा महिमा । देता आणीक उपमा ॥१॥<br />ऐसा ठाव नाही कोठे। देव उभाउभी भेटे ॥ध्रु.॥<br />आहेति सकळ । तीर्थे काळे देती फळ ॥२॥<br />तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥३॥<br />संत तुकाराम महाराज. पंढरपूरचा महिमा इतका मोठा आहे की त्याला दुसरी कोणतीही उपमा देता येत नाही.”या जगात पंढरपूरसारखे दुसरे ठिकाण नाही, कारण इथे देव स्वतः उभा राहून भक्तांना भेटतो.इतर तीर्थक्षेत्रांचे फळ मिळण्यासाठी वेळ लागतो, पण पंढरपूरात विठ्ठलाचे दर्शन घेताच भक्ताला लगेच कृपा मिळते. तुकाराम महाराज म्हणतात —ही पंढरी म्हणजे पृथ्वीवरील वैकुंठच आहे.म्हणजेच, जसे विष्णूचे वैकुंठ स्वर्गात आहे, तसेच पंढरपूर हे पृथ्वीवरील वैकुंठ मानले जाते आज रविवार दि.२१ जुन रोजी सकाळी ७ वा. श्रीचे सेवाधारी विश्वासत यांच्या हस्ते श्रींच्या पालखीचे विधीवत पूजन करुन श्रींचे दर्शन घेतले. शेगाव येथून श्रीची पालखी मंदिरामधून ७०० वारकऱ्यांसह हजारो भाविक भक्तांच्या सहभागाने राजवैभवी थाटात आषाढी एकादशी वारी महोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान केले आहे. सनई चौघडाच्या आवाज, ज्ञानोबा तुकाराम नामघोष,  हजारो भाविकांच्या मुखातून गजानन महाराज की जय असे जय घोष यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. <br />संतनगरीत श्रींच्या पालखीच्या निमित्ताने टाळ मृदंगासह हरिनामाचा नामघोष संत नगरी दुमदुमली आहे. श्रीं ची पालखी अकोला, वाडेगाव, पातूर, डव्हा, रिसोड, परमणी, परळी वैजनाथ,उस्मानाबाद, तूळजापूर, सोलापूर या मार्गाने ३३ दिवसा पायीवारी करीत एकूण ७५० किलोमिटर प्रवास करती  दि.२३ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामास पोहचेल. ५ दिवसापर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखीचा मुक्कामास राहील. आणि आषाढी एकादशी सोहळा व काला आटोपल्यावर दि.२९ जुलै रोजी सकाळी श्रींची पालखी शेगांवकडे परतीच्या मार्गाने प्रस्थान करेल. दि १९ ऑगस्ट २०२६ रोजी पालखी खामगाव मार्गे संतनगरी शेगावला परत येईल.</p>
<p>पाऊले चालती पंढरीची वाट</p>
<p>श्रींच्या पालखी मार्गावर शहरातील सेवाभावी संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी पाणी, चहा, नींबू शरबत, मंठा अशी व्यवस्था करण्यात आली होती.श्रींची पालखी सकाळी १० वाजता श्री नागझरी येथे जात असताना श्री रोहणकार परिवार यांच्या वतीने श्रींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.</p>
<p>श्री क्षैत्र नागझरी येथे श्रींच्या पालखीचे स्वागत..<br />शेगांव येथुन निघुन श्रींच्या पालखीच्या सकाळी ११. ३० वाजता श्री क्षैत्र नागझरी येथे श्री संत गोमाजी महाराज संस्थान अध्यक्ष श्री धनंजय दादा पाटील यांच्या हस्ते श्रींच्या पालखीचे विधिवत पूजा करुन स्वागत करण्यात आले श्रींच्या पालखीची आरती नंतर वारीतील वारकऱ्यांनी महाप्रसाद घेतला तर श्रींच्या पालखीला नागझरी पर्यंत निरोप देण्यासाठी आलेल्या हजारों भाविकांनी सुद्धा महाप्रसाद लाभ घेतला. आज श्री ची पालखी नागझरी येथे आल्यानंतर या ठिकाणी यात्रेचे स्वरूप आले होते. श्री संत गजानन महाराज व श्री संत गोमाजी महाराज या संतांची दर्शन हजारो भाविकांनी घेतले.<br /><br />१) पायदळ वारीचे ५७ वे वर्ष <br />श्रींच्या पंढरपूर पालखी पायदळ वारीचे यंदा ५७ वे वर्ष आहे. श्री गजानन महाराज संस्थानने अखंडितपणे पायदळ वारीचीपरंपरा कायम ठेवली आहे. या पालखी सोबत शेकडो वारकरी भाविक पंढरपूरची वारी करत असतात. वारीमध्ये सहभागी सर्व वारकरी भक्त यांची सवीतोपरी व्यवस्था श्री संस्थान कडून करण्यात येते.<br />२) शहरातील या मार्गावरुन  श्रींचे पालखीचे श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारी करीता रविवार दि.२१ जुन २०२६ रोजी सकाळी ७.०० वा. श्री मंदिरातून प्रस्थान झाले. श्रींची पालखीचे उत्तर द्वारातून, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले चौकातून, श्री संत सावता माळी चौक, श्री हरिहर मंदिर, तिन पुतळे परिसर भिम नगर, श्री क्षेत्र नागझरी रोडने श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारीसाठी मार्गस्थ झाली आहे. <br />३) वारी... संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी एक अजब जादूगरी . . . प्रत्येकवर्षी न विसरता न चुकता आषाढीची वारी करून आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेणे, त्याला डोळेभरून पाहाणे ही सच्च्या वारकयाची ओळख! खांद्यावर भगवी पताका घेउन उन्हातान्हात, पाऊसपाण्यात कशाकशाची तमा न बाळगता विठुरायाचे ओठावर अखंड नामस्मरण करत वारकरी पंढरीच्या वाटेवर निघतात . . . . शेकडो कोस पायी वारी करून फक्त विठोबाचे डोळे भरून दर्शन घेणे हेच या वारीचं साध्य!<br />४) चौख पोलीस बंदोबस्त...<br /> जिल्हा पोलिस प्रशासनाने पालखी मार्गावर चौख<br />पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेआहे.<br />५) रांगोळी... <br />श्रींच्या पालखीचे प्रस्थानवेळी पालखी मार्गावर विविध रंगबेरंगी आकर्षक रांगोळी काढले होते. तर भाविकभक्तांच्या दर्शनसाठी गर्दी केली होती तर या सोहळ्याला विदर्भ, मराठवाडा,खानदेशातील हजारो भाविक उपस्थित होते.<br />६) वारी पेहराव.. <br />वारी सोहळ्यामधील धवलवस्त्राधरी वारकरी म्हणजे जणू शुद्धतेचे आणि सात्विकतेचे प्रतिक आहेत. पांढरा सदरा, धोतर,डोक्यावर टोपी, कपाळावर बुक्का, गळ्यांत तुळशीची माळ असा वारकर्यांचा पेहराव आहे.<br />७) श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर वारी करीता जात असतांना मार्गाने भेटणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांकरीता औषधोपचार केल्या जातो.<br />८) श्रींची पालखी वेगवेगळ्या ९ जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करीत शेगांव ते पंढरपूर प्रवास ३३ दिवसाचा ७५० कि.मी. चे अंतर पार करते.<br />९) श्रींचे पालखी सोबत ७०० वारकरी मंडळीसह १ अश्व व ९  वाहने आहेत.<br />१०) वारकऱ्यांकरीता अॅम्बुलन्स गाडी डॉक्टर व सहकार्यासह आहे. याव्दारे श्री पालखीतील व वाटचालीमध्ये असणाऱ्या इतर दिंडीतील वारकऱ्यांकरीता औषधोपचार केल्या जातो.<br />११) वारकऱ्यांकरीता पाणी पिण्याकरीता टँकरची व्यवस्था आहे. <br />श्रींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दि. २३ जुलै २०२६ ला पोहचेल.दि.२३ जुलै ते २८ जुलै पर्यंत मुक्काम राहील व दि २९ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथुन परत शेगांव कडे परतीच्या प्रवासाला सुरुवात होऊन दि.१९ ऑगस्ट रोजी श्रींची पालखी शेगांव येथे दाखल होणार आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17172/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17172/maha</guid>
                <pubDate>Sun, 21 Jun 2026 20:48:46 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260621_204416.jpg"                         length="293540"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>आज श्रींच्या पालखीचे श्री क्षैत्र पंढरपूर  वारीकरीता प्रस्थान.शेगांवची शिस्तप्रिय पालखीत  ७०० वारीकर सहभागी</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>दिपक सुरोसे </p>
<p>शेगांव : दि. २० हेचि व्हावी माझी आस | जन्मोजन्मी तुझा दास ||<br />  पंढरीचा वारकरी | वारी चुको न दे हरी ||<br />  संतसंग सर्वकाळ | अखंड प्रेमाचा कल्होळ ||<br />  चंद्रभागे स्नान | तुका मागे हेचि दान ||<br />या अमृतमय ग्रंथ वाणी प्रमाणे श्री संत गजाननाच्या पंढरीतून श्री विठ्ठलाच्या पंढरीकडे श्री संत गजानन महाराजांची पालखी ७०० च्या वर वारकऱ्यांसह ज्येष्ठ शुद्ध ७ रविवार  २१ जुन  रोजी ब्रह्म मुहूर्तावर सकाळी ७ वाजता पंढरपूरकडे श्रींचे पालखी श्रींच्या मंदिर  परिसरातून प्रस्थान करणार आहे. श्री क्षैत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे श्रींच्या पालखीचे ५७  वे  वर्ष आहे.</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17168/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260620_201418.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>दिपक सुरोसे </p>
<p>शेगांव : दि. २० हेचि व्हावी माझी आस | जन्मोजन्मी तुझा दास ||<br /> पंढरीचा वारकरी | वारी चुको न दे हरी ||<br /> संतसंग सर्वकाळ | अखंड प्रेमाचा कल्होळ ||<br /> चंद्रभागे स्नान | तुका मागे हेचि दान ||<br />या अमृतमय ग्रंथ वाणी प्रमाणे श्री संत गजाननाच्या पंढरीतून श्री विठ्ठलाच्या पंढरीकडे श्री संत गजानन महाराजांची पालखी ७०० च्या वर वारकऱ्यांसह ज्येष्ठ शुद्ध ७ रविवार  २१ जुन  रोजी ब्रह्म मुहूर्तावर सकाळी ७ वाजता पंढरपूरकडे श्रींचे पालखी श्रींच्या मंदिर  परिसरातून प्रस्थान करणार आहे. श्री क्षैत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे श्रींच्या पालखीचे ५७  वे  वर्ष आहे. श्रींच्या पालखी समवेत ७०० च्या वर वारकऱ्यांसह, आश्वासह, टाळकरी, वारकरी, पताकाधारी, श्रीहरी नामाच्या व टाळ मृदंगाच्या गजरात जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल , जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते, मंत्राचा नाम जप करीत वारकरी संतनगरीतून श्री विठ्ठलाच्या पंढरीकडे प्रस्थान करणार आहेत.</p>
<p>तब्बल ३३ दिवसांचा पायी प्रवास आणि ७५० किमी चे अंतर कापून श्रींची पालखी २३ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूरला पोहोचणार आहे.श्री विठ्ठलाच्या पंढरीत श्रींच्या पालखीचा मुक्काम २३ जुलै ते २८ जुलै पर्यंत श्री गजानन महाराज संस्थान च्या शाखेत श्रींच्या पालखीचा पाच दिवस मुक्काम राहणार आहे. श्रींच्या पालखीचा परतीचा प्रवास संत नगरी शेगाव कडे २९ जुलै रोजी सुरू होईल. पंढरपूर ते शेगाव हा ५५० किमी चा प्रवास आहे. असा येण्या जाण्याचा १३०० किमीचा पायी प्रवास श्रींच्या पालखीतील वारकरी भक्ती भावाने आनंदात करणार आहेत. १८ ऑगस्ट रोजी खामगाव मुक्कामी राहिल्यानंतर १९ ऑगस्ट रोजी बुधवार रोजी श्रींची पालखी संतनगरी शेगावी पोहोचणार आहे.<br /> श्रींची पालखी संतनगरी शेगावातून निघाल्यानंतर २१ जुन रोजी दुपारी श्री क्षेत्र नागझरी येथील श्री संत गोमाजी महाराज संस्थान मध्ये श्रींची पालखी पोचणार आहे. महाप्रसाद घेऊन सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पारस येथे श्रींच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम राहील. २२ जुनं रोजी पारस येथून निघून दुपारी गायगाव येथे तर रात्री भौरद येथे श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील. रोजी सकाळी भौरद येथून निघून अकोला येथे २३ व २४ जुन असा दोन दिवस श्रींच्या  पालखीचा मुक्काम राहील. त्यानंतर सुनिश्चित मार्गाने श्रींची पालखी २३ जुलै  रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखी पोहोचणार आहे.</p>
<p><br />पाऊले चालती पंढरीची वाट...</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17168/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17168/maha</guid>
                <pubDate>Sat, 20 Jun 2026 20:21:01 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260620_201418.jpg"                         length="2101980"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>गोंदियात आंतरराज्यीय ‘पुष्पागँग’वर वन विभागाची चपराक वाहनासह तीन लाकूड तस्कर अटकेत; डोंगरगाव सहवनक्षेत्रातील धडक कारवाई</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज <br /><br />गोंदिया : 20 जून जिल्ह्यात अवैध वृक्षतोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना वन विभागाने आंतरराज्यीय लाकूड तस्करी करणार्‍या ‘पुष्पागँग’वर मोठी कारवाई करत बोलेरो पिकअप वाहनासह तीन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई डोंगरगाव डेपो सहवनक्षेत्रांतर्गत करण्यात आली. </p>
<p>वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहवनक्षेत्र डोंगरगाव डेपो अंतर्गत डोंगरगाव, पुतळी व सहाकेपार बीट तसेच पांढरवानी बफर सहवनक्षेत्रातील कोयलारी-शेंडा परिसरात संयुक्त पाळत ठेवण्यात आली होती. दरम्यान, 20 जून रोजी पहाटे सुमारे 4 वाजताच्या सुमारास डोंगरगाव येथील सालेधारणी-डोंगरगाव मार्गावर संशयास्पद हालचाल दिसून आली. यावेळी बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एमएच-35 एजे-1154 मधून सागवान प्रजातीच्या लाकडाची अवैधरित्या वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. वन</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17166/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260620_194210.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज <br /><br />गोंदिया : 20 जून जिल्ह्यात अवैध वृक्षतोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना वन विभागाने आंतरराज्यीय लाकूड तस्करी करणार्‍या ‘पुष्पागँग’वर मोठी कारवाई करत बोलेरो पिकअप वाहनासह तीन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई डोंगरगाव डेपो सहवनक्षेत्रांतर्गत करण्यात आली. </p>
<p>वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहवनक्षेत्र डोंगरगाव डेपो अंतर्गत डोंगरगाव, पुतळी व सहाकेपार बीट तसेच पांढरवानी बफर सहवनक्षेत्रातील कोयलारी-शेंडा परिसरात संयुक्त पाळत ठेवण्यात आली होती. दरम्यान, 20 जून रोजी पहाटे सुमारे 4 वाजताच्या सुमारास डोंगरगाव येथील सालेधारणी-डोंगरगाव मार्गावर संशयास्पद हालचाल दिसून आली. यावेळी बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एमएच-35 एजे-1154 मधून सागवान प्रजातीच्या लाकडाची अवैधरित्या वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. वन विभागाच्या पथकाने तत्काळ कारवाई करत वाहन ताब्यात घेत तीन आरोपींना अटक केली. निलेश हिरालाल मेश्राम रा. कोयलारी-प्रधानटोला, ता. सडक अर्जुनी, ओंकार सहदेव सोनवाने रा. आलेडन, जि. राजनांदगाव (छ.ग.) आणि खोमन बुधराम लोहार रा. दिवाणटोला, जि. राजनांदगाव (छ.ग.) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. तिन्ही आरोपींना सडक अर्जुनी न्यायालयात हजर करण्यात आले असून ही कारवाई क्षेत्र सहाय्यक व्ही. बी. रहिले (पांढरवानी), चक्रधर एस. डोरले (डोंगरगाव-खजरी), वनरक्षक पवन कांबळे, मेहबूब सय्यद, विवेक काईट, सहसराम हटवार, माधव मुसळे, वनिता ब्राह्मणकर, शालू मेंढे, वनमजूर यशवंत शेंडे तसेच श्रीकांत बंसोड आणि समीर बंसोड यांनी केली. वन विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध वृक्षतोड आणि लाकूड तस्करी करणार्‍या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.<br />...</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17166/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17166/maha</guid>
                <pubDate>Sat, 20 Jun 2026 19:59:53 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260620_194210.jpg"                         length="234851"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>परतुर येथे पाकिस्तानी संदर्भात व्हिडिओ व्हायरल प्रकरणी किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलवर कारवाईची मागणी; सकल हिंदू समाजाचे पोलीस अधीक्षकांकडे निवेदन</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>जालना : परतूर तालुक्यातील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात झालेल्या कथित देशविघातक कृत्यांबाबत संबंधित शाळेचे संचालक, प्राचार्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदू समाजाचे निवेदन पोलीस अधीक्षक, यांना देण्यात आले आहे.<br />  हिंदू समाजाने  दिलेल्या निवेदनानुसार, शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थिनींनी हातात तलवारी घेऊन तसेच इस्लामिक पोशाख परिधान करून एका गाण्यावर मंचावर नृत्य सादर केले. या गाण्यातील शब्द देशविघातक असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.<br />तसेच कार्यक्रमाच्या वेळी मंचावरील स्क्रीनवर दहशतवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुमताज कादरी याचा फोटो, आयएसआयएसशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलेले पोस्टर तसेच पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजासारखा दिसणारा ध्वज दाखविण्यात</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17164/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img_20260620_070200.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>जालना : परतूर तालुक्यातील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात झालेल्या कथित देशविघातक कृत्यांबाबत संबंधित शाळेचे संचालक, प्राचार्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदू समाजाचे निवेदन पोलीस अधीक्षक, यांना देण्यात आले आहे.<br /> हिंदू समाजाने  दिलेल्या निवेदनानुसार, शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थिनींनी हातात तलवारी घेऊन तसेच इस्लामिक पोशाख परिधान करून एका गाण्यावर मंचावर नृत्य सादर केले. या गाण्यातील शब्द देशविघातक असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.<br />तसेच कार्यक्रमाच्या वेळी मंचावरील स्क्रीनवर दहशतवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुमताज कादरी याचा फोटो, आयएसआयएसशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलेले पोस्टर तसेच पाकिस्तानच्या राष्ट्रीय ध्वजासारखा दिसणारा ध्वज दाखविण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.<br />लहान मुलांचा वापर करून दहशतवादी संघटनांचे किंवा अतिरेकी विचारांचे उदात्तीकरण करण्यात आल्याचा आरोप करत संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.<br />या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मात्र, निवेदनातील आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे अद्याप बाकी आहे. परतूर तालुक्यातील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात कथितपणे देशविघातक व दहशतवादाचे समर्थन करणारे सादरीकरण करण्यात आल्याचा आरोप करत संबंधित शाळेचे संचालक, प्राचार्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जालना येथील सकल हिंदू समाजाने  जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.</p>
<p>निवेदनानुसार, शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात काही विद्यार्थिनींनी हातात तलवारी घेऊन व विशिष्ट पोशाख परिधान करून एका गाण्यावर नृत्य सादर केले. या गाण्यातील शब्द देशविघातक स्वरूपाचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मंचावरील स्क्रीनवर दहशतवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुमताज कादरी याचे छायाचित्र, आयएसआयएसशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आल</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17164/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17164/maha</guid>
                <pubDate>Sat, 20 Jun 2026 07:06:39 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img_20260620_070200.jpg"                         length="147037"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी देवीदास फुलारी</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>छत्रपती संभाजीनगर, दि.१८: मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य तथा ज्येष्ठ कवा सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी देवीदास भाऊराव फुलारी यांची निवड करण्यात आली आहे. येत्या २५ जून रोजी मॉरिशस या ब्देशात हे संमेलन होणार आहे. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मॉरिशस आणि स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी येथील साहित्यिक देवीदास फुलारी यांची निवड झाल्याचे संमेलन आयोजक प्रा. कल्पना गवरे यांनी कळवले आहे. मॉरिशस येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या सभागृहात हे संमेलन गुरुवार दि.२५ जून २०२६ रोजी आयोजित केले आहे. ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, चर्चासत्र, गझल मुशायरा, कवी संमेलन, पुस्तक</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17162/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/picsart_26-06-18_20-17-38-361.png" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>छत्रपती संभाजीनगर, दि.१८: मराठवाडा साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य तथा ज्येष्ठ कवा सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी देवीदास भाऊराव फुलारी यांची निवड करण्यात आली आहे. येत्या २५ जून रोजी मॉरिशस या ब्देशात हे संमेलन होणार आहे. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मॉरिशस आणि स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी येथील साहित्यिक देवीदास फुलारी यांची निवड झाल्याचे संमेलन आयोजक प्रा. कल्पना गवरे यांनी कळवले आहे. मॉरिशस येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या सभागृहात हे संमेलन गुरुवार दि.२५ जून २०२६ रोजी आयोजित केले आहे. ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, चर्चासत्र, गझल मुशायरा, कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन इत्यादी भरगच्च कार्यक्रम या संमेलनात पार पडणार आहेत. मॉरिशस येथील मराठी भाषिक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक आणि रसिकांची लक्षणीय उपस्थिती या संमेलनात राहणार असल्याचे नियोजन समितीचे अध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी कळवले आहे. </p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17162/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17162/maha</guid>
                <pubDate>Thu, 18 Jun 2026 20:51:51 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/picsart_26-06-18_20-17-38-361.png"                         length="695567"                         type="image/png"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अखेर दोन वर्षांची मादी बिबट जेरबंद..!</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>  गोंदिया : अर्जुनी मोरगाव  तालुक्यातील पिंपळगाव-खांबी येथे गुरुवारी सकाळी सुमारे ५.३० वाजताच्या दरम्यान काही नागरिकांना गावातील शाळेच्या आवारात बिबट दिसून आला. बिबट दिसताच नागरिकांनी आरडाओरडा केल्याने तो तेथून निसटला. त्यानंतर काही वेळातच तो लांजेवार यांच्या घरात शिरल्याचे निदर्शनास आले. घरातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत सर्व दरवाजे बंद करून स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित केली.</p>
<p>बिबट्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी लांजेवार यांच्या घराकडे मोठी गर्दी केली. मात्र गर्दीचा फायदा घेत बिबट पुन्हा तेथून निसटला. त्यानंतर तो बोरकर यांच्या घराजवळील शौचालय परिसरात दिसून आला. यावेळी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू मोहीम सुरू करण्यात आली.<br />यानंतर बिबट मेश्राम यांच्या घराजवळील</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/17156/maha"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2026-06/img-20260618-wa0090.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p> गोंदिया : अर्जुनी मोरगाव  तालुक्यातील पिंपळगाव-खांबी येथे गुरुवारी सकाळी सुमारे ५.३० वाजताच्या दरम्यान काही नागरिकांना गावातील शाळेच्या आवारात बिबट दिसून आला. बिबट दिसताच नागरिकांनी आरडाओरडा केल्याने तो तेथून निसटला. त्यानंतर काही वेळातच तो लांजेवार यांच्या घरात शिरल्याचे निदर्शनास आले. घरातील सदस्यांनी प्रसंगावधान राखत सर्व दरवाजे बंद करून स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित केली.</p>
<p>बिबट्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी लांजेवार यांच्या घराकडे मोठी गर्दी केली. मात्र गर्दीचा फायदा घेत बिबट पुन्हा तेथून निसटला. त्यानंतर तो बोरकर यांच्या घराजवळील शौचालय परिसरात दिसून आला. यावेळी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू मोहीम सुरू करण्यात आली.<br />यानंतर बिबट मेश्राम यांच्या घराजवळील एका पडक्या घराच्या परिसरात दिसून आला. वनविभागाने त्या ठिकाणी रेस्क्यूसाठी प्रयत्न केले, मात्र बिबट पुन्हा तेथून निसटण्यात यशस्वी झाला. त्यामुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.<br />वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी जाळे व इतर आवश्यक साहित्य परिसरात तैनात केले. मात्र बिबट पुन्हा तेथून निसटून होमराज मेंढे यांच्या घराच्या दिशेने गेला. अखेर वनविभागाच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आणि सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात यश आले.<br />वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पकडण्यात आलेली बिबट ही अंदाजे दोन वर्षांची मादी असून तिची प्रकृती चांगली आहे. आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर तिला योग्य अधिवासात सोडण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.<br />दरम्यान, बिबट पाहण्यासाठी पिंपळगाव-खांबी तसेच परिसरातील गावांमधून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार कमलेश सोनटक्के हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी उपस्थित होते. या यशस्वी रेस्क्यू मोहिमेत नवेगावबांध वनपरिक्षेत्र अधिकारी मारबते, सहाय्यक वनसंरक्षक (ACF) अविनाश मेश्राम, बाराभाटी बिटच्या चादेवार मॅडम, RRT गोंदिया टीम, नवेगावबांध रेस्क्यू टीमचे सतीश शेदरे, अमोल चौबे, विक्रांत ब्राम्हणकर, अमित राऊत, राजेश ढोक तसेच PRT टीमचे सदस्य आणि बाराभाटी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बोकडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/17156/maha</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/17156/maha</guid>
                <pubDate>Thu, 18 Jun 2026 14:39:32 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2026-06/img-20260618-wa0090.jpg"                         length="333332"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        