<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.adhunikkesari.com/category/10/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>Adhunik Kesari RSS Feed Generator</generator>
                <title>आरोग्य - Adhunik Kesari</title>
                <link>https://www.adhunikkesari.com/category/10/rss</link>
                <description>आरोग्य RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>मोठी बातमी : केस गळतीवरील संशोधन अहवालाला सरकारने केराची टोपली दाखवली का?</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी</p>
<p>मुंबई : बुलढाणा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील हजारो लोकांना केस गळतीच्या गंभीर त्रासाला सामारे जावे लागले. केस गळतीने टक्कल पडण्याचा प्रकार वाढत असताना त्यामागे काय कारण आहे? याचा शोध घेण्याची गरज आहे पण तीन महिने झाले सरकारने केस गळती व टक्कल पडण्याच्या कारणाचा अहवाल जाहीर केलेला नाही. सरकार उडवाउडवीची उत्तरे देत असून बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाचे काय झाले? सरकार काय लपवाछपवी करत आहे ? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.</p>
<p>यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, डिसेंबरच्या पंधरवाड्यात बुलढाणा जिल्ह्यातील तीन तालुक्यातील १९ गावात केस गळून टक्कल पडण्याचे</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/15212/politics"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2025-03/img-20250326-wa1524.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी</p>
<p>मुंबई : बुलढाणा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील हजारो लोकांना केस गळतीच्या गंभीर त्रासाला सामारे जावे लागले. केस गळतीने टक्कल पडण्याचा प्रकार वाढत असताना त्यामागे काय कारण आहे? याचा शोध घेण्याची गरज आहे पण तीन महिने झाले सरकारने केस गळती व टक्कल पडण्याच्या कारणाचा अहवाल जाहीर केलेला नाही. सरकार उडवाउडवीची उत्तरे देत असून बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाचे काय झाले? सरकार काय लपवाछपवी करत आहे ? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.</p>
<p>यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, डिसेंबरच्या पंधरवाड्यात बुलढाणा जिल्ह्यातील तीन तालुक्यातील १९ गावात केस गळून टक्कल पडण्याचे प्रकार झाले. ही टक्कल का पडत आहेत? याचे शास्त्रीय कारण सरकारने अजून दिले नाही. सरकार आता टकलावर केस येत आहेत हे सांगत आहे, यासाठी कोणते तेल वापरले असे सरकारला विचारावे का? असे म्हणत केस गळती का झाली? याचे शास्त्रीय कारण मात्र देत नाहीत. ज्या भागात केस गळती झाली तो खारपाण पट्टा आहे. केस गळतीच्या तक्रारी आल्यानंतर सरकारने त्याची चौकशी केली पण त्यासंदर्भातला ICMR चा अहवाल अजून आलेला नाही असे सरकार सांगत आहे. मग सरकराने त्यांचा माणूस त्या संस्थेकडे पाठवावा, ही संस्था काय चंद्रावर आहे का? पण सरकार हा अहवाल दडपण्याचा प्रयत्न करत आहे किंवा अहवाल बदलण्याचा प्रयत्न करत आहे, असे सपकाळ म्हणाले.</p>
<p>राज्य सरकारचा अहवाल आला नसला तरी दुसरीकडे प्रख्यात डॉक्टर आणि संशोधक पद्मश्री हिम्मतराव साळुबा बावस्कर यांनी मात्र त्या भागातील त्वचेचे, नखाचे, मातीचे व रेशनवर वितरीत करण्यात आलेल्या गव्हाचे सॅम्पल गोळा करून, त्याची प्रयोगशाळेत तपासणी करून त्याचा अहवाल सरकारला दिला. हा सर्व प्रकार सार्वजनिक वितरण प्रणालीतील गव्हामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या गव्हात मोठ्या प्रमाणात सेलेनियम आढळून आले आहे ते तब्बल १४ टक्के पेक्षा जास्त आहे. सेलेनियम १.९ टक्के पर्यंत हानीकारक नाही पण सेलेनियम अधिक प्रमाणात असल्यामुळे मळमळ येणे, खाज येणे, मधुमेहाच्या तक्रारी येतात हे संशोधन आहे आणि यातून ते एका निष्कर्षापर्यंत पोहचले व तसा पत्रव्यवहार बावस्कर यांनी शासनाशी केला पण सरकारने त्यांच्या अहवालाला केराची टोपली दाखवली.</p>
<p>हिम्मतराव बावस्कर यांना पद्मश्री देण्याची शिफारस ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना केली होती व नरेंद्र मोदी यांच्या सरकारने त्यांना पद्मश्रीचा सन्मान दिला आहे. अशा सन्माननीय बावस्कर यांना काय घंटा कळते का? असे उद्दाम वक्तव्य जिल्हाधिकारी करतात आणि आम्ही येथे कशासाठी बसलो आहोत? ही भाषा ते करतात. जिल्हाधिकारी हे सरकारी नोकरी करत आहेत त्यांना हे शोभत नाही. या कलेक्टराचा बोलवता धनी सरकार आहे, त्यांना राज्य मंत्र्यांनी याबद्दल काही मोठे पद देण्याचे आमिष दाखवले आहे काय, असा सवाल करत बावस्करांच्या संशोधनावर सरकार काय कार्यवाही करणार, हा गहू कोणत्या भागातून आला होता, याची वस्तुनिष्ठ माहिती द्यावी किंवा बावस्कर यांचे संशोधन चुकीचे आहे हे तरी जाहीर करावे, त्यांच्या संशोधनाची टिंगळटवाळी करु नये. असे सपकाळ म्हणाले.</p>
<p>बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीचा प्रश्न विधान परिषदेत मांडला असता मंत्री महोदयांनी दिशाभूल करणारी माहिती दिली. हा राजकीय विषय नाही तर लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे. यामागे कोणीतरी मोठा माणूस असून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. सरकारने लोकांच्या जीवाशी खेळू नये असेही काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>आरोग्य</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/15212/politics</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/15212/politics</guid>
                <pubDate>Wed, 26 Mar 2025 16:18:26 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2025-03/img-20250326-wa1524.jpg"                         length="6824"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>रोगनिदान सुविधा पुरवण्यासाठी PPP मॉडेलच आहे वर्तमान अन् भविष्य : राजेंद्र मुथा</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>नवी दिल्ली :  सामान्य भारतीय माणसाला गुणवत्तापूर्ण रोग निदान सुविधा पुरवण्यासाठी PPP मॉडेल माध्यम हा चांगला पर्याय आहे. PPP मॉडेल हे वर्तमान अन् भविष्यासाठी उपयुक्त आहे, असे मत क्रस्ना डायग्नोटिक्स लिमिटेडचे अध्यक्ष राजेंद्र मुथा यांनी दिल्ली येथे व्यक्त केले.</p>
<p>राज्यसभा सचिवालय व संसद टीव्हीच्यावतीने संसद अॅनेक्स भवनात 'संविधान आणि भारतीय संस्कृती' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.</p>
<p>यावेळी सभागृहात माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, राज्यसभा सचिव व संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रजत पुनिया व संपादक राजेश झा, वरिष्ठ शासकीय अधिकारी, नागरिक-विद्यार्थी उपस्थित होते. या संवादसत्रात आजवर विविध मान्यवरांनी संवाद साधलेला आहे. या</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/14989/mah"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2025-01/img-20250109-wa0144.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>नवी दिल्ली :  सामान्य भारतीय माणसाला गुणवत्तापूर्ण रोग निदान सुविधा पुरवण्यासाठी PPP मॉडेल माध्यम हा चांगला पर्याय आहे. PPP मॉडेल हे वर्तमान अन् भविष्यासाठी उपयुक्त आहे, असे मत क्रस्ना डायग्नोटिक्स लिमिटेडचे अध्यक्ष राजेंद्र मुथा यांनी दिल्ली येथे व्यक्त केले.</p>
<p>राज्यसभा सचिवालय व संसद टीव्हीच्यावतीने संसद अॅनेक्स भवनात 'संविधान आणि भारतीय संस्कृती' या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.</p>
<p>यावेळी सभागृहात माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, राज्यसभा सचिव व संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रजत पुनिया व संपादक राजेश झा, वरिष्ठ शासकीय अधिकारी, नागरिक-विद्यार्थी उपस्थित होते. या संवादसत्रात आजवर विविध मान्यवरांनी संवाद साधलेला आहे. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय पर्यावरण व पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या मुलाखत रूपातील संवादाने झाले.</p>
<p>PPP मॉडेलच्या माध्यमातून देशातील सामान्य नागरिकाला उपलब्ध होत असलेल्या रोगनिदान सुविधांत शासनासोबत काम करणाऱ्या व यशस्वी उद्योगांचे प्रतिनिधी म्हणून या परिषदेत क्रन्सा डायग्नोस्टिक लिमिटेडचे अध्यक्ष राजेंद्र मुथा यांना आमंत्रित करण्यात आले होते.</p>
<p>यावेळी राजेंद्र मुथा म्हणाले की, "आपल्या देशाचे संविधान आणि भारतीय संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आजच्या घडीला आपले संविधान सांगते ते आपल्या संस्कृतीत हजारो वर्षांपासून जपलेले आहे. आणि ते आपल्या सर्वांसाठी दिशादर्शक आहे. ‘आरोग्यम धनसंपदा’ यासारख्या गोष्टींचे मोल सांगत समाज घडवणारी आपली संस्कृती आहे. संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकांना मुलभूत हक्क दिले. कर्तव्ये देखील सांगितली आहेत. त्या मुलभूत हक्कांपैकी एक सदृढ आरोग्याचा देखील आहे, अशी माझी धारणा आहे.”</p>
<p>पुढे बोलताना श्री. मुथा यांनी आरोग्य निदान क्षेत्रात ते करत असलेल्या कार्याबद्दल माहिती सांगितली. त्याचप्रमाणे PPP मॉडेलच्या माध्यमातून अतिशय रास्त दरात ते पुरवत असलेल्या निदान सेवांमुळे होत असलेल्या सकारात्मक बदलांबद्दल माहिती दिली.</p>
<p>राष्ट्रीय आरोग्य मिशन, केंद्र सरकार आणि राज्य सरकारे त्यांच्या त्यांच्या स्तरावर आरोग्य क्षेत्रांतील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करत असले तरी, आरोग्य निदान सुविधा पुरवण्यासाठी PPP मॉडेलच वर्तमानकाळ आणि भविष्य असल्याचे ठाम मत त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.</p>
<p>क्रस्ना डायग्नोटिक्स लिमिटेडचा कार्य विस्तार देशातील १५ राज्य आणि ३ केंद्रशासित प्रदेशात झालेला असून, ३००० पेक्षा अधिक सेंटरच्या माध्यमातून आणि सरकारच्या सहकार्याने PPP मॉडेलवर चालणारी ही देशातील अग्रगण्य संस्था आहे. </p>
<p>याप्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी श्री मुथा यांच्या कंपनीच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याला सकारात्मक साद दिली.<br />...</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>आरोग्य</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/14989/mah</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/14989/mah</guid>
                <pubDate>Thu, 09 Jan 2025 08:45:32 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2025-01/img-20250109-wa0144.jpg"                         length="181789"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>रानटी डुक्कराच्या हल्ल्यात दोन महिला गंभीर जखमी अन् तात्काळ...</title>
                                    <description><![CDATA[<h1 dir="ltr"><span style="font-family:'-apple-system', BlinkMacSystemFont, 'Segoe UI', Roboto, 'Helvetica Neue', Arial, 'Noto Sans', sans-serif, 'Apple Color Emoji', 'Segoe UI Emoji', 'Segoe UI Symbol', 'Noto Color Emoji';font-size:14px;">आधुनिक केसरी न्यूज </span></h1>
<p>सिंदे : वनपरिक्षेत्रातील उपवन क्षेत्र डोंगरगाव (सा.) येथे जंगली डुक्कराच्या हल्ल्यात दोन महिला जखमी झाल्याची घटना उघडकीस आल्याने गावात दहशत निर्माण झाली आहे.प्राप्त माहितीनुसार, डोंगरगाव (सा.) येथील सरस्वता गणपत मानकर (७३) व विशाखा पुरुषोत्तम मेश्राम (४३) या सकाळी साडेसात वाजता या गावात घराजवळ भांडी धुत असताना एका पाठोपाठ दुसरीवरही अचानक रानटी डुकराने हल्ला (attack) करून जखमी केले. दोन्ही जखमी महिलांना गंभीर दुखापत झाल्याने तात्काळ ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. वन्यप्राणी गावात घूसून मानवावर हल्ले करण्याच्या घटना आता नित्याच्याच झाल्या असून या घटनेवर आळा बसने गरजेचे आहे. </p>
<p>त्यासाठी</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/14279/aarogy"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2024-08/d823d422-c73f-43f0-93d9-759c9268ec24.jpg" alt=""></a><br /><h1 dir="ltr"><span style="font-family:'-apple-system', BlinkMacSystemFont, 'Segoe UI', Roboto, 'Helvetica Neue', Arial, 'Noto Sans', sans-serif, 'Apple Color Emoji', 'Segoe UI Emoji', 'Segoe UI Symbol', 'Noto Color Emoji';font-size:14px;">आधुनिक केसरी न्यूज </span></h1>
<p>सिंदे : वनपरिक्षेत्रातील उपवन क्षेत्र डोंगरगाव (सा.) येथे जंगली डुक्कराच्या हल्ल्यात दोन महिला जखमी झाल्याची घटना उघडकीस आल्याने गावात दहशत निर्माण झाली आहे.प्राप्त माहितीनुसार, डोंगरगाव (सा.) येथील सरस्वता गणपत मानकर (७३) व विशाखा पुरुषोत्तम मेश्राम (४३) या सकाळी साडेसात वाजता या गावात घराजवळ भांडी धुत असताना एका पाठोपाठ दुसरीवरही अचानक रानटी डुकराने हल्ला (attack) करून जखमी केले. दोन्ही जखमी महिलांना गंभीर दुखापत झाल्याने तात्काळ ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. वन्यप्राणी गावात घूसून मानवावर हल्ले करण्याच्या घटना आता नित्याच्याच झाल्या असून या घटनेवर आळा बसने गरजेचे आहे. </p>
<p>त्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना करावी. अशीच घटना सिन्देवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव सालोटकर ह्या गावात घडल्याने दहशत पसरली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच उपवनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय सिंदेवाहीचे क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले व वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून जखमींचा पंचनामा केला असून पुढील तपास करीत आहेत. जखमीनां तात्काळ मदत देऊन गावात शिरकाव करून मानवावर हल्ला करणार्‍या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>आरोग्य</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/14279/aarogy</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/14279/aarogy</guid>
                <pubDate>Fri, 16 Aug 2024 12:08:58 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2024-08/d823d422-c73f-43f0-93d9-759c9268ec24.jpg"                         length="39775"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>आश्रमशाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या ७६ विद्यार्थ्यांना जेवणामधून विषबाधा...</title>
                                    <description><![CDATA[<h1 dir="ltr"><span style="font-family:'-apple-system', BlinkMacSystemFont, 'Segoe UI', Roboto, 'Helvetica Neue', Arial, 'Noto Sans', sans-serif, 'Apple Color Emoji', 'Segoe UI Emoji', 'Segoe UI Symbol', 'Noto Color Emoji';font-size:14px;">आधुनिक केसरी न्यूज </span></h1>
<p>डहाणू : डहाणू तालुक्यातील रणकोळ येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गांची शासकीय आश्रम शाळा आहे. या आश्रमशाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या ७६ विद्यार्थ्यांना काल रात्री (दि.५) जेवणामधून विषबाधा झाली. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी ऐने प्राथमिक आरोग्य केंद्र, कासा उपजिल्हा रुग्णालय, वानगाव ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.</p>
<p>काल रात्री रानशेत शासकीय आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना जेवण झाल्यानंतर मळमळ उलटीचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला २८ विद्यार्थ्यांना त्रास सुरू झाल्याने उपचारासाठी त्यांना रात्री अडीच वाजता कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले . त्यानंतरही बाकीच्या विद्यार्थ्यांनाही मळमळ उलटी जुलाब असा त्रास सुरू झाल्याने वानगाव ग्रामीण रुग्णालयात १६ विद्यार्थ्यांना तर</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/14242/aarogy"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2024-08/picsart_24-08-06_14-16-39-037.jpg" alt=""></a><br /><h1 dir="ltr"><span style="font-family:'-apple-system', BlinkMacSystemFont, 'Segoe UI', Roboto, 'Helvetica Neue', Arial, 'Noto Sans', sans-serif, 'Apple Color Emoji', 'Segoe UI Emoji', 'Segoe UI Symbol', 'Noto Color Emoji';font-size:14px;">आधुनिक केसरी न्यूज </span></h1>
<p>डहाणू : डहाणू तालुक्यातील रणकोळ येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गांची शासकीय आश्रम शाळा आहे. या आश्रमशाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या ७६ विद्यार्थ्यांना काल रात्री (दि.५) जेवणामधून विषबाधा झाली. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी ऐने प्राथमिक आरोग्य केंद्र, कासा उपजिल्हा रुग्णालय, वानगाव ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.</p>
<p>काल रात्री रानशेत शासकीय आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना जेवण झाल्यानंतर मळमळ उलटीचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला २८ विद्यार्थ्यांना त्रास सुरू झाल्याने उपचारासाठी त्यांना रात्री अडीच वाजता कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले . त्यानंतरही बाकीच्या विद्यार्थ्यांनाही मळमळ उलटी जुलाब असा त्रास सुरू झाल्याने वानगाव ग्रामीण रुग्णालयात १६ विद्यार्थ्यांना तर ऐने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल केले. सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाली असल्याची शक्यता आहे. आरोग्य विभागाने रात्रीचे जेवण तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत.</p>
<p>शासकीय आश्रम शाळा रानशेत येथील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून नेमकी विषबाधा कशामुळे झाली याचे कारण शोधण्यासाठी शाळेतील पिण्याचे पाणी तसेच रात्रीच्या जेवणाचे नमुने ताब्यात घेतले असून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. : संदीप गाडेकर, आरोग्य अधिकारी डहाणू.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>आरोग्य</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/14242/aarogy</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/14242/aarogy</guid>
                <pubDate>Tue, 06 Aug 2024 14:30:49 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2024-08/picsart_24-08-06_14-16-39-037.jpg"                         length="335618"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>भोकरला मुदत संपलेल्या लोणच्यांची विक्री; आरोग्य धोक्यात</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>भोकर : शहर आणि परिसरात मागील अनेक वर्षांपासून किराणा दुकानदार व्यापारी भेसळ मालाची विक्री करून ग्राहकांची लूट करीत आहेत. शुक्रवारी (ता.२४) शहरातील मोंढा परिसरातील एका व्यापाऱ्यानी ग्राहकाला चक्क मूद्दत संपलेल्या गोड लोणच्याची बाटली दिली आहे. सदरील व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अन्न व भेसळ अधिकारी मर्जीतील व्यापा-याना भेटुन दौरा आटोपून घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे .वरिष्ठ काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.<br />शहर आणि ग्रामीण भागात किराणा व्यापा-यानी मोठ्या प्रमाणात दूकाने थाटली आहेत.सदरील दूकानात घर संसारासाठी अत्यावश्यक असलेला मालाची लाखो रूपयांची नियमित विक्री केली जाते.मागील अनेक वर्षांपासून भेसळयुक्त माल, अव्वाच्या</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/13574/mah"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2024-05/img-20240528-wa0018.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>भोकर : शहर आणि परिसरात मागील अनेक वर्षांपासून किराणा दुकानदार व्यापारी भेसळ मालाची विक्री करून ग्राहकांची लूट करीत आहेत. शुक्रवारी (ता.२४) शहरातील मोंढा परिसरातील एका व्यापाऱ्यानी ग्राहकाला चक्क मूद्दत संपलेल्या गोड लोणच्याची बाटली दिली आहे. सदरील व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अन्न व भेसळ अधिकारी मर्जीतील व्यापा-याना भेटुन दौरा आटोपून घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे .वरिष्ठ काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.<br />शहर आणि ग्रामीण भागात किराणा व्यापा-यानी मोठ्या प्रमाणात दूकाने थाटली आहेत.सदरील दूकानात घर संसारासाठी अत्यावश्यक असलेला मालाची लाखो रूपयांची नियमित विक्री केली जाते.मागील अनेक वर्षांपासून भेसळयुक्त माल, अव्वाच्या सव्वा दरात विक्री, मुदत संपलेल्या माल ग्राहकांना देऊन व्यापारी मालामाल होत असून ग्राहकांचे दिवाळे निघत आहे. भेसळयुक्त मालामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदरील व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा अन्न व भेसळ विभागाने तालुकास्तरावर स्वतंत्र अधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवली आहे.सदरील अधिकारी भोकर शहरात अधूनमधून दौरा करतात आणि मर्जीतील व्यापा-याची भेट घेऊन पसार होतात.नाममात्र कार्यवाही करून केवळ उदिष्ट पुर्ण केले जाते.दोषी व्यापाऱ्यांना अभय देऊन रान मोकळं केल जात असल्याने व्यापाऱ्यांवर मनोबल आणखी वाढले आहे.<br />मुदत संपलेल लोणचं विक्री<br /> शहरातील किराणा दूकानदार बिनधास्त मुदत संपलेल्या मालाची विक्री करीत आहेत. येथील मोढां परिसरातील एका किराणा दुकानदारानी शूक्रवारी किनी येथील ग्राहक रवी मधुकर पत्की यांना "राम बंधू" कंपनीच्या गोड लिंबाच्या लोणच्याची बाटली दिली आहे.त्या लोणच्याची मूद्दत जानेवारी २०२४ रोजी संपली असताना पाच महिन्या नंतरही विक्री साठी ठेवून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळत आहेत.सबंधीत अधिकारी मात्र चिडीचूप असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.<br />शहर आणि परिसरात दिवसाढवळ्या किराणा दूकानदार खुल्या गोड तेलाची सर्रास विक्री करीत आहेत. शासनाने खूले गोडेतेल विक्रीवर बंदी घातली असताना हा प्रकार सूरू असुन अन्न व भेसळ अधिकारी कार्यवाही करीत नाहीत या मागील गौडबंगाल काय हे समजू शकलं नाही.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>आरोग्य</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/13574/mah</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/13574/mah</guid>
                <pubDate>Tue, 28 May 2024 15:41:15 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2024-05/img-20240528-wa0018.jpg"                         length="185998"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार, रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार उघडकीस</title>
                                    <description><![CDATA[<p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>ज़ैनुल आबेद्दीन</p>
<p>मेहकर : देऊळगाव राजा  तालुक्यातील महत्त्वाचे समजले जाणारे तसेच ग्रामीण भागातील सर्वात मोठे म्हणून ओळख असणारे अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे दि.४ मे २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता बंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने रुग्णांप्रति आरोग्य विभाग किती उदासीन असतो याचा प्रत्यय अंढेरा येथील रविंद लक्ष्मण सानप यांना आपल्या अवघ्या दिड वर्षाच्या देवांश नावाच्या चुमरड्याला ताप आणि हागवण लागल्याने उपचार घेण्यासाठी अंढेरा प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलो असता प्राथमिक आरोग्य केंद्र चक्क बंद स्थितीत आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली रविंद्र लक्ष्मण सानप यांनी याबाबत अंढेरा सरपंच सौ रुपाली रामदास आंबिलकर यांना याबाबत सांगितले असता कर्तव्यदक्ष</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/13504/mah"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2024-05/img-20240505-wa0320.jpg" alt=""></a><br /><p>आधुनिक केसरी न्यूज </p>
<p>ज़ैनुल आबेद्दीन</p>
<p>मेहकर : देऊळगाव राजा  तालुक्यातील महत्त्वाचे समजले जाणारे तसेच ग्रामीण भागातील सर्वात मोठे म्हणून ओळख असणारे अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे दि.४ मे २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता बंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने रुग्णांप्रति आरोग्य विभाग किती उदासीन असतो याचा प्रत्यय अंढेरा येथील रविंद लक्ष्मण सानप यांना आपल्या अवघ्या दिड वर्षाच्या देवांश नावाच्या चुमरड्याला ताप आणि हागवण लागल्याने उपचार घेण्यासाठी अंढेरा प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलो असता प्राथमिक आरोग्य केंद्र चक्क बंद स्थितीत आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली रविंद्र लक्ष्मण सानप यांनी याबाबत अंढेरा सरपंच सौ रुपाली रामदास आंबिलकर यांना याबाबत सांगितले असता कर्तव्यदक्ष सरपंच प्रतिनिधी गणेश आंबिलकर यांनी तात्काळ अंढेरा प्राथमिक आरोग्य केंद्र गाठुन झालेल्या गैरप्रकारांबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ आकांक्षा गाडेकर यांना फोन करून सदर प्रकाराबाबत जब विचारला.येथे दिवसा कर्तव्यावर असणाऱे वैद्यकीय अधिकारी डॉ शिवानंद शिंगाडे तसेच शुभांगी गव‌ई नावाच्या नर्स ह्या प्राथमिक आरोग्य केंद्र वार्यावर सोडून निघून गेल्याने सदर प्रकार उघडकीस आला याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ आकांक्षा गाडेकर यांना सदर प्रकाराबाबत विचारणा केली असता आज देऊळगाव राजा येथे एनसीडीेएक्सचे प्रशिक्षण असल्यानचे सांगितले. काही महिला यांचे प्रशिक्षण असल्यानचे शितल उंबरहांडे यांना सायंकाळी अंढेरा येथे येण्यासाठी उशिर होणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.तसेच सदर प्रकार गंभीर असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना बोलताना दिली.</p>
<p>उष्णतेची भयानक लाट<br />सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने सगळीकडे तापमानाने उच्चांक गाठला असुन लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींना सुध्दा उष्णतेमुळे ञास होतो असुन कुठेही अचानक उष्माघाताने रुग्ण दगाऊ नये म्हणुन आरोग्य विभागाने सतर्क राहायला पाहिजेत असताना अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे नेहमीच बंद करून वार्यावर सोडले असल्याने गोरं गरीब रुग्णांनी उपचार तरी कुठे घ्यावा.<br />अंढेरा येथील अंब्युलंस गायब<br />अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असणाऱ्या दोन अंब्युलंस चक्क कित्येक दिवसांपासून गायब असुन ज्या ठिकाणी अंब्युलंस असते त्या ठिकाणी चक्क सिमेंट बॅग टाकलेल्या आढळल्या.तसेच अंब्युलंस वरील चालकही अंढेरा येथे येत नसल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने आरोग्य सेवा ही अत्यावश्यक असताना अंढेरा सह परिसरातील जनतेच्या जिवाशी खेळत असुन अचानक डिलीव्हरी महिला असो,अपघात पेशंट असो किंवा एखाद्या व्यक्तीने विष प्राशन केले असताना तात्काळ उपचारासाठी अंब्युलंस अंढेरा येथे उपलब्ध पाहिजेत असताना चक्क अंढेरा येथे एकही अंब्युलंस नसुन सगळ्या अंब्युलंस ह्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय देऊळगाव राजा येथे जमा असल्याचे निदर्शनास आले.याबात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गिते यांना बाबत विचारणा केली असता यापुढे नियमितपणे अंब्युलंस अंढेरा येथे उपलब्ध राहील असे सांगितले .</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>आरोग्य</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/13504/mah</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/13504/mah</guid>
                <pubDate>Sun, 05 May 2024 11:08:14 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2024-05/img-20240505-wa0320.jpg"                         length="36431"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>डोळा वारंवार लाल होतोय? चुकूनही करू नका दुर्लक्ष अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम!!</title>
                                    <description><![CDATA[<p dir="ltr" style="text-align:justify;">आधुनिक केसरी न्यूज</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">डोळे लाल होणे (Redness in Eyes) ही एक सर्वसाधारण समस्या आहे. ही समस्या अनेकदा ऍलर्जीमुळे (Allergy) सुद्धा आपल्याला होऊ शकते. डोळे लाल होण्यामागे विविध कारणे देखील असतात. जर डोळ्यांमध्ये ग्लूकोमा किंवा ट्यूमर झाला असेल तरी आपले डोळे लाल होतात. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये डोळ्यांची योग्य ती स्वच्छता ठेवून डोळे लाल होण्याच्या समस्येपासून सुटका मिळवता येते परंतु जर तुमच्या डोळ्यातील पांढरा भाग जास्त लाल झाला असेल व हा लालसरपणा दिवसेंदिवस वाढतच असेल तर अशावेळी काळजी करणे गरजेचे आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये लगेचच डोळ्यांच्या डॉक्टरांना भेटायला हवं. आपले डोळे वारंवार लाल होण्यामागे डोळ्यांच्या नसांमधील रक्ताची कमतरता सुद्धा कारणीभूत ठरू शकते. ही</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/12660/health"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2024-02/img_20240224_145526.jpg" alt=""></a><br /><p dir="ltr" style="text-align:justify;">आधुनिक केसरी न्यूज</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">डोळे लाल होणे (Redness in Eyes) ही एक सर्वसाधारण समस्या आहे. ही समस्या अनेकदा ऍलर्जीमुळे (Allergy) सुद्धा आपल्याला होऊ शकते. डोळे लाल होण्यामागे विविध कारणे देखील असतात. जर डोळ्यांमध्ये ग्लूकोमा किंवा ट्यूमर झाला असेल तरी आपले डोळे लाल होतात. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये डोळ्यांची योग्य ती स्वच्छता ठेवून डोळे लाल होण्याच्या समस्येपासून सुटका मिळवता येते परंतु जर तुमच्या डोळ्यातील पांढरा भाग जास्त लाल झाला असेल व हा लालसरपणा दिवसेंदिवस वाढतच असेल तर अशावेळी काळजी करणे गरजेचे आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये लगेचच डोळ्यांच्या डॉक्टरांना भेटायला हवं. आपले डोळे वारंवार लाल होण्यामागे डोळ्यांच्या नसांमधील रक्ताची कमतरता सुद्धा कारणीभूत ठरू शकते. ही समस्या झाल्यावर आपल्या डोळ्यातील जो पांढरा भाग असतो तेथे असणाऱ्या नसा लाल होऊन जातात व डोळयांच्या नसांमधील रक्त प्रवाह सुरळीत न झाल्यामुळे नसांना सूज येते, अशावेळी डोळ्यांमध्ये बाहेरील एखादा पदार्थ व काही धुळीचे कण शिरल्यास, एखादे इन्फेक्शन ( Infection) झाल्यास डोळे लाल होऊन जातात. याशिवाय डोळ्यांमध्ये जळजळ होणे, डोळे आग मारणे, खाज येणे, ड्रायनेस, डोळ्यांत वेदना जाणवणे यासारख्या अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. चला तर मग जाणून घेऊया, या सगळ्या समस्या बद्दल..<br /><strong>प्रमुख कारणे काय आहेत?</strong><br />ऍलर्जी , डोळ्यांचा थकवा , वायू प्रदूषण, धूळ, केमिकल किंवा सूर्याच्या हानिकारक प्रकाशामुळे सुद्धा अनेकदा जास्त एक्सपोझर मुळे डोळे आग मारतात. जास्त वेळ कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे, डोळ्यांना इन्फेक्शन होणे, डोळ्यांना एखादी जखम झाली असेल , डोळ्याची सर्जरी, कॉर्नियल अल्सर, या काही समस्या डोळे लाल होणे यामागे कारणीभूत ठरू शकतात.</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;"><strong>अशावेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या</strong><br />– जर तुमच्या डोळ्यातील लालसरपणा हा एक आठवडा किंवा त्यापेक्षा अधिक दिवस राहणे</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">डोळ्यांवर अतिरिक्त प्रकाश पडल्यास वेदना जाणवणे<br />–  जास्त वेळ कॉन्टॅक्ट लेन्स वापरू नका. कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करण्यापूर्वी लेन्स पूर्णपणे स्वच्छ करायला पाहिजे.<br />– आपल्या डोळ्यांना केमिकल किंवा धोकादायक पदार्थांपासून वाचवण्याचा प्रयत्न करा.<br />– डोळ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वेदना जाणवणे<br />यासारख्या समस्या उद्भवल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा.<br />या प्रकारे घ्या डोळ्यांची काळजी<br />–एक किंवा दोन्ही डोळ्यांना स्पष्ट न दिसत नसेल<br />– आपल्या डोळ्यांमध्ये कोणताही ड्रॉप डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात टाकू नका.<br />– जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची एलेर्जी असेल तर अशा वेळीसुद्धा डोळे लाल होऊ शकतात. डॉक्टरांना भेटून योग्य तो औषधोपचार करावा.<br />– जर एखाद्या व्यक्तीला वारंवार डोळे लाल होण्याची समस्या उद्भवत असेल तर आपल्या हातांची काळजी देखील घेणे गरजेचे आहे. वारंवार डोळ्यांना हात लावू नये. हात स्वच्छ साबणाने धुतल्यानंतर डोळ्यांना स्पर्श करावा.<br />– सूर्याच्या धोकादायक किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी गॉगलचा वापर करा.<br /><strong>उपाय काय आहे?</strong><br />डोळे लाल होण्याची समस्या वारंवार सतावत असेल तर अशावेळी डॉक्टरांना भेट देऊन डोळ्यांची आवश्यक ती चाचणी करा. जर तुमचे डोळे एखाद्या ऍलर्जीमुळे लाल होत असेल तर अशा वेळी डॉक्टर तुम्हाला आवश्यक ती औषधे देतील. जर डोळ्यांना बॅक्टेरिअल इन्फेक्शन झाले असेल तर डॉक्टर तुम्हाला एंटीबायोटिक्स लिहून ती सेवन करायला सांगतील. जर डोळ्यांमध्ये ग्लुकोमा किंवा ट्युमर झाला असेल तर काही महिने डोळ्यांची ट्रीटमेंट करावी लागते म्हणूनच जर तुमचे सुद्धा डोळे वारंवार लाल होत असतील आणि ही समस्या खूप दिवसापासून असेल तर या समस्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार करायला हवा.</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;"><em>टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली आहे. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.</em></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>आरोग्य</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/12660/health</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/12660/health</guid>
                <pubDate>Sat, 24 Feb 2024 14:59:41 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2024-02/img_20240224_145526.jpg"                         length="105852"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>वेळेवर निदान व उपचार झाल्यास कॅन्सर बरा होतो -डॉ मुकुल   घरोटे ; वाचा तज्ञ काय सांगतात..</title>
                                    <description><![CDATA[<p style="text-align:justify;">आधुनिक केसरी न्यूज </p>
<p style="text-align:justify;">  किशोर पाटणी</p>
<p style="text-align:justify;">शिर्डी   -  वेळेवर उपचार व निदान झाल्यास कॅन्सर बरा होतो. कॅन्सरचे योग्य वेळी निदान उपचार होणे गरजेचे आहे. कॅन्सर झाल्यास घाबरून न जाता त्याचा सामना करत त्या आजारातून बाहेर पडावे असे आव्हान साईबाबा संस्थान सुपर हॉस्पिटलमधील कॅन्सर रोग तज्ञ डॉक्टर मुकुंद घरोटे यांनी सांगितल. साईबाबा संस्थानच्या त्रि सदस्य समितीच्या माध्यमातून गेल्या दिड वर्षापासून शिर्डी येथे दर शनिवारी  कॅन्सर उपचार मार्गदर्शन व भिजोथेरपी उपचार सुरू करण्यात आले,  असून गेल्या वर्षभरात जवळपास १५० पेक्षा जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतल्या असल्याची माहिती डॉक्टर मुकुल घरोटे यांनी दिली.</p>
<p style="text-align:justify;">त्यांनी सांगितले की, सध्या पुरुषांमध्ये मुखरोग व फुफ्फुसाचे कॅन्सर तर</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/12357/health"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2024-02/img-20240213-wa0023.jpg" alt=""></a><br /><p style="text-align:justify;">आधुनिक केसरी न्यूज </p>
<p style="text-align:justify;"> किशोर पाटणी</p>
<p style="text-align:justify;">शिर्डी   -  वेळेवर उपचार व निदान झाल्यास कॅन्सर बरा होतो. कॅन्सरचे योग्य वेळी निदान उपचार होणे गरजेचे आहे. कॅन्सर झाल्यास घाबरून न जाता त्याचा सामना करत त्या आजारातून बाहेर पडावे असे आव्हान साईबाबा संस्थान सुपर हॉस्पिटलमधील कॅन्सर रोग तज्ञ डॉक्टर मुकुंद घरोटे यांनी सांगितल. साईबाबा संस्थानच्या त्रि सदस्य समितीच्या माध्यमातून गेल्या दिड वर्षापासून शिर्डी येथे दर शनिवारी  कॅन्सर उपचार मार्गदर्शन व भिजोथेरपी उपचार सुरू करण्यात आले,  असून गेल्या वर्षभरात जवळपास १५० पेक्षा जास्त रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतल्या असल्याची माहिती डॉक्टर मुकुल घरोटे यांनी दिली.</p>
<p style="text-align:justify;">त्यांनी सांगितले की, सध्या पुरुषांमध्ये मुखरोग व फुफ्फुसाचे कॅन्सर तर महिलांमध्ये स्तन अंडकोषाचा कॅन्सर दिसून येतो. पण वेळेवर लक्षणे दिसताच उपचार घेण्यासाठी मोठी गरज आहे. गर्भपिशवीचा कॅन्सर लसीकरण यासंबंधी माहिती दिली. निरोगी आरोग्यदायी आहार त्याचबरोबर जीवनशैलीत सुधारणा करण्याबाबत मार्गदर्शन केले. कॅन्सर रोगामुळे भारतात अनेकांचा बळी जात आहे. वेळेवर निदान उपचार न झाल्याने बरा होणारा कॅन्सर जीवघेणा बनत आहे.  अशी खंत व्यक्त केली रुग्णांनी वेळेवर तपासणी करून घेणे आवश्यक आहे. साईबाबा संस्थानच्या माध्यमातून दर शनिवारी साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मुकुंद खरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली  उपचार मार्गदर्शन व फीजोथेरपी उपचार सुरू करण्यात आले आहे. वर्षभरात अनेक रुग्णांनी याचा लाभ घेऊन साईंच्या आशीर्वादाने ते बरे झाले आहे. त्यासाठी रुग्णांनी याचा लाभ घ्यावा अशी आवाहन केले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>आरोग्य</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/12357/health</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/12357/health</guid>
                <pubDate>Tue, 13 Feb 2024 14:40:05 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2024-02/img-20240213-wa0023.jpg"                         length="18088"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>धक्कादायक!  पोरांना सिरप देतात तर थांबा! कफ सिरपमध्ये अळ्या आढळल्याने खळबळ....</title>
                                    <description><![CDATA[<p dir="ltr" style="text-align:justify;">आधुनिक केसरी न्यूज</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">नंदुरबार:  आपण नेहमीच  लहान मुलांना सर्दी-खोकला झाला की  अनेकवेळा कफ सिरप देत असतो. पण आत हेच कफ सिरप लहान मुलांसाठी घातक ठरताना दिसत आहे. कारण एका रुग्णालयात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या कफ सिरपमध्ये अळ्या आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आगे. तेथे लहान मुलांना देण्यात आलेल्या कफ सिरपमध्ये चक्क अळ्या आढळल्या आहेत.</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">मिळालेल्या माहितीनुसार, ६ जानेवारी रोजी रोजी एका बालकाला खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात खोकल्याचा उपचारासाठी कफ सिरप देण्यात आले होते. मात्र त्यामध्ये अळ्या आढळून आल्यानंतर संबंधितांनी ठाकरे गटाचे आमदार पाडवी यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/11426/health"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2024-01/n-worms-1.jpg" alt=""></a><br /><p dir="ltr" style="text-align:justify;">आधुनिक केसरी न्यूज</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">नंदुरबार:  आपण नेहमीच  लहान मुलांना सर्दी-खोकला झाला की  अनेकवेळा कफ सिरप देत असतो. पण आत हेच कफ सिरप लहान मुलांसाठी घातक ठरताना दिसत आहे. कारण एका रुग्णालयात लहान मुलांना देण्यात येणाऱ्या कफ सिरपमध्ये अळ्या आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आगे. तेथे लहान मुलांना देण्यात आलेल्या कफ सिरपमध्ये चक्क अळ्या आढळल्या आहेत.</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">मिळालेल्या माहितीनुसार, ६ जानेवारी रोजी रोजी एका बालकाला खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात खोकल्याचा उपचारासाठी कफ सिरप देण्यात आले होते. मात्र त्यामध्ये अळ्या आढळून आल्यानंतर संबंधितांनी ठाकरे गटाचे आमदार पाडवी यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी खापर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट <a href="http://xn--j2by1bf.xn--h2bc5hb">दिली. तेथे</a> हे औषध लहान मुलांना दिले जात असल्याचं निदर्शनास आल्यावर त्यांनी सरकार आदिवासी बालकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर आरोग्य उपसंचालक तपासणीसाठी आले  तर आरोग्य प्रशासन बे भरोसे वर सुरू असल्याचा आरोप पाडवी यांनी केला  आहे.</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा असल्याने आरोग्याच्या मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवत असतात, परंतु जिल्हा प्रशासन याकडे सर्रास दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.सातपुड्याच्या दुर्गम रागांमध्ये मदत संपलेल्या औषधी प्राथमिक केंद्रात सर्रास दिले जात असतात त्यातलाच हा प्रकार एक समोर आला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात औषध साठा गेला असेल तर तो सिल करण्यात यावा आणीवसंबधित कर्मचारी आणि पुरवठा दारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.  अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. मात्र सरकार किंवा मंत्री या कडून गांभीर्याने लक्ष देत नाही, त्यामुळे आदिवासींच्या जीवाचं काही मोल आहे की नाही, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरण्याच्या इशारा आमदार पाडवी यांनी दिला आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>आरोग्य</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/11426/health</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/11426/health</guid>
                <pubDate>Tue, 09 Jan 2024 14:42:19 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2024-01/n-worms-1.jpg"                         length="101461"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>सावधान !! कोरोना हातपाय पसरवतोय; गेल्या 24 तासात धक्कादायक आकडा समोर;तब्बल 'इतक्या'रुग्णांची वाढ; वाचा सविस्तर</title>
                                    <description><![CDATA[<p dir="ltr" style="text-align:justify;">आधुनिक केसरी न्यूज</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">मुंबई  : कोरोनाने महाराष्ट्रात  पुन्हा डोकंवर काढले आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 146 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोना बाधितांचा आकडा हा 100 पेक्षा जास्त आढळतोय. कोरोनामुळे सध्या तरी घाबरुन जाण्यासारखी परिस्थिती नाहीय. पण बाधितांचा वाढता आकडा हा चिंतेला कारण ठरत आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. मुख्यमंत्री शिंदे यांनी संभाव्य धोका लक्षात घेता नुकतंच आरोग्य विभागाचा आढावा घेतला होता. शासनाचे त्यानुसार  कामकाजही सुरु आहे.<br /><strong>नव्या व्हेरिएंटमुळे खळबळ उडाली...</strong><br />कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे खळबळ उडाली आहे. या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण महाराष्ट्रातही  सापडत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने दिवसभरातील</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/11365/health"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2024-01/foto_konten-tidak-hanya-corona-ini-5-jenis-penyakit-yang-disebabkan-oleh-virus-admin-vetasp-(1).webp" alt=""></a><br /><p dir="ltr" style="text-align:justify;">आधुनिक केसरी न्यूज</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">मुंबई  : कोरोनाने महाराष्ट्रात  पुन्हा डोकंवर काढले आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 146 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोना बाधितांचा आकडा हा 100 पेक्षा जास्त आढळतोय. कोरोनामुळे सध्या तरी घाबरुन जाण्यासारखी परिस्थिती नाहीय. पण बाधितांचा वाढता आकडा हा चिंतेला कारण ठरत आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. मुख्यमंत्री शिंदे यांनी संभाव्य धोका लक्षात घेता नुकतंच आरोग्य विभागाचा आढावा घेतला होता. शासनाचे त्यानुसार  कामकाजही सुरु आहे.<br /><strong>नव्या व्हेरिएंटमुळे खळबळ उडाली...</strong><br />कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे खळबळ उडाली आहे. या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण महाराष्ट्रातही  सापडत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने दिवसभरातील नव्या बाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात आज कोरोनाचे 146 नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच गेल्या 24 तासात 129 रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती समोर आली आहे.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.17 टक्के आहे. तर सध्या राज्यातील मत्यृदर हा 1.81टक्के एवढा आहे. दरम्यान, राज्यात आज 14 हजार 379 कोव्हिडच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी RT-PCR च्या 2 हजार 542 चाचण्या झाल्या आहेत. तसेत RAT च्या 11 हजार 837 चाचण्या झाल्या  आहेत.</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;"><strong>नव्या व्हेरिएंटचे महाराष्ट्रात 110 रुग्ण..</strong><br />कोरोनाचा नवीन व्हेरिएंट राज्यात हातपाय पसरत आहे. या व्हेरिएंटचे रुग्णही वाढत आहेत. राज्यात आतापर्यंत या विषाणूचे 110 रुग्ण आहेत. राज्यात कोरोनाच्या जेएन.1 या नव्या व्हेरिएंटने बाधित असेलेला पहिला रुग्ण 21 डिसेंबरला सिंधुदुर्ग येथील 41 वर्षीय व्यक्तीमध्ये आढळून आला होता. यानंतर आरोग्य विभागाने राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना चाचणी आणि जीनोम अनुक्रम वाढविण्यास सांगितले आहे.</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;"><strong>राज्यात कोरोनाचे  914 रुग्ण सक्रिय</strong></p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">राज्यात सध्या कोव्हिडचे 914 रुग्ण सक्रिय आहेत. या रुग्णांमधील 870 रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर 44 रुग्ण हे रुग्णालयात दाखल आहेत. यामध्ये 32 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तर 12 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>आरोग्य</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/11365/health</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/11365/health</guid>
                <pubDate>Sat, 06 Jan 2024 14:25:44 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2024-01/foto_konten-tidak-hanya-corona-ini-5-jenis-penyakit-yang-disebabkan-oleh-virus-admin-vetasp-%281%29.webp"                         length="25884"                         type="image/webp"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सरकार अॅक्शन मोडवर,राज्यात अखेर 'टास्क फोर्स'ची स्थापना; वाचा सविस्तर</title>
                                    <description><![CDATA[<p dir="ltr" style="text-align:justify;">आधुनिक केसरी न्यूज</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">मुंबई :  कोविड-19 च्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण, त्यावर उपाययोजना करण्यासाठी 13 एप्रिल 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदलाची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्यात कोरोना विषाणूचा जे.एन 1 या प्रकाराचे रुग्ण वाढत आहेत. त्यानुसार टास्क फोर्सची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. ही पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत देशासह राज्यात  मोठी वाढ होत आहे. राज्यात अखेर टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे.या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता  अॅक्शन मोडवर आले आहे.</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">सरकारच्या या टास्क फोर्समध्ये</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/11085/health"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2023-12/covid-new_1681695643779_1681963186911.jpg" alt=""></a><br /><p dir="ltr" style="text-align:justify;">आधुनिक केसरी न्यूज</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">मुंबई :  कोविड-19 च्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण, त्यावर उपाययोजना करण्यासाठी 13 एप्रिल 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदलाची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्यात कोरोना विषाणूचा जे.एन 1 या प्रकाराचे रुग्ण वाढत आहेत. त्यानुसार टास्क फोर्सची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. ही पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत देशासह राज्यात  मोठी वाढ होत आहे. राज्यात अखेर टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी याबाबत माहिती दिली आहे.या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता  अॅक्शन मोडवर आले आहे.</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">सरकारच्या या टास्क फोर्समध्ये कोण असणार?</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">या टास्क फोर्समध्ये अध्यक्षस्थानी आयसीएमआर, दिल्लीचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर आहेत. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या कुलगुरू लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानीटकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक आणि बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथील डॉ. सुरेश कार्यकर्ते, नवले मेडिकल कॉलेज पुणे येथील डॉ. वर्षा पोतदार, नवले मेडिकल कॉलेज, पुणे येथील (फिजिशियन) डॉ. डी. बी. कदम सदस्य आहेत, तर आयुक्त, आरोग्य सेवा सदस्य सचिव असणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.<br />--------------------------------------------------------------------------</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;"><img src="https://www.adhunikkesari.com/media/2023-12/img-20231225-wa000219.jpg" alt="IMG-20231225-WA0002"></img></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>आरोग्य</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/11085/health</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/11085/health</guid>
                <pubDate>Wed, 27 Dec 2023 16:44:57 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2023-12/covid-new_1681695643779_1681963186911.jpg"                         length="53150"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>चिंता वाढली : कोरोनाच्या नवीन व्हॅरियंटने तिघांचा मृत्यू, केरळमध्ये २४ तासांत ११५ नवीन रुग्ण; महाराष्ट्रात 'एवढी' संख्या....</title>
                                    <description><![CDATA[<p dir="ltr" style="text-align:justify;"><br />आधुनिक केसरी न्यूज</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">मुंबई : भारतात कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या नव्या सब-व्हेरियंट JN.1 चा  प्रसार सुरु झाला आहे.  नवीन व्हेरियंट धोकादायक ठरत आहे. चीन, सिंगापूरनंतर आता भारतात नवीन व्हेरियंटची संसर्गाची प्रकरणे वाढतच आहेत. यामुळे चिंता निर्माण झाली आहे. आता या व्हेरियंटमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी केरळमध्ये कोरोनाचे गेल्या २४ तासांत ११५ नवीन रुग्ण सापडले आहेत.नवीन व्हेरियंटचे दहा रुग्ण महाराष्ट्रात  आहेत.<br /><strong>जेएन 1 व्हेरियंटमुळे कर्नाटकात तिघांचा मृत्यू</strong><br />पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोके वर काढले आहे. महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या भागात जेएन १ या नवीन व्हेरियंटचे बाधित रुग्ण आढळत आहेत. करोनाचा नवीन उपप्रकार जेएन १ व्हेरिएंट त्रासदायक ठरण्याची चिन्ह दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेचे</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.adhunikkesari.com/article/11050/health"><img src="https://www.adhunikkesari.com/media/400/2023-12/1594925462-4314.jpg" alt=""></a><br /><p dir="ltr" style="text-align:justify;"><br />आधुनिक केसरी न्यूज</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">मुंबई : भारतात कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या नव्या सब-व्हेरियंट JN.1 चा  प्रसार सुरु झाला आहे.  नवीन व्हेरियंट धोकादायक ठरत आहे. चीन, सिंगापूरनंतर आता भारतात नवीन व्हेरियंटची संसर्गाची प्रकरणे वाढतच आहेत. यामुळे चिंता निर्माण झाली आहे. आता या व्हेरियंटमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी केरळमध्ये कोरोनाचे गेल्या २४ तासांत ११५ नवीन रुग्ण सापडले आहेत.नवीन व्हेरियंटचे दहा रुग्ण महाराष्ट्रात  आहेत.<br /><strong>जेएन 1 व्हेरियंटमुळे कर्नाटकात तिघांचा मृत्यू</strong><br />पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोके वर काढले आहे. महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या भागात जेएन १ या नवीन व्हेरियंटचे बाधित रुग्ण आढळत आहेत. करोनाचा नवीन उपप्रकार जेएन १ व्हेरिएंट त्रासदायक ठरण्याची चिन्ह दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. त्याचवेळी कर्नाटकातून धक्कादायक बातमी आली आहे. कर्नाटकात ३४ नव्या जेएन १ बाधित रुग्णांची नोंद सोमवारी २५ डिसेंबर रोजी  झाली आहे. यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे<br /><strong>केरळमध्ये कोरोनाचा २४ तासांत ११५ नवे रुग्ण</strong><br />करोनाबाधित रुग्ण केरळमध्ये दररोज शेकडो  सापडत आहेत. सोमवारी राज्यात ११५ नवीन रुग्ण सापडले.  केरळमध्ये गेल्या २४ तासांत ११५ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच राज्यातील सक्रीय करोनाबाधित रुग्णांची संख्या १,७४९ वर पोहोचली आहे.कर्नाटकच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जेएन १ चे ३४ रुग्ण आढळले आहेत. यापैकी २० रुग्ण एकट्या बंगळुरू शहरात सापडले आहेत. तर चार रुग्ण म्हैसूर आणि तीन रुग्ण मांड्या येथे सापडले आहेत. रामनगर, बंगळुरू ग्रामीण, कोडागू आणि चामराजा नगरमध्ये प्रत्येकी एक जेएन.१ बाधित रुग्ण आढळला आहे. तसेच तीन रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;">----------------------------------------------------------------------</p>
<p dir="ltr" style="text-align:justify;"><img src="https://www.adhunikkesari.com/media/2023-12/img-20231225-wa000215.jpg" alt="IMG-20231225-WA0002"></img></p>]]></content:encoded>
                
                                                            <category>आरोग्य</category>
                                    

                <link>https://www.adhunikkesari.com/article/11050/health</link>
                <guid>https://www.adhunikkesari.com/article/11050/health</guid>
                <pubDate>Tue, 26 Dec 2023 11:22:44 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.adhunikkesari.com/media/2023-12/1594925462-4314.jpg"                         length="55734"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Aadhunik Kesari]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        