<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.adhunikkesari.com/category/226/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Adhunik Kesari RSS Feed Generator</generator>
                <title>पुरस्कार - Adhunik Kesari</title>
                <link>https://www.adhunikkesari.com/category/226/rss</link>
                <description>पुरस्कार RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>डॉ. नंदकिशोर खत्री “जीवनसाधना गौरव” पूरस्काराने सन्मानित</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>चंद्रपूर : स्थानिक ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित  डॉ. खत्री महाविद्यालय, तुकूम, चंद्रपूर चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नंदकिशोर हरिलाल खत्री यांना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली “जीवनसाधना गौरव-२०२५” ने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. खत्री सर यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे. चंद्रपूर व सावली येथील भागात शिक्षण संस्था काढून त्यांनी ग्रामीण, गोरगरीब व आदीवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. शिक्षण क्षेत्रात नावारूपाला आलेली गणमान्य व्यक्ती आहे. डॉ. खत्री सरांचा गौरव गोंडवाना विद्यापीठाकडून १४ व्या वर्धापण दिन सोहळयात दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२५ रोजी विद्यापीठाचे नविन सांस्कृतिक भवनात होणार आहे. महाविद्यालयासाठी ही आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे.</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16293/award"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2025-10/img-20251005-wa0152.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>चंद्रपूर : स्थानिक ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित  डॉ. खत्री महाविद्यालय, तुकूम, चंद्रपूर चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नंदकिशोर हरिलाल खत्री यांना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली “जीवनसाधना गौरव-२०२५” ने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. खत्री सर यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे. चंद्रपूर व सावली येथील भागात शिक्षण संस्था काढून त्यांनी ग्रामीण, गोरगरीब व आदीवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. शिक्षण क्षेत्रात नावारूपाला आलेली गणमान्य व्यक्ती आहे. डॉ. खत्री सरांचा गौरव गोंडवाना विद्यापीठाकडून १४ व्या वर्धापण दिन सोहळयात दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२५ रोजी विद्यापीठाचे नविन सांस्कृतिक भवनात होणार आहे. महाविद्यालयासाठी ही आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर चे सचिव, कोषाध्यक्षा तसेच सर्व सन्माननिय पदाधिकारी, डॉ. खत्री महाविद्यालयाचे प्राचार्य, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सरांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुरस्कार</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16293/award</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16293/award</guid>
                <pubDate>Sun, 05 Oct 2025 21:48:01 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2025-10/img-20251005-wa0152.jpg"                         length="234448"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. प्रकाश आमटे यांना लोकनेते स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार प्रदान</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>धुळे, दि. २७ : आरोग्य, शिक्षण, शेती, जलसंधारण या क्षेत्रात प्रयोगशीलतेच्या माध्यमातून आदिवासींच्या जीवनात मोठे परिवर्तन घडविण्याचे, त्यांच्यातील आत्माभिमान जागृत करण्याचे आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देण्याचे काम डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. त्यामुळे जीवनाचे समर्पण लोकसेवेसाठी दिलेल्या स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या नावाने असलेला पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे यांना दिल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.</p>
<p>लोकनेते, माजी मंत्री स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त अभिवादन व लोकनेते स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कारार्थी, ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांना श्री शिवाजी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/16238/award"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2025-09/img-20250928-wa0021.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>धुळे, दि. २७ : आरोग्य, शिक्षण, शेती, जलसंधारण या क्षेत्रात प्रयोगशीलतेच्या माध्यमातून आदिवासींच्या जीवनात मोठे परिवर्तन घडविण्याचे, त्यांच्यातील आत्माभिमान जागृत करण्याचे आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देण्याचे काम डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. त्यामुळे जीवनाचे समर्पण लोकसेवेसाठी दिलेल्या स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या नावाने असलेला पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे यांना दिल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.</p>
<p>लोकनेते, माजी मंत्री स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त अभिवादन व लोकनेते स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कारार्थी, ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे यांना श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मध्य प्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय, पणन मंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार स्मिता वाघ, डॉ. शोभा बच्छाव, मंदाकिनी आमटे, लता पाटील,  माजी आमदार कुणाल पाटील, लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील सामाजिक कृतज्ञता ट्रस्टचे अध्यक्ष विनय पाटील आदी उपस्थित होते.</p>
<p>मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, बाबा आमटे यांनी कुष्ठरोगी आणि आदिवासी समाजासाठी मोठे कार्य केले. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून एकतेचा विचार देशभर पोहोचविला. जिथे जाण्यासाठी रस्ताही नव्हता, अशा हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाच्या कामासाठी मंदाकिनी आमटे यांनीही डॉ. प्रकाश आमटे यांना समर्थ साथ दिली. आमटे परिवारातील तिसरी पिढी या प्रकल्पांसाठी कार्यरत आहे. अनेक अडचणींतून मार्ग काढत डॉ. आमटे यांनी अविरतपणे हा प्रकल्प सुरू ठेवला आहे आणि पुढेही सुरू रहावा, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.</p>
<p>धुळेकरांच्या पाठीशी राज्य शासन ताकदीने उभे राहील</p>
<p>स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या स्मृतीस वंदन करण्यासाठी आल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विधानसभेत त्यांचे नेतृत्व आणि कर्तृत्वाचा परिचय झाला. विविध विषयांची जाण असतानाही त्यांचा स्वभाव विनम्र होता. विधानमंडळात संघर्षाची वेळ आली तरी शांतपणे एखादा मुद्दा हाताळण्याचे कसब त्यांच्यात होते. त्या काळात राज्याच्या विधानसभेत सर्वसमावेशक नेत्यांमध्ये दाजीसाहेबांचा समावेश होता.</p>
<p>दाजीसाहेबांनी खानदेशच्या विकासाचा विचार सतत मनात ठेवून त्यासाठी  संघर्ष उभा केला. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न राज्य शासनाच्या माध्यमातून होत आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सुलवाडे-जामफळसारख्या प्रकल्पाने धुळे तालुक्याचा संपूर्ण कायापालट येत्या काळात होणार आहे. मनमाड-इंदूर रेल्वे प्रकल्पासाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केला आहे. सहा राष्ट्रीय महामार्ग आणि मनमाड-इंदूर रेल्वे यामुळे येत्या काळात धुळ्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे. अक्कलपाडा प्रकल्प 100 टक्के भरावा म्हणून भूसंपादनासाठी आवश्यक निधी देण्यात येईल.</p>
<p>राज्यातील पूरपरिस्थितीची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देण्यासोबत राज्यात संरक्षण कॉरिडॉर निर्माण करण्यासाठी विनंती केली आहे. त्यातील एक कॉरिडॉर नाशिक आणि धुळे आहे. यामुळे धुळ्यातील तरुणांच्या हाताला मोठ्या प्रमाणात काम मिळेल. धुळ्यासोबत नंदुरबारमध्येही गुंतवणूक येत आहे. 15 ते 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या परिसरात येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना औद्योगिक महत्व येण्यासाठी राज्य शासन ताकदीने उभे राहील, अशी ग्वाही  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.</p>
<p>मध्यप्रदेशचे मंत्री श्री. विजयवर्गीय म्हणाले, स्व.दाजीसाहेबांना समाजकार्याचा वारसा वडिलांकडून मिळाला होता. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात बहुमोल कार्य केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था करणे, आरोग्यसाठी सुविधा उभारणे असे विविधांगी आणि प्रेरणादायी कार्य त्यांनी केले. त्यांच्या स्मृतीत समाजसेवेसाठी पुरस्कार सुरू करणे अभिनंदनीय बाब आहे. जनेसेवेचे हे कार्य असेच पुढे जावे, असे त्यांनी सांगितले.   बाबा आमटे हे अद्भुत व्यक्तिमत्वाचे धनी होते. कुष्ठरोग्यांमध्ये राहून त्यांची सेवा करण्याचे त्यांचे कार्य अतुलनीय होते. त्यांचे हे कार्य डॉ.प्रकाश आमटे यांनी पुढे नेल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.</p>
<p>सत्काराला उत्तर देताना डॉ.आमटे म्हणाले, बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करून त्यांच्या मनात स्वाभिमान निर्माण केला. त्यांचे हे कार्य जगभरात पोहोचले. त्यांच्या कामाचे महत्त्व लक्षात आल्यावर आम्ही दोन्ही भावांनी आनंदवनाचे कार्य पुढे नेण्याचे निश्चित केले. भामरागड येथे बाबांसोबत भेट दिल्यानंतर आदिवासी जनतेतील कुपोषण, त्यांच्या समस्या पाहून त्यांच्या उत्थानाच्या कार्याला वाहून घेण्याचा निश्चय केला. त्यातूनच लोकबिरादरी प्रकल्पाची कल्पना पुढे आली. लोकांच्या सहकार्य आणि विश्वासातून हे कार्य पुढे गेले. आज अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात या परिसरातील तरुण पुढे गेले आहेत. गेली 52 वर्षे हे जनसेवेचे हे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.  स्व.दाजीसाहेबांनी राजकारणासोबत समाजकारण करताना समाजसेवेचा वारसा पुढे नेला असेही डॉ.आमटे यांनी सांगितले.</p>
<p>कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुणाल पाटील यांनी केले. स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या कार्यातून नागरिकांना समाजसेवेची प्रेरणा मिळावी यासाठी हा पुरस्कार सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुलवाडे-जामफळ योजनेचे स्वप्न स्व.दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी पाहिले होते. राज्य शासनाच्या प्रयत्नातून ही योजना पूर्ण होणार असल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण होईल, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.</p>
<p>मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या कार्यावर आधारित स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.  या कार्यक्रमाला आमदार अमरिशभाई पटेल, आमदार सत्यजित तांबे, आमदार काशिराम पावरा, आमदार दिलीप बोरसे, आमदार मंजुळाताई गावित, आमदार अनुप अग्रवाल, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील आणि अण्णासाहेब चुडामण पाटील यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करून अभिवादन केले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुरस्कार</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/16238/award</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/16238/award</guid>
                <pubDate>Sun, 28 Sep 2025 09:06:02 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2025-09/img-20250928-wa0021.jpg"                         length="208957"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अशोक सराफ यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ; निवेदिता सराफ यांची प्रतिक्रिया म्हणाल्या..!</title>
                                    <description><![CDATA[<p dir="ltr">आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>मुंबई : मराठीतील विनोदवीर अभिनेता अशोक सराफ  यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सिनेसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना 'पद्मश्री' या प्रतिष्ठित पुरस्काराने सम्मानित केले आहे. अशोक सराफ यांना मिळणारा हा सम्मान संपूर्ण महाराष्ट्रवासियांना गर्व वाटेल असा आहे. पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर अभिनेते अशोक सराफ  म्हणाले, सर्वांचे खूप आभार. भावना अक्षरश: उचंबळून आल्या आहेत. महाराष्ट्र भूषण मिळाला तो राज्याचा झाला. आता संबंध भारताचा पुरस्कार मिळाला. हे पुढचं पाऊल आहे. मला मनापासून आभार मानायचे आहेत. तुम्हाला सगळ्यांना आनंद झाला आहे याचा मला जास्त आनंद आहे.</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/15061/award"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2025-01/picsart_25-01-26_14-04-00-379.jpg" alt=""></a><br /><p dir="ltr">आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>मुंबई : मराठीतील विनोदवीर अभिनेता अशोक सराफ  यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सिनेसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना 'पद्मश्री' या प्रतिष्ठित पुरस्काराने सम्मानित केले आहे. अशोक सराफ यांना मिळणारा हा सम्मान संपूर्ण महाराष्ट्रवासियांना गर्व वाटेल असा आहे. पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर अभिनेते अशोक सराफ  म्हणाले, सर्वांचे खूप आभार. भावना अक्षरश: उचंबळून आल्या आहेत. महाराष्ट्र भूषण मिळाला तो राज्याचा झाला. आता संबंध भारताचा पुरस्कार मिळाला. हे पुढचं पाऊल आहे. मला मनापासून आभार मानायचे आहेत. तुम्हाला सगळ्यांना आनंद झाला आहे याचा मला जास्त आनंद आहे.  मी चांगलं काहीतरी करतोय यावर शिक्काच मिळाला आहे." </p>
<p dir="ltr">यावेळी अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनीही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "हा एकट्या अशोकचा सन्मान नाही तर महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचाही सन्मान आहे. कारण त्यांनी नेहमीच अशोकवर, त्याच्या अभिनयावर प्रेम केलं. अशोकने नेहमी एकाग्रतेने, मेहनतीने अभिनय एके अभिनयच केला.  त्याची ही पोचपावती आहे. मी प्रेक्षकांची, जनतेची आणि केंद्र सरकारची खूप ऋणी आहे. आम्हा सर्व कुटुंबियांसाठी खूप आनंदाची बाब आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुरस्कार</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/15061/award</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/15061/award</guid>
                <pubDate>Sun, 26 Jan 2025 14:09:27 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2025-01/picsart_25-01-26_14-04-00-379.jpg"                         length="317730"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>गोंडवाना विश्वविद्यालयाच्या प्राध्यापकाला ‘सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ’ पुरस्कार</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर : ११/११/२४, काठमांडू, नेपाल  गोंडवाना विश्वविद्यालय, गडचिरोली, महाराष्ट्रचे सहायक प्राध्यापक डॉ. मनीष विलास देशपांडे यांना दुसऱ्या भारत-नेपाल मैत्री शिखर परिषदेत ‘सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ’ (inspiring best scientist award) हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार नेपाळ सरकारचे संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री माननीय पृथ्वी सुबा गुरुंग यांच्या हस्ते विविध भारतीय आणि नेपाली विश्वविद्यालयांचे कुलगुरूंच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.डॉ. देशपांडे यांना संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात शैक्षणिक विकास आणि संशोधन कार्यातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.<br />हा सन्मान केवळ गडचिरोलीच नव्हे तर संपूर्ण देशाला गौरवान्वित करणारा आहे.</p>
<p>नक्षलग्रस्त क्षेत्रापासून जागतिक मंचापर्यंत :</p>
<p>नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीतून</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/14815/award"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2024-11/img-20241111-wa0234.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर : ११/११/२४, काठमांडू, नेपाल  गोंडवाना विश्वविद्यालय, गडचिरोली, महाराष्ट्रचे सहायक प्राध्यापक डॉ. मनीष विलास देशपांडे यांना दुसऱ्या भारत-नेपाल मैत्री शिखर परिषदेत ‘सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ’ (inspiring best scientist award) हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार नेपाळ सरकारचे संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री माननीय पृथ्वी सुबा गुरुंग यांच्या हस्ते विविध भारतीय आणि नेपाली विश्वविद्यालयांचे कुलगुरूंच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.डॉ. देशपांडे यांना संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात शैक्षणिक विकास आणि संशोधन कार्यातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.<br />हा सन्मान केवळ गडचिरोलीच नव्हे तर संपूर्ण देशाला गौरवान्वित करणारा आहे.</p>
<p>नक्षलग्रस्त क्षेत्रापासून जागतिक मंचापर्यंत :</p>
<p>नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीतून बाहेर पडून डॉ. देशपांडे यांनी केवळ उच्च शिक्षण क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल केले नाही तर जागतिक मंचावरही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. हा पुरस्कार या गोष्टीचे प्रमाण आहे की, आव्हानात्मक वातावरणातही प्रतिभा फुलू शकते.डॉ. देशपांडे यांना मिळालेल्या या पुरस्काराने गडचिरोलीतील तरुणांमध्ये संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करण्याची नवीन आशा पेटली आहे. हा पुरस्कार दाखवून देतो की, येथील तरुणही देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात.गोंडवाना विश्वविद्यालयासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे. विश्वविद्यालयाच्या एका शिक्षकाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळणे म्हणजे विश्वविद्यालयाची प्रतिष्ठा वाढणे.</p>
<p>हा पुरस्कार गडचिरोलीतील तरुणांसाठी प्रेरणाचा स्त्रोत आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुरस्कार</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/14815/award</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/14815/award</guid>
                <pubDate>Mon, 11 Nov 2024 22:41:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2024-11/img-20241111-wa0234.jpg"                         length="191902"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>गोंडवाना विद्यापीठाला 'फिक्की' चा नामांकित 'संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व' राष्ट्रीय पुरस्कार﻿</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर : 'फिक्की'या संस्थेने संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व या प्रवर्गातून पुरस्कारासाठी ऑनलाईन प्रस्ताव मागितले होते. गोंडवाना विद्यापीठाने सुरु केलेल्या एकल ग्रामसभा सक्षमीकरण कार्यक्रमाचा या पुरस्कारासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर केला होता. या संस्थेने भारतातील सहा विद्यापीठांना सादरीकरण करण्यासाठी बोलाविले, त्यानंतर तीन विद्यापीठांचे नामांकन या  पुरस्काराकरिता करण्यात आले. गोंडवाना विद्यापीठाने ग्रामसभा सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठ राबवित असलेल्या 'गाव तिथे विद्यापीठ', 'सीआयआयआयटी', 'एसटीआरसी', या नाविन्यपूर्ण आणि सामाजिक उपक्रमांचाही 'फिक्की'ने यानिमित्ताने दखल घेत गौरव केला. <br />गोंडवाना विद्यापीठाने ग्रामसभा सक्षमीकरणासाठी पेसा कायदा, सामूहिक वन हक्क कायदा, जैव विविधता कायदा, वन व्यवस्थापन व संरक्षण, गौण वन</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/14681/award"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2024-10/img-20241018-wa0189.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर : 'फिक्की'या संस्थेने संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व या प्रवर्गातून पुरस्कारासाठी ऑनलाईन प्रस्ताव मागितले होते. गोंडवाना विद्यापीठाने सुरु केलेल्या एकल ग्रामसभा सक्षमीकरण कार्यक्रमाचा या पुरस्कारासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर केला होता. या संस्थेने भारतातील सहा विद्यापीठांना सादरीकरण करण्यासाठी बोलाविले, त्यानंतर तीन विद्यापीठांचे नामांकन या  पुरस्काराकरिता करण्यात आले. गोंडवाना विद्यापीठाने ग्रामसभा सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठ राबवित असलेल्या 'गाव तिथे विद्यापीठ', 'सीआयआयआयटी', 'एसटीआरसी', या नाविन्यपूर्ण आणि सामाजिक उपक्रमांचाही 'फिक्की'ने यानिमित्ताने दखल घेत गौरव केला. <br />गोंडवाना विद्यापीठाने ग्रामसभा सक्षमीकरणासाठी पेसा कायदा, सामूहिक वन हक्क कायदा, जैव विविधता कायदा, वन व्यवस्थापन व संरक्षण, गौण वन उपजव रेकार्ड व अंकेक्षण यांचे प्रशिक्षण देऊन ग्रामसभाना आतापर्यंत 235 वन व्यवस्थापन आराखडे तयार करण्याकरिता तांत्रिक मदत केली आहे. विद्यापीठाच्या वतीने एकल ग्रामसभा प्रशिक्षण समन्वयक डॉ. नरेश मडावी व डॉ. मनीष उत्तरवार संचालक, 'ननावसा' यांनी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार स्वीकारला.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुरस्कार</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/14681/award</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/14681/award</guid>
                <pubDate>Fri, 18 Oct 2024 20:17:44 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2024-10/img-20241018-wa0189.jpg"                         length="121109"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राज्यपालांच्या हस्ते  डी. लिट.प्रदान</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>गडचिरोली : दि.२ गोंडवाना विद्यापीठातर्फे आज प्राप्त झालेली मानद डी. लिट. ही उपाधी माझ्यासाठी विशेष असून या सन्मानाने मी भारावून गेलो आहे; विधानसभेत मी केलेल्या संसदीय संघर्षातून  जे विद्यापीठ साकारले, त्याच्या विस्तारात मी योगदान देऊ शकलो त्या विद्यापीठातर्फे झालेला हा सन्मान माझ्या दृष्टीने खास आहे. या सन्मानामुळे मिळालेली प्रेरणा, ऊर्जा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी मला </p>
<p>सहाय्यभूत ठरेल, असे भावनिक प्रतिपादन वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. <br />या सन्मानमुळे माझ्या पित्याचे स्वप्न पितृमोक्ष अमावस्या दिनी आणि गांधी जयंती सारख्या विशेष दिनी साकार झाले याचा विशेष आनंद झाल्याचे सांगताना ना. मुनगंटीवार</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/14575/award"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2024-10/img-20241002-wa0261.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>गडचिरोली : दि.२ गोंडवाना विद्यापीठातर्फे आज प्राप्त झालेली मानद डी. लिट. ही उपाधी माझ्यासाठी विशेष असून या सन्मानाने मी भारावून गेलो आहे; विधानसभेत मी केलेल्या संसदीय संघर्षातून  जे विद्यापीठ साकारले, त्याच्या विस्तारात मी योगदान देऊ शकलो त्या विद्यापीठातर्फे झालेला हा सन्मान माझ्या दृष्टीने खास आहे. या सन्मानामुळे मिळालेली प्रेरणा, ऊर्जा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक विकासासाठी मला </p>
<p>सहाय्यभूत ठरेल, असे भावनिक प्रतिपादन वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. <br />या सन्मानमुळे माझ्या पित्याचे स्वप्न पितृमोक्ष अमावस्या दिनी आणि गांधी जयंती सारख्या विशेष दिनी साकार झाले याचा विशेष आनंद झाल्याचे सांगताना ना. मुनगंटीवार अत्यंत भावनिक झाले होते.गोंडवाना विद्यापीठाच्या ११आणि १२ व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ना. सुधीर मुनगंटीवार यांना मानद डी लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले; यावेळी ते बोलत होते. मंचावर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्रकुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, रजिस्ट्रार डॉ. अनिल हिरेखण यांच्यासह विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य मंचावर उपस्थित होते.</p>
<p>ना. सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले की, जुन्या आठवणींमुळे माझे भाव दाटून आले असून माझ्यासाठी हा क्षण बहुमूल्य आहे. माझ्या कुटुंबात बहुतेक डॉक्टर आहेत; वडील सुप्रसिद्ध डॉक्टर होते; मी देखील डॉक्टर व्हावं ही बाबांची इच्छा होती; बाबांना आणीबाणीच्या काळात संघ स्वयंसेवक म्हणून 19 महिन्याचा कारावास झाला आणि माझ्या आयुष्याची दिशा बदलली. पण आज पितृमोक्ष अमावस्या या दिवशी माझ्या बाबांना ही पदवी समर्पित करताना आयुष्यातील एक अपूर्णता पूर्णतेमध्ये परावार्तीत झाल्याने भारावून गेलो आहे. <br />गडचिरोली, चंद्रपूर या दुर्गम क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने, आदिवासी संस्कृती आणि वैभवला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीसाठी मी संघर्ष केला, प्रयत्न केले त्याचे मला मनापासून समाधान आहे. सुंदर पर्यावरण, शुद्ध हवा, असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात हे विद्यापीठ स्थापन करता आले याचा आनंद आहे ; कारण जेथे शुद्ध विचार तेथे शुद्ध आचार आणि शुद्ध आचार असतील तेथे शुद्ध कृती होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा नामविस्तार,  वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीचा नामविस्तार असेल किंवा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नामविस्तार असेल या प्रत्येक अभियानात मी होतो हे मी माझे सौभाग्य समजतो. या सर्वं महामानवांच्या नावाने विद्यापीठात विद्यार्थ्यांनी पदवी घेताना स्वैराचारी शिक्षणाचा मार्ग न अवलंबता संस्कारित शिक्षणाचा मार्ग अंगीकारला पाहिजे.  शिक्षण घेतल्यावर समाजाला "हम आपके है कोन" बनण्याच्या ऐवजी "हम साथ साथ है" चा भाव त्याच्या हृदयामध्ये जन्माला आला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे असेही ना. मुनगंटीवार म्हणाले. </p>
<p>गोंडवाना विद्यापीठाने दिलेली मानद डी. लिट. मला ऊर्जा देणारी आहे; लोकोपयोगी कार्यात मी स्वतःला झोकून दिले आहेच; परंतु अधिक वेगाने विकास कामे करण्याची शक्ती विद्यापीठाने मला प्रदान केली आहे. हे विद्यापीठ डॉ प्रशांत बोकारे यांच्या नेतृत्वात व व्यवस्थापन समिती सदस्यांच्या मार्गदर्शनात उत्तम कामगिरी करत राहील, अशी भावना व्यक्त करत शुभेच्छा व्यक्त केल्या.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुरस्कार</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/14575/award</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/14575/award</guid>
                <pubDate>Wed, 02 Oct 2024 22:04:28 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2024-10/img-20241002-wa0261.jpg"                         length="113521"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>देवानंद साखरकर यांच्या छायाचित्राला प्रथम पुरस्कार </title>
                                    <description><![CDATA[<p dir="ltr">आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>अमरावती : येथील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, आर्ट गॅलरी मोर्शी रोड ,अमरावती येथे दिनांक 20,21,22, सप्टेंबर 2024 ला राज्यस्तरीय भव्य छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन अंबा नगरी फोटो -व्हिडिओग्राफर असोसिएशन, अमरावतीला आयोजित करण्यात आले होते. प्रवास /उत्सव या विषयावर   चंद्रपूर येथील छायाचित्रकार देवानंद साखरकर यांच्या छायाचित्र ला प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे.महाराष्ट्रातील लुप्त होणाऱ्या लोक कला जनतेपर्यंत छायाचित्राच्या माध्यमातून पोहोचवण्या साठी या स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. </p>
<p>या प्रदर्शनीचे उद्घाटन दिनांक 20 सप्टेंबरला तर समारोपीय कार्यक्रम  22 सप्टेंबरला दुपारी घेण्यात आला. प्रसंगी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा खासदार अनिल भाऊ बोंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/14511/award"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2024-09/img-20240923-wa0195.jpg" alt=""></a><br /><p dir="ltr">आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>अमरावती : येथील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, आर्ट गॅलरी मोर्शी रोड ,अमरावती येथे दिनांक 20,21,22, सप्टेंबर 2024 ला राज्यस्तरीय भव्य छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन अंबा नगरी फोटो -व्हिडिओग्राफर असोसिएशन, अमरावतीला आयोजित करण्यात आले होते. प्रवास /उत्सव या विषयावर   चंद्रपूर येथील छायाचित्रकार देवानंद साखरकर यांच्या छायाचित्र ला प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे.महाराष्ट्रातील लुप्त होणाऱ्या लोक कला जनतेपर्यंत छायाचित्राच्या माध्यमातून पोहोचवण्या साठी या स्पर्धा व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. </p>
<p>या प्रदर्शनीचे उद्घाटन दिनांक 20 सप्टेंबरला तर समारोपीय कार्यक्रम  22 सप्टेंबरला दुपारी घेण्यात आला. प्रसंगी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा खासदार अनिल भाऊ बोंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे , कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष दिलीप लोखंडे, पवन कहाते ,बानी सर, प्रशांत जैन, तसेच अंबा नगरी फोटो व्हिडिओग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेश वाडेकर, सचिव आकाश लोधे, तर प्रकल्प प्रमुख निलेश शाम चौधरी, मनीष जगताप, प्रतीक रोहनकर ,उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकृष्ण पखाले तर आभार आकाश लोंधे यांनी मानले.कार्यक्रमात व्यावसायिक गटात प्रथम पारितोषिक 11000 रुपये रोख ,स्मृतिचिन्ह, मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते  सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवानंद साखरकर चंद्रपूर यांचा सन्मान करण्यात आला.</p>
<p>प्रवास व उत्सव</p>
<p dir="ltr">१) देवानंद साखरकर (प्रथम पारितोषिक)</p>
<p dir="ltr">२) राहुल चोडणकर (द्वितीय पारितोषिक)</p>
<p dir="ltr">३) सुजित म्हात्रे (तृतीय पारितोषिक)</p>
<p dir="ltr">अंबानगरी फोटो -व्हिडिओग्राफर्स असोसिएशन अमरावती तर्फे 14 वी राज्यस्तरीय भव्य छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी चे आयोजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुरस्कार</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/14511/award</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/14511/award</guid>
                <pubDate>Mon, 23 Sep 2024 21:03:42 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2024-09/img-20240923-wa0195.jpg"                         length="87348"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव...</title>
                                    <description><![CDATA[<p dir="ltr">आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>मुंबई : दि.18 जागतिक कृषी पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांवर जगाने मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राने नेहमीचे भारतातील कृषी क्षेत्रात प्रयोगशीलता राबवल्याचे या पुरस्कारामुळे सिद्ध झाले, अशा शब्दांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आलेल्या जागतिक कृषी पुरस्कारांबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत.</p>
<p>पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन ‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून त्यांना जागतिक कृषी पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. फोरमचा हा दुसराच पुरस्कार असून हा पुरस्कार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुख्यमंत्री श्री शिंदे यांना प्रदान करण्यात आला. जागतिक बांबू दिनाच्या औचित्याने या समारंभाचे आयोजन करण्यात</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/14481/award"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2024-09/img-20240919-wa0033.jpg" alt=""></a><br /><p dir="ltr">आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>मुंबई : दि.18 जागतिक कृषी पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांवर जगाने मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राने नेहमीचे भारतातील कृषी क्षेत्रात प्रयोगशीलता राबवल्याचे या पुरस्कारामुळे सिद्ध झाले, अशा शब्दांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आलेल्या जागतिक कृषी पुरस्कारांबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत.</p>
<p>पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन ‘वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरम’कडून त्यांना जागतिक कृषी पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. फोरमचा हा दुसराच पुरस्कार असून हा पुरस्कार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुख्यमंत्री श्री शिंदे यांना प्रदान करण्यात आला. जागतिक बांबू दिनाच्या औचित्याने या समारंभाचे आयोजन करण्यात आले. एनसीपीएच्या सभागृहात झालेल्या या समारंभास महाराष्ट्र कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, ‘वर्ल्ड एग्रीकल्चर फोरम’चे अध्यक्ष डॉ. रुडी रॅबिंगे, फोरमचे आशिया प्रांताचे उपाध्यक्ष डॉ. विलियम्स दार, आफ्रिका प्रांताचे उपाध्यक्ष प्रो. लिंदवे सिंबादा, अमेरिका प्रांताचे उपाध्यक्ष डॉ. केनिथ क्वीन्, फोरमचे भारतातील संचालक तथा इंडियन चेंबर ऑफ फूड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष डॉ एमजे खान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते.</p>
<p>वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमचा जागतिक कृषी पुरस्कार हा महाराष्ट्रातील राबणाऱ्या शेतकऱ्यांना अर्पण करत असल्याचे नमूद करून महाराष्ट्राला शेतीच्या क्षेत्रातही पहिल्या क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.</p>
<p>राज्यपाल म्हणाले की, राज्यातल्या कृषी विद्यापीठांमध्ये कृषी क्षेत्राशी संबधीत नवनवीन तंत्रज्ञानाविषयी संशोधन करण्यात येत आहे. या नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणि आर्थिक सुबत्ता निर्माण करत असल्याचा सार्थ अभिमान आहे. मुख्यमंत्री यांना मिळालेला पुरस्कार महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रातील यशाचे आणि शाश्वत शेतीतील प्रयोग आणि प्रयत्नांचे जागतिक पटलावर प्रतिबिंबित करणारा आहे. हा पुरस्कार केवळ मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या कृषी नवकल्पना आणि पर्यावरणीय शाश्वततेमध्ये केलेल्या जागतिक पातळीवरील योगदानाचा सन्मान आहे. महाराष्ट्राने भारताच्या कृषी क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण स्थान आबाधित राखले आहे. आपले शेतकरी, आपल्या अन्नसुरक्षेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून त्यांच्या जिद्दी आणि कष्टांनी देशाचा कणा बनले आहेत. यावेळी राज्यपाल म्हणाले की, दुष्काळ, पाण्याची कमतरता, पूर आणि हवामान बदल यांसारख्या असंख्य आव्हानांनंतरही, महाराष्ट्राने आपली ताकद आणि अनुकूलता दाखवली आहे. आम्ही शेतकऱ्यांना प्रगत बियाणे, खत आणि आधुनिक शेती साधनांनी सुसज्ज केले आहे, तसेच सूक्ष्म सिंचन यांसारख्या नाविन्यपूर्ण पद्धतींचे प्रशिक्षण दिले आहे. कृषी विद्यापीठांशी असलेल्या सहकार्यामुळे अत्याधुनिक संशोधनाचे प्रत्यक्ष वापरामध्ये रूपांतर होऊन उत्पन्न वाढले आहे.</p>
<p>मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, आजच्या पर्यावरण बदल आणि तापमान वाढीचा काळात पर्यावरण संरक्षण आणि कृषी यांचे संतुलन राखणे ही काळाची गरज आहे.राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आजचा हा पुरस्कार स्वीकारतो आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांना हा पुरस्कार समर्पित करतो. आजच्या काळात अन्न सुरक्षा महत्वाची आहे. लोकांचे पोट भरण्याचे महत्वाचे काम शेतकरी करतो. त्यामुळे त्याला अन्नदाता म्हणतात. शेतकरी आणि शेती महत्वाची आहे. वातावरण बदल आणि तापमान वाढीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळेच तापमानवाढ कमी करणे ही गरज असून त्यासाठी राज्य शासनाने पर्यावरण कृती समितीची स्थापना केली आहे. राज्यात 21 लाख हेक्टर बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पूर, अतिवृष्टी, दुष्काळ या सारथ्य नैसर्गिक संकटाना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. शेतकरी हा नवीन बदलांनाही स्वीकारत आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे. शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. सिंचनाच्या 125 प्रकलपणा मंजुरी देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणे हे शासनाचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यंमत्र्यांनी सांगितले.</p>
<p>मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ग्रोथ इंजिन आहे. देशाच्या जीडीपीमध्ये राज्याचा मोठा वाटा आहे. रोजगार, थेट परकीय गुंतवणूक, विकास यामध्ये राज्य देशात आघाडीवर आहे. कृषी विकासातही राज्य आघाडीवर आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे. 1 रुपयात पीक विमा देणारे ‘महाराष्ट्र’ हे देशातील पहिले राज्य आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेत केंद्र शासनाच्या 6 हजार रुपयांव्यतिरिक्त राज्य शासन 6 हजार रुपये देते, असे शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळत आहेत. येत्या दोन वर्षात 5 लाख सौर कृषी पंप देण्याचे  उद्दीष्ट आहे. तसेच 17 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दीष्ट आहे. शेतीला चोवीस तास विद्युत पुरवठ्यासाठी प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये भरघोस वाढ करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या निकषांच्या दुप्पट मदत केली जाते. 2 हेक्टरची मर्यादा 3 हेक्टर करण्यात आली आहे. देशाची आर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन करण्याचे ध्येय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठेवले असून यामध्ये महाराष्ट्र 1 ट्रिलीयन अर्थव्यवस्था निर्माण करून भरीव योगदान देईल. पर्यावरण संरक्षण, विकास आणि कृषीचा शाश्वत विकास यासाठी सर्वांच्या सहयोगाची गरज आहे. यात उद्योग आणि अन्य क्षेत्रांबरोबरच शेती आणि शेतकऱ्यांचेही महत्वपूर्ण योगदान राहीले. वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचे उपाध्यक्ष विल्यम दार यांनी प्रस्तावनेमध्ये पुरस्काराचे स्वरूप आणि निवड पद्धती याविषयी माहिती दिली. आभार प्रदर्शन जागतीक कृषी परिषदेचे राष्ट्रीय संचालक एम.जे.खान यांनी व्यक्त केले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुरस्कार</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/14481/award</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/14481/award</guid>
                <pubDate>Thu, 19 Sep 2024 09:21:23 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2024-09/img-20240919-wa0033.jpg"                         length="87820"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>हा सन्मान जनतेला समर्पित... </title>
                                    <description><![CDATA[<p dir="ltr">आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर : पूर्व विदर्भातील राजकीय नेत्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा  लोकमत लोकनायक कॉफी टेबल बुक प्रकाशन समारंभ तथा लोकमत सखी मंच नूतन बोधचिन्हाच्या अनावरण समारंभ आज संपन्न झाला. </p>
<p>लोकमतच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आपल्या चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल घेत लोकमत वृत्त समूहाच्या वतीने सन्मान केला. आपल्या सर्वांच्या साथीने आपण मतदारसंघात विकासात्मक भूमिका बजावून मतदारसंघाचा उत्कर्ष साधण्याचा मनापासून प्रयत्न करत आहोत. आपण दाखवलेल्या विश्वासाला आज पात्र ठरलो असून लोकमत वृत्त समूहाने केलेला सन्मान मी मतदारसंघातील जनतेला समर्पित करतो. युवांची साथ, माय - माऊलींचा आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी असू द्यावा.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/14455/award"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2024-09/img_20240914_222307.jpg" alt=""></a><br /><p dir="ltr">आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर : पूर्व विदर्भातील राजकीय नेत्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा  लोकमत लोकनायक कॉफी टेबल बुक प्रकाशन समारंभ तथा लोकमत सखी मंच नूतन बोधचिन्हाच्या अनावरण समारंभ आज संपन्न झाला. </p>
<p>लोकमतच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आपल्या चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल घेत लोकमत वृत्त समूहाच्या वतीने सन्मान केला. आपल्या सर्वांच्या साथीने आपण मतदारसंघात विकासात्मक भूमिका बजावून मतदारसंघाचा उत्कर्ष साधण्याचा मनापासून प्रयत्न करत आहोत. आपण दाखवलेल्या विश्वासाला आज पात्र ठरलो असून लोकमत वृत्त समूहाने केलेला सन्मान मी मतदारसंघातील जनतेला समर्पित करतो. युवांची साथ, माय - माऊलींचा आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी असू द्यावा.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुरस्कार</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/14455/award</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/14455/award</guid>
                <pubDate>Sat, 14 Sep 2024 22:26:41 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2024-09/img_20240914_222307.jpg"                         length="668829"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>ना.मुनगंटीवार यांचा ‘विकासरत्न’ पुरस्काराने गौरव</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर : दि.२८ जनआक्रोश संघटना समाजिक कार्यात अग्रणी आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी अनेक महत्त्वाची कामे केली जातात. या कार्यात कुठलीही अडचण येऊ नये याकरिता जनआक्रोश संघटनेच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे पूर्ण ताकदीने उभा राहणार, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.</p>
<p>जनआक्रोश संघटना महाराष्ट्र राज्य द्वारा वरोरा येथे आयोजित स्नेहसंमेलन व सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. जनआक्रोश संघटनेकडून ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना ‘विकासरत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. श्री संत तुकाराम महाराजांची गाथा ना. मुनगंटीवार यांना देण्यात आली. कार्यक्रमाला मुख्य संघटक अविनाश काकडे, संस्थापक ॲड. अमोल</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/14367/award"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2024-08/img-20240829-wa0025.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर : दि.२८ जनआक्रोश संघटना समाजिक कार्यात अग्रणी आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी अनेक महत्त्वाची कामे केली जातात. या कार्यात कुठलीही अडचण येऊ नये याकरिता जनआक्रोश संघटनेच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे पूर्ण ताकदीने उभा राहणार, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.</p>
<p>जनआक्रोश संघटना महाराष्ट्र राज्य द्वारा वरोरा येथे आयोजित स्नेहसंमेलन व सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. जनआक्रोश संघटनेकडून ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना ‘विकासरत्न’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. श्री संत तुकाराम महाराजांची गाथा ना. मुनगंटीवार यांना देण्यात आली. कार्यक्रमाला मुख्य संघटक अविनाश काकडे, संस्थापक ॲड. अमोल बावणे, नरेंद्र पडाल, भाजपा वरोरा विधानसभा प्रभारी रमेश राजूरकर,जिल्हाध्यक्ष विनोद काळे, जिल्हा सचिव  राजेंद्र मुगले, संजय बोधे, राहुल दडमल, कल्पनाताई क्षीरसागर, योगिताताई लांडगे, विलास खोड, मायाताई पेंदोर, भूपेंद्र बुरीले,राजमाता जिजाऊ फॉउंडेशनचे महिला पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. </p>
<p>ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुरस्कार स्वीकारताना जनआक्रोश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. संताजी जगनाडे महाराजांचे जन्मस्थळ सुदुंबरे हे तीर्थक्षेत्र म्हणून घोषीत करण्यासाठी प्रयत्न केल्याचे उद्गार ना. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी काढले. राजकारणात मिळालेल्या जनसेवेच्या संधीमुळे शेवटच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करू शकलो याचे समाधान असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्याचा मत्स्यव्यवसाय मंत्री म्हणून मच्छीमार बांधवांसाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतल्याचा उल्लेख ना. श्री. मुनगंटीवार यांनी केला. मच्छीमार बांधवांकरिता विकासाची कामे करतानाच त्यांच्या अडचणी सोडविणे, संकटाच्या काळात त्यांना आधार देण्याचे देखील कार्य केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या माणुसकीचे विचार सर्वदूर प्रवाहित व्हावेत या हेतूने चंद्रपूर जिल्ह्यातील छोट्या-छोट्या गावांमध्ये सभागृहांची निर्मिती करण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत विरोधक विशेषत: काँग्रेसकडून सुरू असलेल्या अफवांचाही त्यांनी समाचार घेतला. पुढील काळात योजना अधिक विस्तारीत होईल, पण बंद होणार नाही, असा विश्वास ना.मुनगंटीवार यांनी दिला.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुरस्कार</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/14367/award</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/14367/award</guid>
                <pubDate>Thu, 29 Aug 2024 08:53:35 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2024-08/img-20240829-wa0025.jpg"                         length="188257"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>सृजन मुक्त अंगणाच्या व्यासपीठावरून दत्ताजी यांना पहिला गोंडवन भूषण पुरस्कार प्रदान </title>
                                    <description><![CDATA[<p dir="ltr">आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर : सृजन मुक्त अंगणाच्या व्यासपीठावरून जुही बेहार हिच्या संचालनातर्गत दिवंगत इतिहास अभ्यासक दत्ताजी तनिरवार यांना अण्णाजी  जयराम राजूरकर स्मृती प्रतिष्ठान...सृजन चंद्रपूर आणि समस्त चंद्रपूरकरातर्फे पहिला मरणोत्तर  गोंडवन भूषण पुरस्कार व्यासंगी लेखक डॉ.श्याम मोहरकर यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आला जो दत्ताजी चे चिरंजीव  प्रभातकुमार उर्फ अरुण यांनी स्वीकारला.याच वेळी डॉक्टर मोहरकर यांच्या अध्यक्षतेखाली दत्ताजी वरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन वरोड्याच्या लोकमान्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रा जयश्री शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे मानव्य शास्त्र व सामाजिक विज्ञान विभागात अधिष्ठाता असलेले डॉक्टर श्यामराव कोरेटी विशेष अतिथी म्हणून आणि खगोलशास्त्रज्ञ् व पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपने मुख्य</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/14340/puraskar"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2024-08/img-20240825-wa0056.jpg" alt=""></a><br /><p dir="ltr">आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>चंद्रपूर : सृजन मुक्त अंगणाच्या व्यासपीठावरून जुही बेहार हिच्या संचालनातर्गत दिवंगत इतिहास अभ्यासक दत्ताजी तनिरवार यांना अण्णाजी  जयराम राजूरकर स्मृती प्रतिष्ठान...सृजन चंद्रपूर आणि समस्त चंद्रपूरकरातर्फे पहिला मरणोत्तर  गोंडवन भूषण पुरस्कार व्यासंगी लेखक डॉ.श्याम मोहरकर यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आला जो दत्ताजी चे चिरंजीव  प्रभातकुमार उर्फ अरुण यांनी स्वीकारला.याच वेळी डॉक्टर मोहरकर यांच्या अध्यक्षतेखाली दत्ताजी वरील गौरव ग्रंथाचे प्रकाशन वरोड्याच्या लोकमान्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रा जयश्री शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे मानव्य शास्त्र व सामाजिक विज्ञान विभागात अधिष्ठाता असलेले डॉक्टर श्यामराव कोरेटी विशेष अतिथी म्हणून आणि खगोलशास्त्रज्ञ् व पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपने मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. </p>
<p>गौरव ग्रंथाचे संपादक अमित भगत पण यावेळी उपस्थित होते.. साऱ्या अतिथीनि यावेळी दत्ताजी यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या असामान्यतेवर शिक्कामोरतब केले. अमित भगत यांनी गौरव ग्रंथामागील आपली भूमिका सांगितली तर गौरव ग्रंथाचे मुखपृष्ठकार सुदर्शन बारापात्रे यांनी आपली भूमिका मांडली. प्रभातकुमार उर्फ अरुण यांनी या वेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. उपस्थित साऱ्या रसिकाना यावेळी निशुल्क गौरव ग्रंथाचे वितरण करण्यात आले. बाबू आयटम प्रकाशनामुळे दत्ताजी ना खरी ओळख मिळाली असे यावेळी डॉक्टर मोहरकर म्हणाले तर डॉक्टर जयश्री शास्त्री यांनी गौरव ग्रंथ आता पुढील पिढ्यासाठी ऐतिहासिक दास्तावेज झाला असल्याचे प्रतिपादान करीत प्रीती नवघरे यांनी दत्ताजी च्या काढलेल्या रांगोळीचे कौतुक केले. वाचन संस्कृती विकसित व्हावी नवनवीन इतिहासावर लिहणारे तयार व्हावेत अशी पण अपेक्षा त्यांनी  व्यक्त केली. कोरेती आणि चोपने यांनी यावेळी दत्ताजी यांच्या कार्याचा आढावा घेतला.स्वाती घरोटे हिने मान पत्राचे वाचन केले. लेखक कवी पत्रकार गृहिणी इतिहास अभ्यासक यांचे लेख या गौरव ग्रंथात आहेत. भर पावसात पण कार्यक्रमाला रसिकाची उल्लेखनीय हजेरी होती.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुरस्कार</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/14340/puraskar</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/14340/puraskar</guid>
                <pubDate>Sun, 25 Aug 2024 13:57:19 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2024-08/img-20240825-wa0056.jpg"                         length="114327"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>भाग्यश्री पतसंस्थेला मानाचा दीपस्तंभ पुरस्कार प्रदान</title>
                                    <description><![CDATA[<p dir="ltr">आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>नवरगाव : दि.३ व ४ ऑगष्ट २०२४ रोजी हैद्राबाद येथे थाटात  पार पडलेल्या  कार्यक्रमात भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नवरगाव या संस्थेस सन  २०२३-२४  या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य  पतसंस्था फेडरेशन लिमिटेडचा संस्थेच्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल मानाचा समजला जाणारा राज्य स्तरावरील ठेवी १०० कोटी पुढील गटातून प्रथम क्रमांकाचा " दीपस्तंभ पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आलेला आहे. </p>
<p>भाग्यश्री  पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे  संचालक नितीन जैस्वाल व अतुल शेंडे यांनी हा सन्मान स्वीकारला.</p>
<p>विक्रमी व्यवसायासह सेवा कार्यासाठी आजपर्यंत जिल्हा,राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नानाविध पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या भाग्यश्री पतसंस्थेचा या सन्मानाने संस्थेच्या लौकिकात भर पडलेली असून समाजाच्या नानाविध स्तरातून संस्थेवर कौतुकपर अभिनंदनाचा वर्षाव</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/14262/puraskar"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2024-08/picsart_24-08-11_18-55-02-297.jpg" alt=""></a><br /><p dir="ltr">आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>नवरगाव : दि.३ व ४ ऑगष्ट २०२४ रोजी हैद्राबाद येथे थाटात  पार पडलेल्या  कार्यक्रमात भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नवरगाव या संस्थेस सन  २०२३-२४  या वर्षासाठी महाराष्ट्र राज्य  पतसंस्था फेडरेशन लिमिटेडचा संस्थेच्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल मानाचा समजला जाणारा राज्य स्तरावरील ठेवी १०० कोटी पुढील गटातून प्रथम क्रमांकाचा " दीपस्तंभ पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आलेला आहे. </p>
<p>भाग्यश्री  पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे  संचालक नितीन जैस्वाल व अतुल शेंडे यांनी हा सन्मान स्वीकारला.</p>
<p>विक्रमी व्यवसायासह सेवा कार्यासाठी आजपर्यंत जिल्हा,राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नानाविध पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या भाग्यश्री पतसंस्थेचा या सन्मानाने संस्थेच्या लौकिकात भर पडलेली असून समाजाच्या नानाविध स्तरातून संस्थेवर कौतुकपर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.</p>
<p>अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी परिपूर्ण भाग्यश्री आता नानाविध ठेव व कर्ज सुविधा कार्यान्वित करतांना जलद कर्जवितरण सह,RTGS, NEFT, UPI,मोबाईल बँकिंग इत्यादी प्रभावी सेवा देत आहे.भाग्यश्री परिवाराच्या संचालनाची धुरा सद्यस्थितीत संस्थेचे अध्यक्ष दिवाकर थोटे, उपाध्यक्ष गोविंद बिसेन,सह सरव्यवस्थापक दत्ता बहादुरे यांचे कार्यकुशल नेतृत्वात संस्थेचे समस्त संचालक, अधिकारी, कर्मचारी व बिंदूसागर बचत प्रतिनिधी वृंद सांभाळत आहेत.या यशस्वी वाटचाली प्रसंगी संस्थेच्या समस्त सभासद, ग्राहक व हितचिंतकांचे भाग्यश्री परिवाराने आभार मानले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पुरस्कार</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/14262/puraskar</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/14262/puraskar</guid>
                <pubDate>Sun, 11 Aug 2024 19:14:05 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2024-08/picsart_24-08-11_18-55-02-297.jpg"                         length="446287"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        