<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.adhunikkesari.com/category/16/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Adhunik Kesari RSS Feed Generator</generator>
                <title>जीवनमान - Adhunik Kesari</title>
                <link>https://www.adhunikkesari.com/category/16/rss</link>
                <description>जीवनमान RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>Video  :  तरुणांनी आपल्या मनाची शक्ती वाढवावी : बी.के.शिवाणी </title>
                                    <description><![CDATA[<div class="youtubeplayer-responsive-iframe-outer"></div>
<p>  </p>
<p>  </p>
<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>श्याम हेडाऊ </p>
<p>चंद्रपूर  : राष्ट्राच्या पुनर्निर्माणाकरीता युवकांना काय संदेश देणार ? या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय सुविख्यात वक्त्या बी.के. शिवाणी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, तरुणांनी आपल्या मनाची शक्ती वाढवावी त्याकरिता मेडिटेशन करावे . मोबाईल आणि टि.व्हि. वर वाया घालवण्यात येणारा वेळ कमी करावा. आधिच्या कौटुंबिक मर्यादेत राहील्यास चांगले वातावरण मिळते, यातूनच देशाला एक चांगला युवा मिळू शकतो.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/9033/mah"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2023-08/0959-2023-02-10.jpg" alt=""></a><br /><div class="youtubeplayer-responsive-iframe-outer"><iframe class="youtubeplayer-responsive-iframe" title="YouTube video player" src="https://www.youtube.com/embed/vYr9uGzn2uA" width="560" height="315" frameborder="0" allowfullscreen=""></iframe></div>
<p> </p>
<p> </p>
<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>श्याम हेडाऊ </p>
<p>चंद्रपूर  : राष्ट्राच्या पुनर्निर्माणाकरीता युवकांना काय संदेश देणार ? या प्रश्नावर आंतरराष्ट्रीय सुविख्यात वक्त्या बी.के. शिवाणी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, तरुणांनी आपल्या मनाची शक्ती वाढवावी त्याकरिता मेडिटेशन करावे . मोबाईल आणि टि.व्हि. वर वाया घालवण्यात येणारा वेळ कमी करावा. आधिच्या कौटुंबिक मर्यादेत राहील्यास चांगले वातावरण मिळते, यातूनच देशाला एक चांगला युवा मिळू शकतो.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जीवनमान</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/9033/mah</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/9033/mah</guid>
                <pubDate>Sun, 27 Aug 2023 15:05:22 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2023-08/0959-2023-02-10.jpg"                         length="821527"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>स्वतःची पर्वा न करता प्राणीमित्राने सशाला सुखरूप विहिरीबाहेर काढले</title>
                                    <description><![CDATA[<div><img src="https://www.adhunikkesari.com/media/2022-11/screenshot_20221101-164214_whatsappbusiness.jpg" alt="Screenshot_20221101-164214_WhatsAppBusiness" /></div>
<div>  </div>
<div><strong>आधुनिक केसरी न्यूज </strong></div>
<div>  </div>
<div><strong>  </strong>आष्टी : तालुक्यातील कडा येथील एका विहीरीत पडलेल्या जंगली सशाची प्राणी मित्र नितीन आळकुटे यांनी सुटका करून जीवदान दिल्याची घटना घडली.</div>
<div>        कडा येथील किशोर भंडारी यांच्या शेतातील विहिरीत चार ते पाच दिवसांपासून एक ससा पडलेला त्यांना दिसला, त्यांनी मित्राच्या मदतीने  सशाला विहिरीबाहेर काढण्याचे प्रयत्न केले पण ते जमले नाही.</div>
<div>याची माहिती प्राणीमित्र नितीन आळकुटे यांना मिळाली त्यांनी मदतीला राजेंद्र घोडके यांना घेतले.  चार- पाच दिवसांपासून ससा  कपारीच्या आडोशाला बसलेला होता, उपाशी असल्याने जमिनीवर येण्यास व्याकुळता होती. प्राणीमित्र नितीन आळकुटे  यांनी विलंब न लावता तात्काळ  दोरीच्या सहाय्याने खाली उतरले व सुखरूप पद्धतीने  सशाला बाहेर काढले व त्याच परिसरात</div>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/6671/mah"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-11/screenshot_20221101-164206_whatsappbusiness.jpg" alt=""></a><br /><div><img src="https://www.adhunikkesari.com/media/2022-11/screenshot_20221101-164214_whatsappbusiness.jpg" alt="Screenshot_20221101-164214_WhatsAppBusiness"></img></div>
<div> </div>
<div><strong>आधुनिक केसरी न्यूज </strong></div>
<div> </div>
<div><strong> </strong>आष्टी : तालुक्यातील कडा येथील एका विहीरीत पडलेल्या जंगली सशाची प्राणी मित्र नितीन आळकुटे यांनी सुटका करून जीवदान दिल्याची घटना घडली.</div>
<div>    कडा येथील किशोर भंडारी यांच्या शेतातील विहिरीत चार ते पाच दिवसांपासून एक ससा पडलेला त्यांना दिसला, त्यांनी मित्राच्या मदतीने  सशाला विहिरीबाहेर काढण्याचे प्रयत्न केले पण ते जमले नाही.</div>
<div>याची माहिती प्राणीमित्र नितीन आळकुटे यांना मिळाली त्यांनी मदतीला राजेंद्र घोडके यांना घेतले.  चार- पाच दिवसांपासून ससा  कपारीच्या आडोशाला बसलेला होता, उपाशी असल्याने जमिनीवर येण्यास व्याकुळता होती. प्राणीमित्र नितीन आळकुटे  यांनी विलंब न लावता तात्काळ  दोरीच्या सहाय्याने खाली उतरले व सुखरूप पद्धतीने  सशाला बाहेर काढले व त्याच परिसरात निसर्ग सानिध्यात  सोडुन दिले. नितीन आळकुटे यांच्या कार्याचे  कौतुक होत आहे.</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>जीवनमान</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/6671/mah</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/6671/mah</guid>
                <pubDate>Tue, 01 Nov 2022 16:43:30 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-11/screenshot_20221101-164206_whatsappbusiness.jpg"                         length="267857"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>डॉक्टरकीचा वसा : डॉ.स्वाती दगडे</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी </p>
<p>आताच्या डॉ स्वाती दगडे आणि पूर्वाश्रमीच्या सातारा येथील डॉ. स्वाती रानभरे यांना ‘डॅाक्टर’ या उपाधीची लहानपणापासूनच आवड होती. लहानपणापासून त्या वडीलांचे, डॉ. पांडुरंग रानभरे यांचे डाॅक्टरकीचे काम पहात होत्या. त्यांची रूग्णांबद्दल असलेली आपुलकी, कर्तव्य, कष्ट बघत होत्या. त्याचबरोबर लोकांची त्यांच्यावर असणारी निष्ठा, आदर, विश्वास (२-२ दिवस वडील भेटले नाही तर रूग्ण कुठेही जात नसत) यामुळे त्यांना वडिलांचा अभिमान वाटत असे. त्यात वडिलांच्या इच्छेने भर घातली आणि त्याही डॉक्टर झाल्या.</p>
<p>अर्थात डॉ. स्वाती सहजासहजी डॉक्टर होऊ शकल्या नाहीत. कारण त्या अवघ्या दहा अकरा वर्षांच्या असताना वडिलांचे अचानक निधन झाले. अशा परिस्थितीत त्यांच्या आई इंदुमती रानभरे यांनी कुणाचीही मदत न</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/4913/lekh"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-06/devendra.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी </p>
<p>आताच्या डॉ स्वाती दगडे आणि पूर्वाश्रमीच्या सातारा येथील डॉ. स्वाती रानभरे यांना ‘डॅाक्टर’ या उपाधीची लहानपणापासूनच आवड होती. लहानपणापासून त्या वडीलांचे, डॉ. पांडुरंग रानभरे यांचे डाॅक्टरकीचे काम पहात होत्या. त्यांची रूग्णांबद्दल असलेली आपुलकी, कर्तव्य, कष्ट बघत होत्या. त्याचबरोबर लोकांची त्यांच्यावर असणारी निष्ठा, आदर, विश्वास (२-२ दिवस वडील भेटले नाही तर रूग्ण कुठेही जात नसत) यामुळे त्यांना वडिलांचा अभिमान वाटत असे. त्यात वडिलांच्या इच्छेने भर घातली आणि त्याही डॉक्टर झाल्या.</p>
<p>अर्थात डॉ. स्वाती सहजासहजी डॉक्टर होऊ शकल्या नाहीत. कारण त्या अवघ्या दहा अकरा वर्षांच्या असताना वडिलांचे अचानक निधन झाले. अशा परिस्थितीत त्यांच्या आई इंदुमती रानभरे यांनी कुणाचीही मदत न घेता, पूर्वीचा नोकरीचा काहीही अनुभव गाठीशी नसताना, शिक्षिका म्हणून त्या काम करू लागल्या. नोकरी करीत, घर सांभाळीत त्यांनी आपल्या चारही मुलींना उच्च विद्याविभूषित केले. स्वाती यांनाही त्यांच्या इच्छेप्रमाणे डॉक्टर होण्यास पूर्ण प्रोस्ताहन दिले आणि त्यामुळे त्या १९९० साली डॉक्टर होऊ शकल्या.</p>
<p>पुढे दोन वर्षांनी, १९९२ साली त्यांचा विवाह डॉ. कृष्णात दगडे यांच्याशी झाला. शहरी जीवनाचे आकर्षण न ठेवता या दोघांनीही पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध आळंदी जवळील चऱ्होली येथे आपापली प्रॅक्टिस सुरू केली. एकाच इमारतीत त्यांचा खाली दवाखाना आणि वर घर होते. त्यामुळे रात्री बेरात्री डाकट्-रऽऽऽ, अहो बाई ऽऽऽऽ हे शब्द २४ तास त्यांच्या कानावर येत आणि त्याही होऽऽ हो आलेच करत... हातातलं काम सोडून रुग्ण तपासू लागत. सुरुवातीला चऱ्होलीत, मुक्कामी डॅाक्टर त्या आणि त्यांचे पती असे दोघेच होते. त्यावेळी पिण्याचे पाणी त्यांना नदीवरून कोळी लोक १रू. हंडा अश्या दराने आणून देत. त्यांच्याकडे बोअर असल्यामुळे वापरायचे पाणी होते. बाकी लोकांना मात्र सर्वच पाणी नदीवरून आणावे लागे. त्यावेळी चऱ्होली फारसे सुधारलेले नव्हते. ते छोटेसे खेडेगाव होते. त्या काळात लोकांना जाण्यायेण्यासाठी चालणे एवढाच पर्याय होता. पावसाळ्यात तर पायवाटाही गुढगाभर चिखल तुडवत पार कराव्या लागायच्या. एखादा आजारी असेल, दवाखान्यात येऊ शकत नसेल तर डॅाक्टरांना देखिल कसरत करत रुग्णाचे घर गाठावे लागे. बाकीच्या गैरसोयीही होत्याच. पण तशाही परिस्थितीत हार न मानता हे दोघेही  गावकऱ्यांच्या हाकेला सतत तत्पर असायचे आणि अजूनही आहेत.</p>
<p>एक अनुभव, आठवण सांगताना डॉ स्वाती म्हणाल्या, "त्यावेळी माझा मोठा मुलगा, अक्षय १-२ वर्षाचा असेल. माझा दवाखाना तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर निवास. त्याला सांभाळत, मी रूग्ण (त्यावेळी जरा खूपच गर्दी असायची) व घरातील इतर जबाबदारी निभवत असे. एक दिवस त्याला झोपवून मी सततच्या हाकांमुळे, धावतच दवाखान्यात गेले. पहाते तो काय …रक्ताने डोके, चेहरा डबडबलेला, मोठमोठ्याने रडत असलेल्या एका लहान मुलीला घेऊन ५-६ लोक तिच्या रडण्याला, घाबरून, भांबावून, रडून, आरडाओरडा करत गोंधळात भर घालत होते. मी प्रथम तिला तपासले. एकीकडे सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. जखम साफ करून, निर्जंतूक पट्टीचा दाब देऊन रक्तस्राव थांबेपर्यंत टाके घालण्याची तयारी केली. टाके घालायला सुरवात केली. २ टाके राहिले असतील अन् आमचे चिंरजीव जिन्यातून मला हुंकार देऊ लागले. मी एखादाच हुंकार नकळत दिला असेल नसेल तोच धाऽड धाऽड जिन्यावर आवाज ऐकू येऊ लागला. काही कळायच्या आत महाराजांची स्वारी, १०-१२ पायऱ्या कोलांट्या खात, जिन्यावरून खाली गडगडत येत होती. मला काहीच सुचेना, आईचे ह्रदय पिळवटून गेले, पण त्याला उचलून छातीशी कवटाळता येईना, की त्याला कुठे लागले? काय झाले ? हे ही बघता येईना. कारण समोर कर्तंव्य चालू होते.</p>
<p>एकसारखीच घटना ! मुलाच्याही डोक्यातून रक्त भळभळत होते. केवळ जखमेवर पट्टीचा दाब द्यायला सांगून मी माझ्या समोरचे कर्तव्य पूर्ण केले. तोपर्यंत मुलगा रडून रडून झोपी गेला होता. आजही, २५ वर्षांनंतर मुलाच्या कपाळावरच्या जखमेची खूण बघीतली की काळजात, एक कळ उमटते." अशा १-२ नाही तर अनेक प्रसंगांची मालिकाच त्यांच्या आयुष्यात घडत राहिली. पण त्यांनी कधी हार मानली नाही. विशेषत: डॅाक्टरांवरील भॅड हल्ल्याच्या बातम्या वाचल्या की त्यांचे मन बेचैन होते. त्यांच्यासारखे लाखो डॅाक्टर आपले कर्तंव्य चोख बजावत असताना, असे हल्ले होतात, यामुळे त्यांना फार वाईट वाटते.</p>
<p>डॅाक्टर आणि रुग्णांनी एकमेकांचा हात हातात धरून निरोगी, आनंदी जीवनाचा पाया रचावा, यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. जागोजागी आरोग्य जागृतीसाठी त्या व्याख्याने देतात, आरोग्य शिबिरे आयोजित करीत असतात. लेखनही करीत असतात. डॉ. दगडे दाम्पत्याचा मोठा मुलगा अक्षय याने अमेरिकेत कॉम्प्युटर सायन्स मध्ये एम एस केले असून तिथे तो आपले करिअर घडवित आहे. तर धाकटा मुलगा ओंकार हा दातांचा डॉक्टर झाला आहे. विविध माध्यमातून सतत लोकसेवा करणाऱ्या डॉ. स्वाती दगडे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.</p>
<p><img src="https://www.adhunikkesari.com/media/2022-06/devendra.jpg" alt="devendra"></img></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>आरोग्य</category>
                                            <category>जीवनमान</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/4913/lekh</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/4913/lekh</guid>
                <pubDate>Mon, 27 Jun 2022 15:58:39 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-06/devendra.jpg"                         length="79627"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>योग साधनेमुळे शरीर व मन स्वास्थ्य लाभते : डॉ. श्रीकांत देशमुख</title>
                                    <description><![CDATA[<p>औरंगाबाद : केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालय, नवी दिल्ली, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, आयुष संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या निर्देशानुसार औरंगाबाद कांचनवाडी येथील छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्थेमध्ये आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.</p>
<p>आपल्या भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदुरुस्त ठेवू शकतो; शिवाय मन आणि आत्मा यावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/4794/yoga"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-06/csmss.jpg" alt=""></a><br /><p>औरंगाबाद : केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालय, नवी दिल्ली, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, आयुष संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या निर्देशानुसार औरंगाबाद कांचनवाडी येथील छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्थेमध्ये आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.</p>
<p>आपल्या भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदुरुस्त ठेवू शकतो; शिवाय मन आणि आत्मा यावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल. योग करण्यासाठी कोणत्याही प्रकारची साधन सामुग्रीची आवश्यकता नसते. सहज, सोपा कुठेही, कधीही करता येण्याजोगा सार्वदैहीक व्यायाम म्हणजे योग होय. योग साधनेमुळे शरीर व मनाचे स्वास्थ्य लाभते यामुळेच आज जगभरात योगाचे महत्त्व वाढत आहे. जगभरातील विविध देशांमध्ये योग दिन साजरा केला जातोय. आणि भारत हे याचे प्रमुख केंद्र मानले जात आहे, असे प्रतिपादन संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकांत देशमुख यांनी केले.</p>
<p>तसेच आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी योग सप्ताह व त्यामध्ये योगाशी निगडित निरनिराळ्या स्पर्धां आणि व्याखाने आयोजित करण्यात आले. जनसामान्यात योगाचे महत्व पटवून देण्यासाठी योगा रॅली काढण्यात आली. ग्लोबल ब्रॅण्डिंग करण्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने ऐतिहासिक दौलताबाद किल्ला आणि वेरूळ लेणी येथे विद्याथिर्नीनी योगाची प्रात्यक्षिके करून योगाचे महत्व रुजविले.</p>
<p>या योग शिबिरासाठी दंत महाविद्यालयाचे संचालक डॉ. सुभाष भोयर, कृषी महाविद्यालयाचे संचालक डॉ.डी.के. शेळके, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, दंत महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. लता काळे आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे शैक्षणिक विभागप्रमुख डॉ. जयश्री देशमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वस्थवृत्त विभागप्रमुख डॉ. सोनल अंतापुरकर व डॉ. वनिता पुरी यांनी केले. तसेच योग प्रात्यक्षिकांचे मार्गदर्शन रुपा जाधव आणि सोनल तांदळे यांनी केले. संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन आयुर्वेद महाविद्यालयाच्या स्वस्थवृत्त विभागाने केले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जीवनमान</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/4794/yoga</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/4794/yoga</guid>
                <pubDate>Wed, 22 Jun 2022 16:36:55 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-06/csmss.jpg"                         length="567894"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Health: सकाळी उठल्या उठल्या खात असताल हे पदार्थ तर जाणून घ्या परिणाम </title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>मुंबई: आपण जण सकाळी उठल्या उठल्या काही ना काही खात असतो. सकाळी उठल्यावर चहा आणि नाश्ता हा बहुतांश जणांचा दिनक्रम असतो. काहींना तर चहासोबत चटपटीत स्नॅक्स खायची सवय असते. म्हणजे स्नॅक्सशिवाय त्यांना चहा घेणे आवडतच नाही. काही जणांना फक्त स्नॅक्स खायला आवडतात. निवांत बसून गप्पा मारताना काही तरी खायला लागते, म्हणून चटपटीत स्नॅक्स खाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु असे स्नॅक्स खाणे आरोग्यासाठी चांगले नसल्याचे न्यूट्रिशन एक्सपर्टचे मत आहे.</p>
<p>मुख्य म्हणजे चहा आणि स्नॅक्स शक्यतो एकत्र खाऊच नयेत. चहा आणि चटपटीत पदार्थांचा एकत्रित स्वाद कितीही आवडत असला तरी त्याचं एकत्र सेवन करू नये, असा सल्ला न्यूट्रिशन एक्सपर्ट देतात.</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/4603/health"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-06/images-(23)1.jpeg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज</p>
<p>मुंबई: आपण जण सकाळी उठल्या उठल्या काही ना काही खात असतो. सकाळी उठल्यावर चहा आणि नाश्ता हा बहुतांश जणांचा दिनक्रम असतो. काहींना तर चहासोबत चटपटीत स्नॅक्स खायची सवय असते. म्हणजे स्नॅक्सशिवाय त्यांना चहा घेणे आवडतच नाही. काही जणांना फक्त स्नॅक्स खायला आवडतात. निवांत बसून गप्पा मारताना काही तरी खायला लागते, म्हणून चटपटीत स्नॅक्स खाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु असे स्नॅक्स खाणे आरोग्यासाठी चांगले नसल्याचे न्यूट्रिशन एक्सपर्टचे मत आहे.</p>
<p>मुख्य म्हणजे चहा आणि स्नॅक्स शक्यतो एकत्र खाऊच नयेत. चहा आणि चटपटीत पदार्थांचा एकत्रित स्वाद कितीही आवडत असला तरी त्याचं एकत्र सेवन करू नये, असा सल्ला न्यूट्रिशन एक्सपर्ट देतात. स्नॅक्स पदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक आहे, असे तज्ज्ञ सांगतात. न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी चहा आणि स्नॅक्स एकत्र खाण्याचे काही दुष्परिणाम सांगितले आहेत.</p>
<p>खारट-तिखट असलेले चटपटीत स्नॅक्स पदार्थ खाणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. मुख्य म्हणजे ते पदार्थ बनवण्याची प्रक्रिया हानिकारक आहे, असे ते सांगतात. हे पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मैदा रिफाइन्ड कार्बोहायड्रेट असतो. त्याच्या सेवनामुळे शरीरातली चरबी वाढते. रिफाइन्ड कार्बोहायड्रेट थेट इन्सुलिन फॅट गेन हॉर्मोन ट्रिगर करण्याचे काम करते.स्नॅक्स आणि चहामधून शुगर कोटिंगसारखी टॉक्सिन्स शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे यकृतावरही परिणाम होऊ शकतो. स्नॅक्सच्या सेवनामुळे शरीरावर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे या गोष्टी खाण्यापासून टाळाव्या.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जीवनमान</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/4603/health</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/4603/health</guid>
                <pubDate>Wed, 15 Jun 2022 18:00:45 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-06/images-%2823%291.jpeg"                         length="33195"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Indian Railway : रेल्वेत आता बिनधास्त झोपा, वाचा 'ही' नवी सुविधा </title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>मुंबई : आपण कुठल्या ना कुठल्या कारणाने रेल्वेने प्रवास करतो. ज्या वेळी आपण रेल्वेने प्रवास करतो तेव्हा तो दूरचा प्रवास असतो. त्यावेळी आपल्याला निवांत झोप घेण्याची खूप गरज असते. परंतु स्टेशन सुटेल म्हणून आपण झोपत नाही परंतु अचानक काहीवेळा झोप लागते. आपल्याला ज्या स्थानकावर उतरायचे असते ते सोडून तो पूढच्या काही स्टेशनवर जाग आल्यावर उठतो. यावेळी टीसीने पकडल्यावर आर्थिक नुकसान होते आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. या समस्येवर आता रेल्वे एक भन्नाट सेवा घेऊन आली आहे. </p>
<p>इंडियन रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी नवीन सेवा घेऊन आली आहे. डेस्टिनेशन अलर्ट नावाची ही नवी सुविधा त्यांनी आणली</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/4328/indian-railway"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-06/images-(24)2.jpeg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>मुंबई : आपण कुठल्या ना कुठल्या कारणाने रेल्वेने प्रवास करतो. ज्या वेळी आपण रेल्वेने प्रवास करतो तेव्हा तो दूरचा प्रवास असतो. त्यावेळी आपल्याला निवांत झोप घेण्याची खूप गरज असते. परंतु स्टेशन सुटेल म्हणून आपण झोपत नाही परंतु अचानक काहीवेळा झोप लागते. आपल्याला ज्या स्थानकावर उतरायचे असते ते सोडून तो पूढच्या काही स्टेशनवर जाग आल्यावर उठतो. यावेळी टीसीने पकडल्यावर आर्थिक नुकसान होते आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. या समस्येवर आता रेल्वे एक भन्नाट सेवा घेऊन आली आहे. </p>
<p>इंडियन रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी नवीन सेवा घेऊन आली आहे. डेस्टिनेशन अलर्ट नावाची ही नवी सुविधा त्यांनी आणली आहे. ही सेवा रात्रीच्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यापूर्वी सतर्क राहण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. सेवेचा एक भाग म्हणून, वापरकर्त्यांना त्यांच्या नियुक्त स्टेशनच्या २० मिनिटे आधी एक एसएमएस आणि कॉल येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना त्याच्या डेस्टीनेशनआधी अलर्ट होणार असून निश्चितस्थळी उतरणार आहेत. </p>
<p>असा सेट करा डेस्टिनेशन अलर्ट</p>
<p>- ज्या मोबाईलवर तुम्हाला डेस्टिनेशन अलर्ट सेट करायचा आहे त्या मोबाईलवरून १३९ वर कॉल करा.</p>
<p>- आता तुमची भाषा निवडा.</p>
<p>- आता येथे तुम्हाला IVR मेनूमधील पर्याय ७ निवडावा लागेल.</p>
<p>तुम्हाला डेस्टिनेशन अलर्टसाठी २ दाबावे लागेल.</p>
<p> - तुम्हाला तुमचा १०अंकी पीएनआर टाकावा लागेल, त्यानंतर 1 दाबून चेक करा.</p>
<p>- तुमच्या प्रवासासाठी गंतव्य सूचना सक्षम केली जाईल आणि तुम्हाला त्यासाठी एक एसएमएस मिळेल.</p>
<p>- तुमच्या मोबाईलवर SMS अॅप उघडा आणि टाइप करा अलर्ट करा आणि १३९ वर पाठवा ! प्रवासासाठी तुमची गंतव्य सूचना सेट केली गेली आहे.</p>
<p>ही सेवा रात्री १० PM ते ७ AM पर्यंतच हा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे आता रेल्वेचा प्रवास आरामदायी आणि सोईस्कर ठरणार आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जीवनमान</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/4328/indian-railway</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/4328/indian-railway</guid>
                <pubDate>Mon, 06 Jun 2022 16:15:23 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-06/images-%2824%292.jpeg"                         length="53621"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>संस्कृतशिवाय आधुनिक विज्ञानाला गती नाही:कुलगुरु आचार्य रजनीश शुक्ल</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>वर्धा : संस्कृतशिवाय आधुनिक विज्ञानाला गती नसून आज उपलब्ध ज्ञानाचं संवर्धन व प्रसारण करण्यासाठी संस्कृतइतकी प्रभावी दुसरी भाषा नाही, असे प्रतिपादन वर्धेच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरु आचार्य रजनीश शुक्ल यांनी केले . </p>
<p>संस्कृतभारती विदर्भ प्रांतातर्फे अमरावती येथे आयोजित 12 दिवसीय आवासीय संस्कृत प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. स्थानिक विरेंद्र फुडस् प्रा.लि. चे व्यवस्थापकीय संचालक श्री सुरेशसिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कृतभारतीचे विदर्भ प्रांत उपाध्यक्ष श्री श्रीनिवास वर्णेकर होते. प्रो. शुक्ल पुढे म्हणाले की साधारण एक-दीड दशकापूर्वी संस्कृत ही पौराणिक भाषा असून आता संस्कृतची आवश्यकता काय? असा</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/4118/c-l"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/img-20220528-wa0447.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>वर्धा : संस्कृतशिवाय आधुनिक विज्ञानाला गती नसून आज उपलब्ध ज्ञानाचं संवर्धन व प्रसारण करण्यासाठी संस्कृतइतकी प्रभावी दुसरी भाषा नाही, असे प्रतिपादन वर्धेच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरु आचार्य रजनीश शुक्ल यांनी केले . </p>
<p>संस्कृतभारती विदर्भ प्रांतातर्फे अमरावती येथे आयोजित 12 दिवसीय आवासीय संस्कृत प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. स्थानिक विरेंद्र फुडस् प्रा.लि. चे व्यवस्थापकीय संचालक श्री सुरेशसिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कृतभारतीचे विदर्भ प्रांत उपाध्यक्ष श्री श्रीनिवास वर्णेकर होते. प्रो. शुक्ल पुढे म्हणाले की साधारण एक-दीड दशकापूर्वी संस्कृत ही पौराणिक भाषा असून आता संस्कृतची आवश्यकता काय? असा सार्वत्रिक सूर होता. पण आज केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील ज्ञानक्षेत्राला संस्कृतची गरज भेडसावते आहे. कारण एकाच भाषेतून जगातील संपूर्ण ज्ञान-विज्ञानाला जाणता आलं तर मनुष्यांमधील अंतर कमी होईल, याची जाणीव त्यांना होऊ लागली आहे . </p>
<p>काळाच्या ओघात सर्व भाषांमध्ये बदल होत गेले परंतु ज्यासाठी शब्द उच्चारला तोच अर्थ ध्वनित करण्याचे सामर्थ्य असणारी संस्कृत भाषा हजारो वर्षांपूर्वी जशी होती तशीच आजही असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. श्री सुरेशसिंह ठाकूर यांनी ' मंत्राधीनं देवं ' ही संस्कृत उक्ति उधृत करुन संस्कृत ही जगातील सर्वात सुंदर, सर्वाधिक मधुर भाषा असल्याचे सांगितले. प्रशिक्षणार्थींचे अभिनन्दन करुन ते संस्कृत आंदोलनातील योद्धे आहेत, या शब्दात प्रशिक्षणार्थींचे कौतुक केले.आज लावलेले संस्कृत संभाषणाचे बीज अंकुरुन त्याचा मोठा वृक्ष होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात श्रीनिवास वर्णेकर यांनी संस्कृत ही ज्ञान व विज्ञानाची भाषा असल्याचे सांगून आज जगभर सर्वमान्य होत असलेल्या योग , आयुर्वेद यासारख्या शास्त्रांममधील ज्ञान आत्मसात करण्यासाठी संस्कृतशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे अधोरेखित केले . भारताच्या पुन्हा विश्वगुरु बनण्याबाबत स्वामी विवेकानंदांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आपण सर्वजण मिळून संस्कृतची पुनर्स्थापना करु, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला . </p>
<p>आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्कृतभारतीचे विदर्भ प्रांतमंत्री श्री भरतकुमार पण्डा यांनी गत 40 वर्षांपासून सुरु असलेल्या संस्कृत आंदोलनावर प्रकाश टाकून संभाषण शिबिर, भाषा बोधन वर्ग व शिक्षक प्रशिक्षक वर्ग या त्रिस्तरीय शिक्षण प्रणालीमागील संस्कृतभारतीची भूमिका विषद केली.या प्रशिक्षण वर्गात संपूर्ण विदर्भातून सुमारे 100 स्त्री-पुरुष प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत .भारतमाता व सरस्वती पूजन आणि श्री सारंग जोशी यांच्या वेद मंत्रोच्चाराच्या घोषात दीप प्रज्वलनाने सुरु झालेल्या या कार्यक्रमात सौ संध्या केने यांनी ध्येयमंत्राचे पठन केले . </p>
<p>कार्यक्रमाचे संचालन सौ केतकी डांगे यांनी केले तर संस्कृत भारतीच्या प्रांत शिक्षणप्रमुख प्रा. प्रणिता भाकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले .शांतिमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली .</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जीवनमान</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/4118/c-l</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/4118/c-l</guid>
                <pubDate>Sat, 28 May 2022 19:31:06 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/img-20220528-wa0447.jpg"                         length="116859"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>भर उन्हाळ्यात पूर्णा नदीत सोडले पाणी</title>
                                    <description><![CDATA[ पशु,पक्षी,जनावरांसह नदीकाठच्या गावांना दिलासा]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/4068/purna-nadi"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/img-20220526-wa0011.jpg" alt=""></a><br /><p><strong>सागर झनके</strong></p>
<p><strong>आधुनिक केसरी न्यूज</strong></p>
<p><strong>पुर्णा</strong> : आज २६ मे रोजी  पुर्णा नदिला लघुपाटबंधारे उपविभाग ४ अकोला अंतर्गत येत असलेल्या पुर्णा बँरेज दोन नेरधामणा धरणातून पाणी सोडण्यात आले, त्यामुळे पुर्णा नदि भर उन्हाळ्यात झुळझुळ वाहू लागली.२३ मे पासूनच थोड्या प्रमाणात नेरधामना धरणातून पाणी सोडण्यास सुरवात झाली.मात्र आज  २६ मे रोजी मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे भर उन्हाळ्यात पुर्णा नदीपात्रातून पाणी वाहू लागले आहे..।पावसाळ्यात काठोकाठ वाहणारी ही   नदी उन्हाळ्यात मात्र कोरडी होवून जाते. नदी कोरडी पडल्यामुळे नदी काठावरील गावासह,पाण्याच्या सहाऱ्याने नदीकाठी राहणारे पशु, पक्षी, जणावरे यांना भर उन्हाळ्यात त्याचा मोठा फटका बसतो,पण या वर्षा ऐन उन्हाळ्यात पाणी सोडल्यामुळे सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे.</p>
<p>असे असले तरी, पुर्णा नदिवरील रेतीघाट घेणाऱ्या मालकांना याचा मोठा आर्थिक फटका बसनार आहे...एकतर यावर्षी रेतीघाटाचा लीलाव उशिरा झाला त्यामुळे रेती वाहण्यासाठी घाटमालकांना जेमतेम दोन महिण्याच्या आसपास कालावधी मिळाला.त्यातच दरवर्षी पेक्षा या वर्षी रेतीघाटाच्या लीलावासाठी मोठी किंमत मोजावी लागली. परंतु पुर्णा नदिला पाणी सोडल्याने रेतीघाट मालक मोठ्या संकटात सापडले आहे.रेतीघाटासाठी दिलेली मुळ रक्कमही निघत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे...</p>
<p>त्यातच माहुली, गोळेगाव हुरसाळ या रेतीघाटाचा लीलाव या वर्षी झाला नसल्याने त्या घाटात रेतीमाफायांनी अक्षरशः हैदोस घातला होता. रेती तस्करांना अटकाव घालण्यासाठी महसुल प्रशासनाच्या नाकिनऊ आले होते...महसूल प्रशासनाकडून या रेतीचोरांवर पाहिजे तशी कार्यवाही या वर्षी झाली नाही. त्यामुळे कुंपनच शेत खाते की काय ? काहिशी अशी परिस्थिती जळगाव जामोद महसुल प्रशासनाची  यावर्षी पहायला मिळाला...परंतु नेरधामणा धरणातून पाणी सोडल्यामुळे या येतीचोरांचे सुद्धा धाबे दनानले आहे,त्यामुळे रेतीमाफियावरही लगाम बसला आहे.</p>
<p>ऐकंदरीत पुर्णा नदीला पाणी सोडल्यामुळे कभी खुशी कभी गम सारखी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे...असे असले तरी पाणी ही जीवनावश्यक गरज आहे.पाण्याशिवाय जगणे अशक्य आहे...त्यामुळे पुर्णा नदीला पाणी सोडल्यामुळे सर्वांनाच आनंद झाला आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जीवनमान</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/4068/purna-nadi</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/4068/purna-nadi</guid>
                <pubDate>Thu, 26 May 2022 14:24:15 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/img-20220526-wa0011.jpg"                         length="125963"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>सिंधुताईंचे अधुरे स्वप्न पूर्ण </title>
                                    <description><![CDATA[•    माईंच्या ९ मानस कन्यांचा  पुण्यात थाटात विवाह सोहळा
•    सोबतीला आहे मायेची उब
•    वधु-वरांना चांदीच्या ताटात भोजन
•    पाच हजार पेक्षा जास्त पाहुण्यांनी दिले आशीर्वाद
•    माई डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांनी बघितलेल स्वप्न झाले पूर्ण
•    अश्रूंच्या सरीत न्हाऊन ९ वधु मोकळ्या झाल्या
]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3887/sindhutai-sapkal"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/sindhutai_sapkal_passes_away.jpg" alt=""></a><br /><p><strong>आधुनिक केसरी न्यूज</strong></p>
<p><br />पुणे : अनाथांच्या माई पद्मश्री डॉ. स्व. सौ. सिंधुताई सपकाळ यांनी सांभाळलेल्या ९ अनाथ लेकींचा विवाह सोहळा रविवारी दि. १५ मे रोजी लक्ष्मी लॉन्स मगरपट्टा सिटी पुणे येथे थाटात पार पडला. संपूर्ण महाराष्ट्रातून पाच हजार पेक्षा जास्त पाहुणे मंडळी यांनी माईंच्या लेकींना आशीर्वाद देण्यासाठी हजेरी लावली. त्यामुळे लॉन्समध्ये बसायलाच जागा शिल्लक राहिली नव्हती, अनेकांनी उभे राहूनच लेकींना आशीर्वाद दिले. तर मागील अनेक दिवसांपासून माई सिंधुताईंवर प्रेम करणारी जनता या सोहळ्याची आतुरतेने वाट बघत होते. आज त्यांची हि प्रतीक्षा संपली असून मोठ्या उत्साहात माईंच्या लेकींचा विवाह सोहळा शाही पद्धतीने थाटात पार पडला.<br /><br />'माझ्या लेकींचा विवाह सोहळा थाटात पार पडला पाहिजे, त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात' अस स्वप्न माईं सौ. सिंधुताई सपकाळ यांनी बघितलेल होत. माईंनी सांभाळलेल्या ९ अनाथ लेकीचा विवाह सोहळा यशस्वीपणे पार पडावा यासाठी मानस ममता बाल सदन कुंभारवळण यांनी मागील ३ महिन्यापासून सूक्ष्म नियोजन केले होते. आज माई असत्या तर त्यांच्या उपस्थितीत या भव्यदिव्य विवाह सोहळ्याला आणखी आगळे-वेगळे रूप मिळाले असते. त्यांचं स्वप्न आज ममता बाल सदनने सत्यात उतरवलं आहे. माईंनी अत्यंत बिकट परिस्थितीतून मार्ग काढत आपलं आयुष्य जगलं. अखेर, ज्याचं कुणी नाही, त्याचं आपण असं म्हणत त्यांनी आयुष्यात अनेकांची सेवा केली. त्याच माईंच्या आज विवाहबद्ध होऊन नवीन आयुष्यात पदार्पण करण्यासाठी सासरला निघाल्यात. एकाचवेळी माईंच्या ९ मानस कन्यांचे एकाचवेळी साड़े बारा वाजता वेळेवर लग्न लागले. स्टेजवर एका बाजूला उपवर मुलगा आणि नववधू यांची नावे, मधल्या जागेत एलसीडी प्रोजेक्टद्वारे फोटोच्या रूपात माईंच्या कार्याचा मागोवा घेण्यात येत होता. तर तिसऱ्या जागेत माताईंच्या सर्व संस्थेची नावे दिली होती. एवढंच नव्हे तर महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जलसंपदामंत्री जयंत पाटील, विनोदाचे सम्राट सुप्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे, मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटात माईंची भूमिका केलेल्या तेजस्विनी पंडित, प्रसाद ओक, विजय कदम, मकरंद अनासपुरे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे माईंच्या लेकींना नवीन संसाराकरिता शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. ९ हि मानस कन्यांच्या कन्यादानाची स्वतंत्र आकर्षक व्यवस्था करण्यात आली होती. तिथेच सप्तपदी, होमहवन करून विधिवत पूजापाठ करून सर्वांनी एकाचवेळी फेरे घेतले लॉन्समध्ये दोन्ही कडेला माईंच्या कार्याची माहिती देणारे फलक सर्वांचे आकर्षण ठरले होते. एकामुलीचं लग्न करताना बापाची दमछाक होते याचा अनुभव सर्वांनाच आहे. परंतु एका संस्थेत लहानच्या मोठ्या झालेल्या ९ अनाथ मुलींचा अश्याप्रकारे भव्यदिव्य स्वरूपात करणे हे वाटते तितके सोप्प नाही. या सर्व मुलींची सर्व हौस संस्थेने आपल्या स्वतःच्या सख्ख्या मुलींसारखी पूर्ण केली. आज संपूर्ण देशात अश्या पद्धतीने अनाथांची लागण लावले जाणे हि खूप मोठी गोष्ट आहे. माईंवर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्वच क्षेत्रातील दिग्गज मंडळी यांनी माईंच्या लेकींना आशीर्वाद दिले. दिवसरात्र जागून अपार कष्ट घेऊन ममता बाल सदन कुंभारवळण पुणे यांनी आज खऱ्या अर्थाने सिंधुताईंच स्वप्न पूर्ण केले आहे. आता पर्यंत माईंना २१० जावई, ५० सुना होत्या. आता ह्यात आणखी ९ जावयांची नव्याने भर पडली आहे. एवढच नव्हे तर पेशवाई थाटात वर-वधूंना चांदीच्या ताटात जेवण जेऊ घातले.  लहानांना मोठं करण्यासाठी मोठ्यांना लहान व्हावं लागतं. जग फक्त अनुभव देतं,साथ तर फक्त आई-वडील देतात. त्या धर्तीवर सिंधुताईंनी पहिला सांभाळलेला अनाथ मुलगा दिपक गायकवाड हे संस्थेतच लहानाच्या मोठ्या झालेल्या ९ उपवर मुलींचे आई-वडील-पालक म्हणून भूमिका बजावत आहेत. सध्या संस्थेत ६० मुली असून त्यांचे पालन पोषण, शिक्षण आणि संगोपन योग्य रीतीने झाले पाहिजे यासाठी ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक गायकवाड परिश्रम घेत आहेत. त्यांना माईंची कन्या ममता सिंधुताई सपकाळ, विनय सपकाळ यांची मोलाची साथ मिळत आहे. दिपकदादा आणि ममताताई यांच्यासह ममता बाल सदनमधील प्रत्येक कर्मचारी वर्ग आणि वधूंसह सर्व मुलीचे मन ओथंबली होती. वधु-वरांना चांदीच्या ताटात, वाटीमध्ये जेऊ घातले.  विवाह सोहळ्यात आशीर्वाद देण्यासाठी आलेला प्रत्येक पाहुणा प्रशस्त हॉलमध्ये बसून, उभे राहून माईंच्या ९ लेकीच्या प्रेमाचा सुख सोहळा पाहून डोळे टिपत होते. ते सर्वच भाव विव्हळ झाले होते. शेवटी संस्थेत लहानाच्या मोठ्या झाल्या असल्या तरी त्या सर्व मुली ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपकदादा यांच्या काळजाचा तुकडा होत्या. त्यांच्यासाठी सर्च लेकी ह्या लाडक्या होत्या. या प्रसंगी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी,  हवा येऊ द्या प्रसिद्ध हास्य विनोदि हास्य कलाकार भारत गणेशपुरे, विवाह सोहळ्याच्या आयोजनाकरिता ममता बाल सदन कुंभारवळण, सन्मती बाल निकेतन मांजरी, मनशांती छात्रालय शिरूर, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह चिखलदरा, गोपिका गायरक्षण केंद्र माळेगाव ठेका वर्धा जिल्हा, गोपाल देशी गोशाला कुंभारवळण,मनीषजाईं, पूजा जैन यांनी परिश्रम घेतले.<br /><strong> </strong><br /><strong>अश्रूंच्या सरीत न्हाऊन ९ वधु मोकळ्या झाल्या</strong><br /><strong> </strong><br />"सागराला होती किनाऱ्याची ओढ, एकमेकांच्या भावनांना मिळाली प्रेमाची जोड याचा प्रत्यय आज माईंच्या लेकीच्या विवाह सोहळ्यात आला. पाहुण्यांची यादी, मानपानाचे सामान, वर्हाडी मंडळींसाठी गाडीची व्यवस्था, दारासमोर मांडव डहाळे, केळवण कार्यक्रम, घाणाभरण अन हळदी समारंभ सर्व कार्यक्रम उत्साहात पाडून विवाह सोहळ्याची तयारी जय्यत करण्यात आली होती. शेवटी जाता जाता दीपक दादा आणि ममताताई आपल्या मुलींकडे बघून "बघा ना, बघता बघता आपली लेक आता सासरी निघाली असं म्हणताच अश्रूंना वाट मोकळी झाली. माई सोडून गेल्यावरही आतापर्यंत बांध घालून आवरलेल्या भावनांना या ९ वधुंनी आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिल्याने अश्रूंच्या सरीत न्हाऊन  या ९ वधु मोकळ्या झाल्या.<br /><br /><strong>लेकीच्या मनातलं काहुर ओळखलं</strong><br /><br />ममता बाल सदनची गं लाडी । आज निघाली सासुरा । या ओवीप्रमाणे लक्ष्मी लॉन्स मध्ये आलेल्या प्रत्येकाचा जीव व्याकुळ झाला होता. जणूकाही या ९ वधू  लक्ष्मी लॉन्स मध्ये कानाकोपऱ्यात जाऊन ममता बाल सदनमधील इतक्या वर्षांपासून असलेल्या बालपणापासूनच्या आठवणींची शिदोरी बांधून घेत होती. जी तिला आयुष्यभरासाठी पुरणार होती, जगण्याचं नवीन बळ देणार होती असा भास होत होता.  इतकी वर्षे याच संस्थेत लहानाच्या मोठ्या झालेल्या आपल्या मुलींच्या मनात चाललेल्या भावनांच्या कल्लोळाला आवर घालत ममता बाल सदनच्या वतीने लग्नाची जय्यत तयारी करीत केली होती. त्यांच्या ९ लाडक्या लेकीचं लग्न होत. अक्ख्या सभागृहाने याची देहा,याची डोळा आपल्या लेकीच्या मनातलं काहुर ओळखलं आणि प्रतिसाद देत गहिवरल.<br /> <br /><strong>देणाऱ्यांचे हात हजार</strong><br /><br />माईंच्या संस्थेने आपल्या ९ मानस कन्यासाठी सर्वच तयारी केली होती. झाडू पासून ते स्वयंपाक खोलीपर्यंत लागणाऱ्या सर्व वस्तू या मुलीना भेट दिल्यात. या शिवाय  यांना अनेकांनी छोट्या मोठ्या स्वरुपात का होईना मदत अनेक हात पुढे आलेत. काहींनी संसारपयोगी लागणारी भांडी-कुंडी, साड्या-कापडे, भेट वस्तू, आर्षिक मदत अश्या प्रकारे मदत केली. तर विलु पूनावाला फौंडेशनच्या वतीने ९ मुलींना प्रत्येकी १ लाख रुपयाचा धनादेश मुख्य कार्यकारी अधिकारी नारंग यांनी सुपूर्द केला.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जीवनमान</category>
                                            <category>हटके</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3887/sindhutai-sapkal</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3887/sindhutai-sapkal</guid>
                <pubDate>Thu, 19 May 2022 18:06:46 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/sindhutai_sapkal_passes_away.jpg"                         length="68916"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>औरंगाबाद विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे-उद्योग मंत्री सुभाष देसाई</title>
                                    <description><![CDATA[<p style="text-align:justify;"><strong>आधुनिक केसरी न्युज</strong></p>
<p style="text-align:justify;">  नवी दिल्ली, १७ : मराठवाडयातील पर्यटन व औद्योगिकदृष्टया महत्वाच्या असणाऱ्या औरंगाबाद विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करून विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे,अशी मागणी उद्योग तथा औरंगाबाद जिल्हयाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना आज येथे केली. राजीव गांधी भवन, या नागरी विमान वाहतूक मंत्रालयामध्ये आज श्री. देसाई यांनी श्री. सिंधिया यांची भेट घेतली. औरंगाबाद  विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करणे, विमानाच्या  फेऱ्या वाढविणे आदी विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. या बाबतचे निवेदनेही श्री. देसाई यांनी दिले. यावेळी  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराडही उपस्थित होते.</p>
<p><strong>विमानतळ धावपट्टीचा विस्तार व्हावा</strong></p>
<p>यावेळी झालेल्या चर्चेत श्री. देसाई</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3823/vimantal-news"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/whatsapp-image-2022-05-17-at-4.27.30-pm.jpeg" alt=""></a><br /><p style="text-align:justify;"><strong>आधुनिक केसरी न्युज</strong></p>
<p style="text-align:justify;"> नवी दिल्ली, १७ : मराठवाडयातील पर्यटन व औद्योगिकदृष्टया महत्वाच्या असणाऱ्या औरंगाबाद विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करून विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे,अशी मागणी उद्योग तथा औरंगाबाद जिल्हयाचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना आज येथे केली. राजीव गांधी भवन, या नागरी विमान वाहतूक मंत्रालयामध्ये आज श्री. देसाई यांनी श्री. सिंधिया यांची भेट घेतली. औरंगाबाद  विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करणे, विमानाच्या  फेऱ्या वाढविणे आदी विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. या बाबतचे निवेदनेही श्री. देसाई यांनी दिले. यावेळी  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराडही उपस्थित होते.</p>
<p><strong>विमानतळ धावपट्टीचा विस्तार व्हावा</strong></p>
<p>यावेळी झालेल्या चर्चेत श्री. देसाई यांनी सांगितले की, मराठवाडयात अजिंठा -वेरुळ लेण्यांसह विविध पर्यटनस्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना जपान, कोरिया,अमेरिका आदि देशांतून व  वेगवेगळया राज्यांतून तसेच महाराष्ट्रातून मोठया संख्येने पर्यटक भेटी देतात. पर्यटक व प्रवशांचा वाढता ओघ पाहता औरंगाबाद विमानतळाची  सद्याची  धावपट्टी लहान पडत असून या धावपट्टीच्या विस्ताराची गरज असल्याचे श्री. देसाई यांनी यावेळी अधोरेखित केले. या कामी स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक जमीन अधिग्रहण करण्यात येईल तसेच पुढील  प्रक्रियेसाठी  नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हा विषय गतीने पुढे न्यावा व औरंगाबाद विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करावे, अशी विनंतीही श्री. देसाई यांनी केली. राज्यशासनाने जमीन अधिग्रहण करून दिल्यास  विमानतळ धावपट्टीचा विषय तत्परतेने पुढे घेवून जावू,असे आश्वासन यावेळी श्री. सिंधिया यांनी दिले.</p>
<p><strong>विमान फेऱ्या वाढविण्यात याव्यात</strong></p>
<p style="text-align:justify;">पर्यटक व प्रवाशांची वाढती संख्या पाहता औरंगाबाद विमानतळावर विमानांच्या फेऱ्या वाढविण्याची मागणीही श्री. देसाई यांनी यावेळी केली. मुख्यत्वे मुंबई-औरंगाबाद शहरांदरम्यान दररोज सकाळी नियमित विमान फेरी सुरु करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सद्या उभय शहरांमध्ये सायंकाळी विमान फेरी  सुरु आहे.तथापि,पर्यटक, उद्योजक आणि प्रवाशांची वाढती गर्दी व मागणी पाहता तातडीने सकाळच्या विमान फेऱ्या सुरु होण्याची आवश्यकता असल्याचे श्री. देसाई यांनी नमूद केले. याबाबत लवकरच सकारात्मक तोडगा काढण्यात येणार असल्याचे आश्वासन श्री. सिंधिया यांनी दिले.    </p>
<p><strong>‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’नामकरणास केंद्राने मंजुरी द्यावी </strong></p>
<p style="text-align:justify;">मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी राज्यशासना हा प्रस्ताव एकमताने मंजूर केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या या प्रस्तावास नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मान्यता द्यावी, अशी मागणी श्री. देसाई यांनी यावेळी केली. महाराष्ट्रासह देशातील १३ राज्यातून विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव मंत्रालयाकडे आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरीने हा विषय मार्गी लावण्याबाबतचे आश्वासन श्री. सिंधिया यांनी यावेळी दिले. औरंगाबाद विमानतळावर ‘छत्रपती संभाजी महाराजां’चा पुर्णाकृती पुतळा उाभारण्याची मागणीही श्री. देसाई यांनी यावेळी केली यास श्री. सिंधिया यांनी सकारात्मकता दर्शविली. श्री. देसाई यांनी श्री. सिंधिया यांना यावेळी, मराठवाडयाची प्रसिध्द शाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एरियल फोटोग्राफीवर आधारित ‘महाराष्ट्र देशा’ हे पुस्तक भेट स्वरूपात दिले. </p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>जीवनमान</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3823/vimantal-news</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3823/vimantal-news</guid>
                <pubDate>Tue, 17 May 2022 16:36:34 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/whatsapp-image-2022-05-17-at-4.27.30-pm.jpeg"                         length="137690"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र!</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>आधुनिक केसरी न्यूज</strong></p>
<p>मा. मुख्यमंत्रीजी......</p>
<p>प्रदीर्घ कालावधी नंतर आपण राज्यातील जनतेस संबोधित करणार असल्याने राज्याचा एक नागरिक म्हणून मलाही आपल्या भाषनाबाबत उत्सुकता होती.</p>
<p>परंतु दुर्दैवाने आपल्यातील पक्षप्रमुखाने राज्याच्या मुख्यमंत्र्यावर मात केली.</p>
<p>मुख्यमंत्रीजी, मला अपेक्षा होती की, आपण राज्यातील ऊस प्रश्नाबाबत काही उपाययोजना जाहीर कराल. माझ्या मराठवाडयातील गेवराई मध्ये नामदेव जाधव या शेतकऱ्याने उभ्या ऊसाला आग लावून स्वतःही आत्महत्या केली हो.</p>
<p>राज्यात पुन्हा एकदा भारनियमन सुरु झाले आहे. शेतकऱ्याकडील वीजबिल थकबाकी मुळे वीजपूरवठा खंडित केला जातोय.</p>
<p>भरती प्रक्रिया थंडावली आहे. तरुणांची वयं निघून जात आहेत. अशा स्थितीत आपल्याकडून ठोस कृती कार्यक्रमाची अपेक्षा होती. परंतु आपण नेहमी प्रमाणे वेगळाच विषय घेतलात.</p>
<p>काश्मिरी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3814/uddhav-thakre"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/the_chief_minister_of_maharashtra,_shri_uddhav_thackeray_calling_on_the_prime_minister,_shri_narendra_modi,_in_new_delhi_on_february_21,_2020_(uddhav_thackeray)_(cropped).jpg" alt=""></a><br /><p><strong>आधुनिक केसरी न्यूज</strong></p>
<p>मा. मुख्यमंत्रीजी......</p>
<p>प्रदीर्घ कालावधी नंतर आपण राज्यातील जनतेस संबोधित करणार असल्याने राज्याचा एक नागरिक म्हणून मलाही आपल्या भाषनाबाबत उत्सुकता होती.</p>
<p>परंतु दुर्दैवाने आपल्यातील पक्षप्रमुखाने राज्याच्या मुख्यमंत्र्यावर मात केली.</p>
<p>मुख्यमंत्रीजी, मला अपेक्षा होती की, आपण राज्यातील ऊस प्रश्नाबाबत काही उपाययोजना जाहीर कराल. माझ्या मराठवाडयातील गेवराई मध्ये नामदेव जाधव या शेतकऱ्याने उभ्या ऊसाला आग लावून स्वतःही आत्महत्या केली हो.</p>
<p>राज्यात पुन्हा एकदा भारनियमन सुरु झाले आहे. शेतकऱ्याकडील वीजबिल थकबाकी मुळे वीजपूरवठा खंडित केला जातोय.</p>
<p>भरती प्रक्रिया थंडावली आहे. तरुणांची वयं निघून जात आहेत. अशा स्थितीत आपल्याकडून ठोस कृती कार्यक्रमाची अपेक्षा होती. परंतु आपण नेहमी प्रमाणे वेगळाच विषय घेतलात.</p>
<p>काश्मिरी पंडित राहुल भट ची हत्या</p>
<p>मुख्यमंत्री जी आपण राहुल भट या काश्मिरी पंडिताच्या हत्येबद्दल जाब विचारला. हे मान्यच. देशातील प्रत्येक नागरिकांने काश्मिरी पंडिताच्या अवस्थेबद्दल जाब विचारलाच पाहिजे. परंतु साहेब पालघर मध्ये ज्या निरपराध साधूना ठेचून मारले त्यांचा आरोपीना तर अजून शिक्षा झालेली नाही. अशाप्रसंगी आपल्याला जाब विचारला तर त्याला काय उत्तर देणार? </p>
<p>रा. स्व. संघ </p>
<p>आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केलीत. अहो मुख्यमंत्री जी ज्या मराठी च्या मुद्द्यावर शिवसेना वाढली तोच मुद्दा आपण राजकीय सोयीसाठी विसरता आहात.</p>
<p>संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे मराठी माणूस होते आणि महाराष्ट्राच्या मातीत सुरु झालेला संघ आज शतकपूर्ती च्या उंबरठ्यावर आहे. 90 वर्षानंतर एकदाही न फूट पडलेली ही स्वयंसेवी संघटना आहे. जिचा विस्तार जगभर होत आहे. म्हणून जगातील सर्वात मोठी स्वयं सेवी संघटना आहे. </p>
<p>विवाह करून स्वतःचा संसार , सत्ता, पैसा, आणि प्रसिद्धी सारख्या कुठल्याही बंधनात न अडकता केवळ राष्ट्रहितासाठी हजारो युवक पूर्ण वेळ प्रचारक म्हणून कार्य करतात ही सहज, सोपी बाब नाही. आजही केरळ, बंगाल सारख्या ठिकाणी प्रचारकांची हत्या होते. असे ध्येयवादी मनुष्य निर्माण करणे हे संघाचे कार्य आहे.</p>
<p>राहिला प्रश्न स्वातंत्र्य संग्राम आणि संघाच्या सहभागाचा. स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळी टाटा सारखे उद्योगपती, आगरकर, महात्मा फुले यांच्यासारखे समाजसुधारक किंवा संत महात्मे कीर्तनकार हे आपल्याला क्षेत्रात राष्ट्रहित, समाज हिताचे कार्य करत होते. त्यांनी महात्मा गांधी यांच्या अहिंसात्मक किंवा भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्यासारख्या सशस्त्र स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदवला नाही म्हणून त्यांनी केलेले कार्य नाकारून तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नव्हता अशी दुषणे द्यायची का?</p>
<p>सुसंस्कृतपणा</p>
<p> मा. मुख्यमंत्रीजी,</p>
<p>केतकी चितळे प्रकरणावरून आपण सुसंस्कृतपणाबद्दल आग्रहाने सांगितले. तसेच कुणाच्या शारीरिक व्यंगावर टिकटिप्पणी करणे चुकीचे आहे असेही बोललात. हे मान्यच. संजय राऊत साहेब बाजूला असताना आपण हे बोललात हे फार बरे झाले. कारण त्यांनी अलीकडे जाहीररित्या च्युतिया, एडझवे सारखे असंसदिय शब्द उच्चारले. तसेच आपल्याच भाषणात आपण देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाबद्दल व किरीट सोमय्या यांच्या तोतरे बोलण्याबद्दल टीकाटिप्पणी केलीत. आपणच आपले मार्गदर्शन चुकीचे ठरवावे हे खटकले.</p>
<p>रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी</p>
<p>मा. मुख्यमंत्री जी आपण अगदीच अनाहुत पणे असेल किंबहुना जाणीवपूर्वक असेल परंतु रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी चा उल्लेख केलात.</p>
<p>संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात राजकीय कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य प्रबोधिनी करते. मी स्वतः तिथे एक वर्षभर काम केले आहे. त्यामुळे जबाबदारीने सांगू शकतो की, तिथे राज्यातील सर्वच पक्षाचे नेते व कार्यकर्ते येऊन गेलेले आहेत. प्रमोद महाजन जी यांनी अतिशय दूरदृष्टीने प्रबोधिनीची उभारणी केली आहे. फक्त भाजपच्याच कार्यकर्त्यांना इथे प्रशिक्षण देतात असे नव्हे तर विविध पक्षाचे राजकीय नेते कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, वक्ते, पत्रकार, शिक्षक, कॉरपोरेट्स अशा समाजाच्या विविध क्षेत्रात विधायक कार्य करणाऱ्याना प्रशिक्षण दिले जाते. तसेच स्वयंसेवी संस्था उभारणी, CSR, प्रकल्प कार्य यांसारख्या वेगवेगळ्या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम होतात.</p>
<p>आपल्या माहिती साठी सांगावेसे वाटते की, यात कुठलाही खंड पडला नाही उलट विस्तारच होत गेला आहे. प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी नुकतीच देवेंद्र फडणवीसजी यांची निवड झाली असून ज्यांचा आपण उल्लेख केलात ते खा. विनय सहस्रबुद्धे हे सध्या प्रबोधिनीचे उपाध्यक्ष आहेत. रवींद्र साठे हे महासंचालक आहेत.</p>
<p>मला असे वाटते की, आपणही कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणारी संस्था उभारावी. संजय राऊत साहेबांवर ही जबाबदारी दिल्यास ते उत्तमपणे पार पाडतील अशीही मला खात्री आहे. </p>
<p>शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, राज्यात अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. ऊस, वीज, नोकरभरती यावर आपण ठोस कृती कार्यक्रम अंमलात आणावा.</p>
<p>प्रसाद शिवाजी जोशी</p>
<p>prasadj21@gmail.com</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>राजकीय</category>
                                            <category>जीवनमान</category>
                                            <category>राजकारण</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3814/uddhav-thakre</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3814/uddhav-thakre</guid>
                <pubDate>Tue, 17 May 2022 11:12:25 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/the_chief_minister_of_maharashtra%2C_shri_uddhav_thackeray_calling_on_the_prime_minister%2C_shri_narendra_modi%2C_in_new_delhi_on_february_21%2C_2020_%28uddhav_thackeray%29_%28cropped%29.jpg"                         length="373899"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>साहित्यिकांची मोट बांधण्याचा, प्रयत्न आहे नवा, विजयाताई मारोतकर, तिन पिढ्या सांधणारा दुवा </title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी</p>
<p>बी.एन.चौधरी</p>
<p>९४२३४९२५९३.</p>
<p>सध्या समाजामध्ये सर्वदूर प्रदूषण पहायला मिळते. पाण्याचे प्रदूषण, हवेचे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण वातावरणाचे प्रदूषण. अशा विविध प्रदूषणांसोबत साहित्य आणि साहित्यिक क्षेत्रातही प्रदूषणाचा धुमाकूळ माजलेला आहे. साहित्यिकांचे एकमेकातील वाद, भांडण, हेवेदावे आणि विचारांच्या प्रदूषणाने, सर्वत्र दुही माजलेली असतांना, सर्व साहित्यिकांना एकत्र आणून, त्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपूरच्या विजयाताई मारोतकर म्हणजे, तीन पिढ्या सांधणारा दुवा झालेल्या आहेत. त्यांच्या "पोरी जरा जपून" या पुस्तकाने आणि त्याच विषयावरील जनजागृतीपर व्याख्याने, महाराष्ट्रामध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. समाजातील दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवणे, प्रबोधन करणे, नव्या विचारांची प्रेरणा देणे यासाठी त्या, साहित्याचा उपयोग करून करून घेत आहेत. साहित्य हेच लोकशिक्षणाचं माध्यम</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/3805/sahityik-sahitya"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2022-05/img-20220517-wa0004.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी</p>
<p>बी.एन.चौधरी</p>
<p>९४२३४९२५९३.</p>
<p>सध्या समाजामध्ये सर्वदूर प्रदूषण पहायला मिळते. पाण्याचे प्रदूषण, हवेचे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण वातावरणाचे प्रदूषण. अशा विविध प्रदूषणांसोबत साहित्य आणि साहित्यिक क्षेत्रातही प्रदूषणाचा धुमाकूळ माजलेला आहे. साहित्यिकांचे एकमेकातील वाद, भांडण, हेवेदावे आणि विचारांच्या प्रदूषणाने, सर्वत्र दुही माजलेली असतांना, सर्व साहित्यिकांना एकत्र आणून, त्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागपूरच्या विजयाताई मारोतकर म्हणजे, तीन पिढ्या सांधणारा दुवा झालेल्या आहेत. त्यांच्या "पोरी जरा जपून" या पुस्तकाने आणि त्याच विषयावरील जनजागृतीपर व्याख्याने, महाराष्ट्रामध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. समाजातील दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवणे, प्रबोधन करणे, नव्या विचारांची प्रेरणा देणे यासाठी त्या, साहित्याचा उपयोग करून करून घेत आहेत. साहित्य हेच लोकशिक्षणाचं माध्यम बनवणाऱ्या विजयाताई मारोतकर म्हणजे, प्रबोधनाचं चालताबोलतं व्यासपीठ झालेले आहेत. विदर्भातील नागपूर नगरीमध्ये संपन्न झालेल्या, माय मराठी नक्षत्र समूहाच्या, पहिल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात, मी पाहिलेले विजयाताईचे रूप म्हणजे, साहित्याच्या क्षेत्रात उमटलेली नव-प्रभाच आहे असे मला वाटते. संमेलनात त्यांच्या सोबत घालवलेल्या, काही क्षणांच्या आठवणींना अत्तरासारखा सुगंध प्राप्त झालेला आहे. त्या आठवणींचा दरवळ, मनाला मोहित करणारा आणि नवी प्रेरणा देणारा आहे.</p>
<p>"पोरी जरा जपुन" च्या माध्यमातून मी विजया ताईंच्या संपर्कात आलो. त्यांचं साहित्य आणि त्यांच्या विचारांनी प्रभावित झालो. त्यांच्याशी भेटीचे स्वप्न मनात फुलवू लागलो. अशात २०१८ साली संपन्न झालेल्या अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलनात, एका परिसंवादात मी त्यांच्यासोबत सहभाग घेतला. आणि, आमच्या वैचारिक मैत्रीचा धागा दृढ होवू लागला. या माझे मैत्रीत प्रा. प्रभाकर तांडेकर यांचीही मोलाची साथ लाभली. संमेलनातील परिसंवादामध्ये, ताई ज्या पोटतिडकीने बोलत होत्या, त्यातून त्यांची समाजाप्रती असलेले आस्था, भरकटलेल्या मुलींबाबत असलेली चिंता, शब्दाशब्दातून जाणवत होती. परिसंवाद त्यानंतर त्यांच्याशी दीर्घ चर्चा झाली. त्यातून त्यांनी केलेले सामाजिक कार्य मला समजले. ताई या केवळ शब्दांचे बुडबुडे उडवत नाहीत. तर, समाजातील दुःख, वेदना दूर करण्यासाठी प्रत्यक्ष काम करतात, याचा परिचय झाला. "बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले" या म्हणीची प्रचिती, त्यांच्या वागण्या-बोलण्यातून आणि कृतीतून जाणवली. समाजामध्ये अशा प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांचे प्रमाण, अतिशय अत्यल्प असले तरी, विजया ताईंसारखी माणसं, "या जगण्यावर, या जन्मावर, शतदा प्रेम करावे.!" असं म्हणायला भाग पाडतात. तेव्हापासून मी त्यांच्या साहित्य अभियानाशी जुळलो. "पोरी जरा जपून" या काव्यमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाने ३०० चा टप्पा पार केला असून, संपूर्ण महाराष्ट्राने त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. या पुस्तकाची नुकतीच दुसरी आवृत्ती बाहेर आलेली असून, त्याचे आई-बाबा, गुरुजन, पालक आणि मुलींनीही स्वागत केले आहे. आपण एक शिक्षिका आहोत, तत्पूर्वी एक स्त्री आहोत आणि आई आहोत याचे त्यांना भान आहे. आपल्यातील आई, मुलींबाबत होणाऱ्या दुर्देवी घटना पाहू शकत नाही. त्या अस्वस्थेतूनच "पोरी जरा जपून" या दिशेने त्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यक्रमाच्या सादरीकरणाचे स्वरूप पूर्णपणे वेगळे असून, आपल्या व्याख्यानातून त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या अनुभवलेल्या घटना, त्या कथा स्वरूपात सादर करतात. मुलींना वास्तवाचे भान देतात. समाज किती विकृत आहे याची जाणीव करून देतात. त्यातूनही जर कुणी आपले आत्मभान जागृत केले नाही, तर होणाऱ्या परिणामांना त्याच कारणीभूत ठरतील, हे वास्तव त्या कथांमधून प्रभावीपणे मांडतात. त्यांचे विचार श्रोत्यांना भावतात आणि त्यातून जनजागृती होते. आदरणीय सिंधुताई सपकाळ यांनी त्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक करुन, आशीर्वाद दिले आहेत. विजया एक प्राध्यापिका आणि सुखवस्तू घरातील स्त्री आहे. तिला मुलगी नाही. तरीही त्या लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचे कार्य करीत आहेत. या बाईचे, आईत झालेले रूपांतर आणि तिची भ्रमंती आपल्याला अभिमानास्पद वाटते, असं सिंधुताई म्हणाल्या होत्या. असाच विचार समाजातील महिलांनी केला, तर आज ऐरणीवर असलेला स्त्री सुरक्षेचा प्रश्न चुटकीसरशी सोडवता येईल, असे त्या म्हणाल्या होत्या. विजयाताईंचे हे कार्य पाहून, त्यांनी त्यांना विदर्भाची माई अशी पदवी देखील बहाल केली होती.</p>
<p>विजया ताईंचे आतापर्यंत ३५ पुस्तक प्रकाशित झाले आहेत. त्यातील ७ कथासंग्रह ७ काव्यसंग्रह, २ चारोळी संग्रह, ४ ललित लेखांचे संग्रह, २ समीक्षा संग्रह आणि १४ चरित्रात्मक लेखनाचे पुस्तक प्रकाशित आहेत. धुक्यात हरवलेली वाट ही त्यांची एक कादंबरी असून विजयाताईंनी एमकॉम बीएड पर्यंतचे शिक्षण केलेलं आहे. त्यांनी भारतातील पहिल्या ओबीसी महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले असून माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान नागपूर या संस्थेच्या त्या विद्यमान अध्यक्ष आहेत. गोव्यात झालेल्या महिला संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भुषविले आहे. त्यांच्याच प्रयत्नातून नागपुरात दोन दिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच संपन्न झाले. </p>
<p> </p>
<p>या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, डॉ. श्रीपाल सबनीस यांनी भूषवले होते. संमेलनाचे उद्घाटन माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी केले. या संमेलनात नक्षत्रांचे देणे या कवी संमेलनाचे अध्यक्षपद, ताईंनी मला देऊन, खानदेशच्या साहित्यिकाला विदर्भात एक मोठे व्यासपीठ मिळवून दिले. यानिमित्ताने मला साहित्य संमेलनातील दोन दिवसीय भरगच्च कार्यक्रमांचा अनुभव घेता आला. या संमेलनातील कोरोना नंतरच्या आव्हानात्मक काळात, मराठीच्या संवर्धनार्थ साहित्यिकांची भूमिका काय होती.? या विषयावर संजय नाथे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. मंदा नांदुरकर, डॉ. अरुंधती वैद्य, मिलिंद रंगारी डॉ. गणेश चव्हाण यांनी अतिशय समर्पक अशी चर्चा घडवून आणली. या चर्चेचा सूर कोरोनाने साहित्यिकांना लिहिते केले आणि सामाजिक भान जागृत केले, असा उमटला. विजयाताई मारोतकर यांनी लिहिलेल्या कोरोना काळातील विविध घटनांवर लाॅकडाऊनच्या कथांचे एक पुस्तकही या निमित्ताने प्रकाशित करण्यात आले होते. ज्याचा वक्त्यांनी मुक्तकंठाने गौरव केला</p>
<p> </p>
<p>याच साहित्य संमेलनामध्ये अभिरूप न्यायालयात, विजयाताई मारोतकर यांना आरोपी म्हणून उभा करून, त्यांच्या जीवनातील विविध घटनांवर तसेच त्यांच्या साहित्यातील प्रेरणा यावर मंगेश बाऊसे, विशाल देवतळे, मंजुषा कोटकर यांनी समर्पक प्रश्न विचारून, त्यांना बोलते केले. आपल्या जीवनात आलेल्या अनपेक्षित घटनेमुळे, संसार कसा सैरभैर झाला आणि त्या वावटळीतही आपण, शांत, संयमी, विचारी राहत, आपल्या जगण्याला कसा अर्थ दिला, याची साधक-बाधक चर्चा विजयाताईंनी मांडली. तेव्हा सभागृहामध्ये उपस्थित असलेला, प्रत्येक श्रोता अंतर्बाह्य ढवळून निघाला होता. विजयाताईंनी सांगितलेले अनुभव, हे प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारे होते. त्याच वेळेस त्यांनी कठीण परिस्थितीशी ज्या संघर्षाने तोंड दिले, ती जिद्द, तो संघर्ष अनेकांना प्रेरणा देणारा वाटला. अशा परिस्थितीतही स्वतः स्थिर राहून, इतरांना सोबत घेत, विचारांची मोट बांधत, लिहत्या हातांना बळ देत, विजयाताईंनी माय मराठी नक्षत्र सारखी संस्था उभी केली. त्या माध्यमातून शेकडो साहित्यिकांना लिहितं केलं. त्यांच्या विचारांना मुक्त व्यासपीठ मिळवून दिलं. त्यांना महाराष्ट्रातील विविध विचारवंतांचे विचार ऐकण्याची संधी मिळवून दिली. हे कार्य वरवर छोटं दिसत असलं तरी. याची व्याप्ती किती विशाल आहे, ते संमेलनाच्या यशस्वी आयोजनातून दिसून आले. या संमेलनात निमंत्रितांच्या काव्य संमेलनामध्ये दुर्गेश सोनार यांच्या अध्यक्षतेखाली नितीन देशमुख, अनंत राऊत, हबीब भंडारे, तीर्थराज कापगते, सुरेखा कटारिया, वनश्री पाटील, प्रियंका गिरी अशोक कुबडे, स्वाती सुरंगळीकर ,माधुरी चौधरी, विशाल इंगळे, कविता पुदाले, कुसुम मला, निशा डांगे नायगावकर यांच्या कवितांनी श्रोतृवर्गाला खिळवून ठेवले. </p>
<p>                     </p>
<p>संमेलनात स्नेहल पाठक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कथाकथन सत्रामध्ये सप्तर्षी माळी, संगमित्रा खंडारे, अनंत ढोले यांनी हृदयस्पर्शी कथा सादर केल्या. तर, डॉक्टर उषाकिरण आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या पुरुषांच्या जगात स्त्रीचे जगणे या विषयावरील परिसंवाद, हा स्त्रीयांच्या वास्तवावर परखडपणे मत व्यक्त करणारा ठरला. या परिसंवादांमध्ये डॉ उषाकिरण आत्राम, प्रवीण जोंधळे, विजया ब्राह्मणकर, राजेंद्र वाटाणे, ममता इंगोले, संध्या राजूरकर यांनी स्पष्ट आणि परखड मतं मांडले. संमेलनाचा समारोप पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू, डॉक्टर शरद निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यांनी विजयाताई मारोतकर यांच्या कामाचे, नियोजनाचे आणि कल्पकतेचे भरभरून कौतुक केले. अशा व्यक्ती समाजांमध्ये उभे राहत असतील, तर निकोप समाज वाढीसाठी त्याचा निश्चितच उपयोग होईल. असं म्हणत, त्यांनी विजयाताई या केवळ व्यक्ती नसून, एक संस्थाच बनलेल्या आहेत असे गौरवोद्गार नोंदवले.</p>
<p>                      </p>
<p>या संमेलनाला उपस्थित राहतांना, मी माझ्यासोबत माझी मुलं, लोकेशन आणि भोजराज यांनाही सोबत नेले होते. साहित्य क्षेत्रात आपण नेमकं काय काम करतो, त्याचं दर्शन आपल्या पुढच्या पिढीला घडावं. त्यातून त्यांना दिशा मिळावी. साहित्याबद्दल प्रेम निर्माण व्हावं आणि त्यांनीही साहित्यिक आणि साहित्याचा आदर करावा, त्यांनी सजग व्हावं. यासाठी केलेला हा माझा अल्प प्रयत्न होता. तो १०० टक्के साध्य झाला, असं मला वाटतं. या माध्यमातून पुढच्या तरुण पिढीला देखील, महान लेखक - कवींसोबत विजयाताईंसारख्या प्रभावी व्यक्तिमत्वाचे दर्शन घेता आले. त्यांच्या विचारांची, कर्तृत्वाची झेप बघता आली. समाजात किती महान व्यक्तिमत्त्व आहेत. आणि, ती किती उत्तुंग कार्य करतात, याचे आम्हाला दर्शन झाले. ही त्यांची प्रतिक्रिया म्हणजे वर्तमान पिढीने भूतकाळाची घेतलेली उचित दखल आणि भविष्याबद्दलची आशाताई पहाट आहे, असे मला वाटते</p>
<p>                       </p>
<p>समारोप सत्रामध्ये आपल्या आभाराच्या मनोगतात, विजयाताई भारावून गेल्या होत्या. त्यांचे नेत्र आनंदाने भरुन आले होते. संमेलनाचे यश हे माझ्या एकटीचे कार्य नसून, माय मराठी नक्षत्र संघटनेतील प्रत्येक सदस्याने यासाठी जीव ओतला आहे, असे त्यांनी नमूद केले. आणि, संमेलनाच्या यशाचे श्रेय, त्यांनी मोठ्या मनाने, मुक्तपणे सर्वांमध्ये वाटून टाकले. यशस्वी नेतृत्व म्हणजे काय ? ते विजयाताईंच्या आभाराच्या भाषणातून, सर्व उपस्थित जनसमुदायाला समजले. आपण करत असलेल्या कार्याबद्दल, काही व्यक्ती टिकाही करतील, कुणी आपल्याला चुकीचंही ठरवेल, आपण करत असलेल्या कामात अडथळेही निर्माण करतील. मात्र, याकडे आपण सकारात्मक भावनेनेच बघतो व कुणाबद्दलही मनामध्ये द्वेष ठेवत नाही, ही त्यांची वृत्ती समाजात सकारात्मकता पेरणारी आहे. संमेलनातील विविध सत्रासाठी निवडलेले विषय, यातून त्यांच्या कल्पकतेची जाणिव झाली. तर, दोन दिवसाच्या संमेलनात, त्यांनी वेळेचे काटेकोरपणे केलेल्या पालनातून, त्यांच्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी व्यक्तिमत्वाचे दर्शन घडविले. </p>
<p>                       </p>
<p>संमेलनात त्यांनी उपस्थित असलेल्या प्रत्येक साहित्यिकाला आणि रसिक श्रोत्यांना, जो मान सन्मान दिला. त्यांची खातिरदारी केली. जो पाहुणचार केला. अगत्याने विचारपूस केली. ती अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी अंगीकारावी इतकी मनभावन होती. प्रा. प्रभाकर तांडेकर, विशाल देवतळे आणि भूपेश नेतनराव यांनी नागपूरात पाय ठेवल्यापासून ते संमेलन संपल्यावर आम्ही गाडीत बसेपर्यंत जी आस्थेने व्यवस्था ठेवली, ती आमच्यात एक अनामिक नातं निर्माण करुन गेली. आणि विजया ताईंच्या साहित्याने, विचारांनी मी प्रभावित झालेलोच होतो. परंतु, या संमेलनाच्या निमित्ताने मला त्यांच्यातील कार्यकर्त्याचे प्रत्यक्ष दर्शन घडले. "उक्ती आणि कृती" हातात हात घालून समन्वयाने चालत असतील, तर किती सुंदर कार्य उभं राहू शकतं याचं उदाहरण म्हणजे विजयाताई मारोतकर आहेत, असं मला वाटतं. त्यांच्या सान्निध्यात घालविलेल्या क्षणांना अत्तराचा सुगंध आला नसता तरच नवल. तो दरवळ पुढील कित्येक दिवस, वर्ष माझ्या मनात रेंगाळत राहील. आणि, त्यांच्यासारखं कार्य आपल्यालाही करता यावं, अशी प्रेरणा देत राहील.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>जीवनमान</category>
                                            <category>लेख</category>
                                            <category>साहित्य आणि साहित्यिक</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/3805/sahityik-sahitya</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/3805/sahityik-sahitya</guid>
                <pubDate>Tue, 17 May 2022 07:54:58 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2022-05/img-20220517-wa0004.jpg"                         length="161674"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        